यवतमाळ : महागाव तालुक्यातील काळी दौलत खान परिसराला पावसाने झोडपून काढल्याने होत्याचं नव्हत झालं पावसाचे पाणी शेतात शिरल्याने शेतीला तळ्याचे स्वरूप आले. नैसर्गिक आपत्तीमध्ये केंद्र शासनाने शेतकऱ्यांना संरक्षण देऊन त्याला सावरून घेण्याची नैतिक जबाबदारी असताना ओल्या दुष्काळामध्ये यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. शासन या विषयाकडे गांभीर्याने बघत असल्याचे दिसत नाही. राज्य शासनाने वल्गना न करता कृतीतून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
 PLease Click Here to Join Now
 Search
 Categories
 - City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
  मुलावर आणि पत्नीवर गुन्हा दाखल हे दुर्दैवी मला अटक काय शकते; राजन साळवी 
 
                       
रत्नागिरी :शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे लांजा- राजापूरचे आमदार डॉ. राजन साळवी यांच्यासह पत्नी...
                  
   বাহাৰঘাটত কাতিবিহু উদযাপন 
 
                      ৰাজ্যৰ অন্যান্য প্ৰান্তৰ লগতে কামৰূপ আৰু নলবাৰী জিলা সংযোগী বাহাৰঘাট অঞ্চলতো কাতিবিহু উদযাপন কৰে৷...
                  
   औरंगाबाद : ज्ञानप्रकाश विद्या मंदिर,गारखेडा शाळेत सामूहिक राष्ट्रगीत गायन 
 
                      औरंगाबाद : ज्ञानप्रकाश विद्या मंदिर,गारखेडा शाळेत सामूहिक राष्ट्रगीत गायन
                  
   पेपर लीक पर सीएम बोले- मछलियां ही नहीं बड़े मगरमच्छ भी पकड़े हैं, सभी अब सलाखों के पीछे जा रहे 
 
                      मुख्यमंत्री भजन लाल शर्मा शुक्रवार को शाहपुरा जिले के कोटड़ी आए। यहां भगवान श्री चारभुजा नाथ के...
                  
   पालम मराठी पत्रकार संघाचा सत्कार 
 
                      पालम दिनाक 07/09/2022
रोजी काग्रेस पक्षाच्या वतीने संपर्क कार्यालयात सत्कार समारंभ आयोजित...
                  
   
  
  
 