यवतमाळ : महागाव तालुक्यातील काळी दौलत खान परिसराला पावसाने झोडपून काढल्याने होत्याचं नव्हत झालं पावसाचे पाणी शेतात शिरल्याने शेतीला तळ्याचे स्वरूप आले. नैसर्गिक आपत्तीमध्ये केंद्र शासनाने शेतकऱ्यांना संरक्षण देऊन त्याला सावरून घेण्याची नैतिक जबाबदारी असताना ओल्या दुष्काळामध्ये यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. शासन या विषयाकडे गांभीर्याने बघत असल्याचे दिसत नाही. राज्य शासनाने वल्गना न करता कृतीतून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
अंतरजिला पुलिस थाना फुटबॉल टूर्नामेंट में मोरान और टिंगखांग थाना दल बराबरी पर रहे
अंतरजिला पुलिस थाना फुटबॉल टूर्नामेंट में मोरान और टिंगखांग थाना दल बराबरी पर रहे
असम पुलिस के...
MCN NEWS| शिवसेना फोडल्यावर मुख्यमंत्र्यांची काय पूजा करायची का ?-चंद्रकांत खैरे
MCN NEWS| शिवसेना फोडल्यावर मुख्यमंत्र्यांची काय पूजा करायची का ?-चंद्रकांत खैरे
বৰভাগৰ ৰ’কফোৰ্ড স্কুলত মহৌহো উৎসৱ
নলবাৰী জিলাৰ বৰভাগ অঞ্চলৰ আঠঘৰিয়াত অৱস্থিত ৰ’কফোৰ্ড স্কুলত অইনবেলিৰ দৰে এইবেলিও নামনি অসমৰ...
કેન્દ્ર સરકારના હિટ એન્ડ રનના નવા કાયદા મુદ્દે બનાસકાંઠા જિલ્લામાં વિરોધ #abcnewsgujarat
કેન્દ્ર સરકારના હિટ એન્ડ રનના નવા કાયદા મુદ્દે બનાસકાંઠા જિલ્લામાં વિરોધ #abcnewsgujarat