हिंगोली जिल्ह्याच्या सेनगांव तालुक्यामध्ये 8 हजार 543 शेतकऱ्यांची ई केवायसी करणे बाकी असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सेनगांव यांच्याकडून प्राप्त झाली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमधील लाभार्थी शेतकऱ्यांना ई केवायसी बायोमेट्रिक पद्धतीने करणे बंधनकारक असून त्याच अनुषंगाने सेनगांव तालुक्यासह हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विभाग व प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील 2 लाख 937 शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत 1 लाख 66 हजार 242 शेतकऱ्यांनी ई केवायसी केली आहे तर 34 हजार 695 शेतकऱ्यांची ई केवायसी करणे बाकी आहे.यामध्ये सेनगांव तालुक्यातील 8 हजार 543शतकऱ्यांचा समावेश असून 14 सप्टेंबर पर्यंत सर्व शेतकरी बांधवांनी ई केवायसी प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी प्राप्त झाली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
SDM को थप्पड़ मारने वाले निर्दलीय प्रत्याशी नरेश मीणा को कितने वोट मिले?
राजस्थान में उपचुनाव के नतीजे आ रहे हैं. कुछ सीटों पर कांग्रेस तो कुछ पर भाजपा आगे है. वहीं...
Lucknow Violence: लखनऊ में एक शादी समारोह के दौरान बड़ा बवाल हुआ | Aaj Tak Hindi Neews
Lucknow Violence: लखनऊ में एक शादी समारोह के दौरान बड़ा बवाल हुआ | Aaj Tak Hindi Neews
घर पर सो रहे मासूम भाई-बहन की काले नाग ने ली जान
बूंदी के हिंडोली थाना इलाके में सर्पदंश से भाई बहन की मौत हो गई,घटना 13 जुलाई की रात की है,बहन की...