हिंगोली जिल्ह्याच्या सेनगांव तालुक्यामध्ये 8 हजार 543 शेतकऱ्यांची ई केवायसी करणे बाकी असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सेनगांव यांच्याकडून प्राप्त झाली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमधील लाभार्थी शेतकऱ्यांना ई केवायसी बायोमेट्रिक पद्धतीने करणे बंधनकारक असून त्याच अनुषंगाने सेनगांव तालुक्यासह हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विभाग व प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील 2 लाख 937 शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत 1 लाख 66 हजार 242 शेतकऱ्यांनी ई केवायसी केली आहे तर 34 हजार 695 शेतकऱ्यांची ई केवायसी करणे बाकी आहे.यामध्ये सेनगांव तालुक्यातील 8 हजार 543शतकऱ्यांचा समावेश असून 14 सप्टेंबर पर्यंत सर्व शेतकरी बांधवांनी ई केवायसी प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी प्राप्त झाली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
મહાનગરપાલિકાના અધિકારીઓ ઊંઘમાંથી જાગ્યા
મહાનગરપાલિકાના અધિકારીઓ ઊંઘમાંથી જાગ્યા
कोलकाता के जूनियर डॉक्टरों ने राष्ट्रपति मुर्मू, पीएम मोदी को लिखा पत्र, मामले में हस्तक्षेप की मांग
कोलकाता के जूनियर डॉक्टरों ने राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू को चार पन्नों का पत्र लिखकर 9 अगस्त को...
बेंगलुरु में बीच सड़क पर आग का गोला बन गई Electric Car, सोशल मीडिया पर खूब वायरल हो रहा वीडियो
आग की लपटों में घिरी एक कॉम्पैक्ट इलेक्ट्रिक कार का वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहा है। जैसा...
सिठौली ग्रामपंचायत सरपंच के प्रयास से माता मड़िया पहुंची सड़क ग्रामीणों को जागी विकास की उम्मीद,सरपंच ने बनाई निजी राशि से सड़क
गुनौर -आजादी के बाद से आज तक जिस गांव के लोंगों को पैदल चलने के लिये लिये भी सड़के नसीब न...
অজন্তা নেওগ আৰু অতুল বৰাৰ ৰাজনৈতিক শীতল যুদ্ধৰ পৰিণতিত আঠখেলীয়া নামঘৰত সংঘাত হোৱাৰ অভিযোগ
অজন্তা নেওগ আৰু অতুল বৰাৰ ৰাজনৈতিক শীতল যুদ্ধৰ পৰিণতিত আঠখেলীয়া নামঘৰত সংঘাত হোৱাৰ অভিযোগ