हिंगोली जिल्ह्याच्या सेनगांव तालुक्यामध्ये 8 हजार 543 शेतकऱ्यांची ई केवायसी करणे बाकी असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सेनगांव यांच्याकडून प्राप्त झाली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमधील लाभार्थी शेतकऱ्यांना ई केवायसी बायोमेट्रिक पद्धतीने करणे बंधनकारक असून त्याच अनुषंगाने सेनगांव तालुक्यासह हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विभाग व प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील 2 लाख 937 शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत 1 लाख 66 हजार 242 शेतकऱ्यांनी ई केवायसी केली आहे तर 34 हजार 695 शेतकऱ्यांची ई केवायसी करणे बाकी आहे.यामध्ये सेनगांव तालुक्यातील 8 हजार 543शतकऱ्यांचा समावेश असून 14 सप्टेंबर पर्यंत सर्व शेतकरी बांधवांनी ई केवायसी प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी प्राप्त झाली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
 PLease Click Here to Join Now
 Search
 Categories
 - City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
  Xiaomi के स्मार्टफोन को मिलने लगा HyperOS 1.5 अपडेट, पहले से और बेहतर हो जाएगी बैटरी लाइफ 
 
                      Xiaomi के स्मार्टफोन को HyperOS 1.5 का अपडेट मिलने लगा है। कंपनी ने चीन में Xiaomi 14 सीरीज Redmi...
                  
   ৰাজ্যৰ বিভিন্ন প্ৰান্তৰ লগতে ৰঙিয়াতো অনুষ্ঠিত কৰা হয় দেশ ভক্তি দিৱস 
 
                      ৰাজ্যৰ ভিবিন্ন প্ৰান্তৰ লগতে আজি ৰঙিয়াত উৎযাপন কৰা হয় দেশ ভক্তি দিৱস। ৰঙিয়া মহকুমা জন সংযোগ...
                  
   દહીસરા ગામે બિનકાયદેસર હથિયાર સાથે ફેસબુક માં ફોટો અપલોડ કરતા બે આરોપી વિરુદ્ધ SOG એ ફરિયાદ નોંધી 
 
                      દહીસરા ગામે બિનકાયદેસર હથિયાર સાથે ફેસબુક માં ફોટો અપલોડ કરતા બે આરોપી વિરુદ્ધ SOG એ ફરિયાદ નોંધી
                  
   ડીસામાં ઓલા કંપનીના શો રૂમ આગળ ગ્રાહકે બાઈક સળગાવવાનો કર્યો પ્રયાસ || સબંધ ભારત ન્યૂઝ|| 
 
                      ડીસામાં ઓલા કંપનીના શો રૂમ આગળ ગ્રાહકે બાઈક સળગાવવાનો કર્યો પ્રયાસ || સબંધ ભારત ન્યૂઝ||
                  
   মৰাণ সমষ্টিৰ জৰাজীৰ্ণ পথ মেৰামতিৰ কৰাৰ প্ৰতিশ্ৰুতি বিধায়ক চক্ৰধৰ গগৈৰ 
 
                      অহা ৪ বছৰৰ ভিতৰত মৰাণ সমষ্টিৰ প্ৰায় ৯৫ শতাংশ জৰাজীৰ্ণ পথ মেৰামতি কৰা হ'ব বুলি প্ৰতিশ্ৰুতি দিছে...
                  
   
  
  
  
   
   
   
  