कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील हिंमतराव देशमुख यांनी आपल्या 2 ऐकर शेतात कपाशी पिकाची लागवड यावर्षी केली आहे त्या कपाशी पिकावर लाल्या या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्याच्या उत्पादन घटणार असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला असून हवालदिल झाला आहे. असे असताना जिल्ह्यातील विमा कंपनीच्या ढिसाळलेल्या कारभारामुळे अजून पर्यंत शेतकऱ्याला कोणते प्रकारचे आर्थिक मदत झाली नसल्याने विमा कंपनीच्या धोरणावर शेतकरी संतप्त झाले.एकीकडे यावर्षी पडलेल्या मुसळधार पावसामुळे आधीच कपाशी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे असे असताना वारणवार मुख्यमंत्री साहेबांकडून घोषणा करतात की मी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही पण अजून पर्यंत ही सरकारचे अनुदानित मदत मिळाली नसल्याने शिंदे सरकारच्या कारभारावर शेतकरी खुश नसल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक मदत तात्काळ कशी करता येईल याबाबतचे धोरण राबवण्याची गरज असल्याची भावना शेतकऱ्याकडून व्यक्ती केली जात आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
હળવદ નગરપાલિકા દ્વારા દબાણ હટાવ કામગીરી માં ફક્ત એક લારીગલ્લા ઓ હટાવીને સંતોષ મોટા માંથા બાકાત
હળવદ શહેરમાં આમ તો વર્ષોથી ટ્રાફિક સમસ્યા નો પ્રશ્ન હળવદવાસીઓને સતાવી રહ્યો છે શેરના સારા રોડ...
Tezpur University Celebrated 76th Independent day
Tezpur University Celebrates 76th Independence Day
Tezpur University celebrated the 76...
AMC सड़क एक ही बारिश में बह गए बारी दबा विपक्ष नेता शहजाद खान पठान ने बोर्ड लगाकर किया विरोध
AMC सड़क एक ही बारिश में बह गए बारी दबा विपक्ष नेता शहजाद खान पठान ने बोर्ड लगाकर किया विरोध
लातूर सर्व सामान्य जनतेचा कौल कोणाकडे
लातूर सर्व सामान्य जनतेचा कौल कोणाकडे
SAINIK SCHOOL BALACHADI, JAMNAGAR,CELEBRATED ITS 63rd ANNUAL DAY
Sainik School Balachadi, Jamnagar celebrated its 63rd Annual Day in School...