हिंगोली जिल्ह्याच्या सेनगांव तालुक्यामध्ये 8 हजार 543 शेतकऱ्यांची ई केवायसी करणे बाकी असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सेनगांव यांच्याकडून प्राप्त झाली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमधील लाभार्थी शेतकऱ्यांना ई केवायसी बायोमेट्रिक पद्धतीने करणे बंधनकारक असून त्याच अनुषंगाने सेनगांव तालुक्यासह हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विभाग व प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील 2 लाख 937 शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत 1 लाख 66 हजार 242 शेतकऱ्यांनी ई केवायसी केली आहे तर 34 हजार 695 शेतकऱ्यांची ई केवायसी करणे बाकी आहे.यामध्ये सेनगांव तालुक्यातील 8 हजार 543शतकऱ्यांचा समावेश असून 14 सप्टेंबर पर्यंत सर्व शेतकरी बांधवांनी ई केवायसी प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी प्राप्त झाली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
समस्त खत्री पंजाबी समाज द्वारा कारगिल शहीदों के सम्मान में रेली
कारगिल विजय दिवस पर समस्त खत्री पंजाबी समाज द्वारा कारगिल युद्ध में शहीद हुए 527 सैनिकों के...
Maruti Suzuki Share Today: स्टॉक में 3% की गिरावट, क्या Sharp Correction की ओर बढ़ रहा स्टॉक?
Maruti Suzuki Share Today: स्टॉक में 3% की गिरावट, क्या Sharp Correction की ओर बढ़ रहा स्टॉक?
ઠાસરા પાલિકા માં કેટલાય વર્ષોથી ઉપયોગી અને બિનઉપયોગી સાધનો કાટ ખાય છે..
ઠાસરાઃ
ઠાસરા નગર પાલિકાના સેવા સદનની પાછળના ભાગે લાખો રૂપિયાના જુના થઇ ગયેલા અલગ અલગ...
संविधान वाचवण्यासाठी बहुजन समाजाने एकत्र आले पाहिजे - लक्ष्मण माने
पाटोदा (प्रतिनिधी) मोदी सरकारच्या काळातील काही निर्णय पाहून आपल्या देशात लोकशाही जिवंत राहिल का...
मोदी जी देश के गांव के बाहर शहीदी शिलापट लगवा रहे हैं, भगवंत मान उसे रोक रहे हैं : चुग*
भगवंत मान सरकार की ओछी राजनीति, पंजाब में शहीद शिलापट्ट से प्रधानमंत्री का नाम हटाना...