हिंगोली जिल्ह्याच्या सेनगांव तालुक्यामध्ये 8 हजार 543 शेतकऱ्यांची ई केवायसी करणे बाकी असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सेनगांव यांच्याकडून प्राप्त झाली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमधील लाभार्थी शेतकऱ्यांना ई केवायसी बायोमेट्रिक पद्धतीने करणे बंधनकारक असून त्याच अनुषंगाने सेनगांव तालुक्यासह हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विभाग व प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील 2 लाख 937 शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत 1 लाख 66 हजार 242 शेतकऱ्यांनी ई केवायसी केली आहे तर 34 हजार 695 शेतकऱ्यांची ई केवायसी करणे बाकी आहे.यामध्ये सेनगांव तालुक्यातील 8 हजार 543शतकऱ्यांचा समावेश असून 14 सप्टेंबर पर्यंत सर्व शेतकरी बांधवांनी ई केवायसी प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी प्राप्त झाली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
श्री राधाकृष्ण विवाह भवन चेरिटेबल ट्रस्ट के नवनिर्वाचित अध्यक्ष प्रहलाद तोदी और उनके टीम का शपथ पाठ
श्री राधाकृष्ण विवाह भवन चेरिटेबल ट्रस्ट के नवनिर्वाचित अध्यक्ष प्रहलाद तोदी और उनके टीम का शपथ...
ડીસાના વેપારી પાસેથી બટાકા ખરીદી રૂપિયા ન આપનાર જેતપુરના વેપારીને એક વર્ષની કેદની સજાનો હુકમ ફટકાર્યો
ડીસાના બટાકાના વેપારી પાસેથી માલ લઇ કલોલના વેપારીએ રૂ.7.05 લાખનું પેમેન્ટ ન ચૂકવતાં તે પેટે આપેલો...
नववीच्या विद्यार्थिनीने का केली आत्महत्या? धक्कादायक कारण...
नववीच्या विद्यार्थिनीने का केली आत्महत्या? धक्कादायक कारण... @sknewslatur6968
शहरातील शाहूनगर भागात चोरी; चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल@india report
शहरातील शाहूनगर भागात चोरी; चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल@india report