कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील हिंमतराव देशमुख यांनी आपल्या 2 ऐकर शेतात कपाशी पिकाची लागवड यावर्षी केली आहे त्या कपाशी पिकावर लाल्या या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्याच्या उत्पादन घटणार असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला असून हवालदिल झाला आहे. असे असताना जिल्ह्यातील विमा कंपनीच्या ढिसाळलेल्या कारभारामुळे अजून पर्यंत शेतकऱ्याला कोणते प्रकारचे आर्थिक मदत झाली नसल्याने विमा कंपनीच्या धोरणावर शेतकरी संतप्त झाले.एकीकडे यावर्षी पडलेल्या मुसळधार पावसामुळे आधीच कपाशी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे असे असताना वारणवार मुख्यमंत्री साहेबांकडून घोषणा करतात की मी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही पण अजून पर्यंत ही सरकारचे अनुदानित मदत मिळाली नसल्याने शिंदे सरकारच्या कारभारावर शेतकरी खुश नसल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक मदत तात्काळ कशी करता येईल याबाबतचे धोरण राबवण्याची गरज असल्याची भावना शेतकऱ्याकडून व्यक्ती केली जात आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
 PLease Click Here to Join Now
 Search
 Categories
 - City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
  પાણીના ટાંકાનું ખાતમુહૂર્ત કરાયું... 
 
                      પાણીના ટાંકાનું ખાતમુહૂર્ત કરાયું...
                  
   એમપીના યુવકને અફીણ અને ગાંજાના જથ્થા સાથે એસોજીની ટીમ દ્વારા ઝડપી પાડવામાં આવ્યો. 
 
                      એમપીના યુવકને અફીણ અને ગાંજાના જથ્થા સાથે એસોજીની ટીમ દ્વારા ઝડપી પાડવામાં આવ્યો.
                  
   रावतभाटा के वार्ड न. 7 मे मेन रोड़ का रास्ता बंद वार्ड वासी हो रहे परेशान महिलाओ ने नगर पालिका अध्यक्ष को दिया ज्ञापन  
 
                       रावतभाटा के वार्ड न. 7 मे मेन रोड का रास्ता बंद होने से वार्ड वासी काफी समय से परेशान है...
                  
   দেশৰ স্বাধীনতা ৭৫ বছৰৰ উপলক্ষে  অভয়পুৰীয়া সূলভ মূল্যৰ দোকানতো ত্ৰিৰংগা বিতৰনৰ কাৰ্যসূচী 
 
                      দেশৰ স্বাধীনতা ৭৫ বছৰৰ উপলক্ষে উজনি  মাজুলীৰ অভয়পুৰীয়া স্থিত সূলভ মূল্যৰ দোকানত আজি ত্ৰিৰংগা...
                  
   
  
  
  
   
   
  