हिंगोली जिल्ह्याच्या सेनगांव तालुक्यामध्ये 8 हजार 543 शेतकऱ्यांची ई केवायसी करणे बाकी असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सेनगांव यांच्याकडून प्राप्त झाली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमधील लाभार्थी शेतकऱ्यांना ई केवायसी बायोमेट्रिक पद्धतीने करणे बंधनकारक असून त्याच अनुषंगाने सेनगांव तालुक्यासह हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विभाग व प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील 2 लाख 937 शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत 1 लाख 66 हजार 242 शेतकऱ्यांनी ई केवायसी केली आहे तर 34 हजार 695 शेतकऱ्यांची ई केवायसी करणे बाकी आहे.यामध्ये सेनगांव तालुक्यातील 8 हजार 543शतकऱ्यांचा समावेश असून 14 सप्टेंबर पर्यंत सर्व शेतकरी बांधवांनी ई केवायसी प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी प्राप्त झाली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
વડગામ નજીક કારમાં અચાનક આગ ભભૂકી ઉઠતાં લોકોમાં દોડધામ
વડગામ નજીક કારમાં અચાનક આગ ભભૂકી ઉઠતાં લોકોમાં દોડધામ
दिल्ली के जहांगीरपुरी में रामनवमी पर बिना इजाजत के निकाला जा रहा जुलूस, भारी पुलिस बल तैनात
आज गुरुवार (30 मार्च) को देशभर में रामनवमी का पर्व धूमधाम से मनाया जा रहा है। इस बीच, दिल्ली के...
VIDEO | मुलीच्या कानात शिरला साप, व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावरही येईल काटा | #viral_video
VIDEO | मुलीच्या कानात शिरला साप, व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावरही येईल काटा | #viral_video
गहलोत ने क्यों खड़े किए उपराष्ट्रपति के दौरों पर सवाल?:धनखड़ जिन 10 जिलों में गए, वहां 83 में 21 सीट बीजेपी के पास
प्रोटोकॉल कहता है कि उपराष्ट्रपति यदि राज्य में आए तो यह जरूरी है कि वहां के गवर्नर और...