कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील हिंमतराव देशमुख यांनी आपल्या 2 ऐकर शेतात कपाशी पिकाची लागवड यावर्षी केली आहे त्या कपाशी पिकावर लाल्या या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्याच्या उत्पादन घटणार असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला असून हवालदिल झाला आहे. असे असताना जिल्ह्यातील विमा कंपनीच्या ढिसाळलेल्या कारभारामुळे अजून पर्यंत शेतकऱ्याला कोणते प्रकारचे आर्थिक मदत झाली नसल्याने विमा कंपनीच्या धोरणावर शेतकरी संतप्त झाले.एकीकडे यावर्षी पडलेल्या मुसळधार पावसामुळे आधीच कपाशी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे असे असताना वारणवार मुख्यमंत्री साहेबांकडून घोषणा करतात की मी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही पण अजून पर्यंत ही सरकारचे अनुदानित मदत मिळाली नसल्याने शिंदे सरकारच्या कारभारावर शेतकरी खुश नसल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक मदत तात्काळ कशी करता येईल याबाबतचे धोरण राबवण्याची गरज असल्याची भावना शेतकऱ्याकडून व्यक्ती केली जात आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
আদিবাসী উগ্ৰপন্থী সংগঠনৰ সৈতে শান্তি চুক্তি স্বাক্ষৰ
কেন্দ্ৰ আৰু অসম চৰকাৰে বৃহস্পতিবাৰে নতুন দিল্লীত অসমৰ আঠটা আদিবাসী উগ্ৰপন্থী সংগঠনৰ সৈতে...
शहीद नगर स्थित गुरद्वारा साहिब पर हुआ दशमेश दरबार का आयोजन
आगरा: विभव नगर-शहीद नगर स्थित गुरद्वारा साहिब पर शनिवार को दशमेश दरबार का आयोजन किया गया। इस...
બનાસકાંઠામાં ભાભર શહેરમાં મટકી ફોડ કાર્યક્રમ યોજાયો
#buletinindia
Top Stock Picking | आज इन Quick Singles के साथ तैयार करें अपना Portfolio, इन Stocks में बनेगा पैसा?
Top Stock Picking | आज इन Quick Singles के साथ तैयार करें अपना Portfolio, इन Stocks में बनेगा पैसा?
મોટા આગરીયા મુકામે ધામધૂમ પૂર્વક કૃષ્ણ જન્મોત્સવ ઉજવવામાં આવ્યો
મોટા આગરીયા મુકામે ધામધૂમ પૂર્વક કૃષ્ણ જન્મોત્સવ ઉજવવામાં આવ્યો