यवतमाळ : महागाव तालुक्यातील काळी दौलत खान परिसराला पावसाने झोडपून काढल्याने होत्याचं नव्हत झालं पावसाचे पाणी शेतात शिरल्याने शेतीला तळ्याचे स्वरूप आले. नैसर्गिक आपत्तीमध्ये केंद्र शासनाने शेतकऱ्यांना संरक्षण देऊन त्याला सावरून घेण्याची नैतिक जबाबदारी असताना ओल्या दुष्काळामध्ये यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. शासन या विषयाकडे गांभीर्याने बघत असल्याचे दिसत नाही. राज्य शासनाने वल्गना न करता कृतीतून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
क्षेत्राधिकारी व एसडीएम फ्लैग मार्च किया।
जनपद जौनपुर तहसील केराकत में,क्षेत्राधिकारी व एसडीएम फ्लैग मार्च किया।मालूम होकि तहसील केराकत...
Weather Update: दिल्ली-NCR में दो दिन भीषण शीतलहर की चेतावनी, 22 जनवरी तक येलो अलर्ट
दिल्ली-एनसीआर (Delhi-NCR) समेत पूरे उत्तर भारत में तापमान में गिरावट लगातार जारी है. यहां पर ठंड...
গণিতজ্ঞ কৈলাশ চৌধুৰীৰ সৈতে আছুতীয়া সাক্ষাৎকাৰ
গণিতজ্ঞ কৈলাশ চৌধুৰীৰ সৈতে আছুতীয়া সাক্ষাৎকাৰ
WTC 2023 Final के लिए भारत और ऑस्ट्रेलिया दोनों टीमें घोषित, यहां जानें पूरा स्क्वाड और कार्यक्रम
नई दिल्ली, स्पोर्ट्स डेस्क। WTC 2023 Final: भारत और ऑस्ट्रेलिया के...