हिंगोली जिल्ह्याच्या सेनगांव तालुक्यामध्ये 8 हजार 543 शेतकऱ्यांची ई केवायसी करणे बाकी असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सेनगांव यांच्याकडून प्राप्त झाली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमधील लाभार्थी शेतकऱ्यांना ई केवायसी बायोमेट्रिक पद्धतीने करणे बंधनकारक असून त्याच अनुषंगाने सेनगांव तालुक्यासह हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विभाग व प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील 2 लाख 937 शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत 1 लाख 66 हजार 242 शेतकऱ्यांनी ई केवायसी केली आहे तर 34 हजार 695 शेतकऱ्यांची ई केवायसी करणे बाकी आहे.यामध्ये सेनगांव तालुक्यातील 8 हजार 543शतकऱ्यांचा समावेश असून 14 सप्टेंबर पर्यंत सर्व शेतकरी बांधवांनी ई केवायसी प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी प्राप्त झाली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
जयपुर एयरपोर्ट पर बम की सूचना से हड़कंप:स्टाफ ने पूछा बैग में क्या है तो यात्री बोला- बम है; हिरासत में लिया
जयपुर एयरपोर्ट पर गुरुवार को बम की सूचना पर हंगामा मच गया। लगेज चेकिंग के बीच एक यात्री ने जवान...
iQOO Neo 9s Pro+ चाइना में लॉन्च: खूबसूरत डिजाइन के साथ 120w फास्ट चार्जिंग का सपोर्ट और भी है बहुत कुछ खास
iQOO Neo 9s Pro+ चाइना में लॉन्च हो गया है। इस स्मार्टफोन को मई में लॉन्च किए गए iQOO Neo 9s Pro...
World Cup Final में Team India की हार पर राजनीति शुरू | Modi | Priyanka
World Cup Final में Team India की हार पर राजनीति शुरू | Modi | Priyanka
कोटा में अदालत परिसर में दो महिला वकीलों के बीच कहासुनी हो गई
कोटा में अदालत परिसर में दो महिला वकीलों के बीच कहासुनी हो गई। मामला इतना बड़ा की कोर्ट परिसर में...
વડોદરા થિ વરલી નો જુગાર રમતા ઝડપાયા
વડોદરા થિ વરલી નો જુગાર રમતા ઝડપાયા