यवतमाळ : महागाव तालुक्यातील काळी दौलत खान परिसराला पावसाने झोडपून काढल्याने होत्याचं नव्हत झालं पावसाचे पाणी शेतात शिरल्याने शेतीला तळ्याचे स्वरूप आले. नैसर्गिक आपत्तीमध्ये केंद्र शासनाने शेतकऱ्यांना संरक्षण देऊन त्याला सावरून घेण्याची नैतिक जबाबदारी असताना ओल्या दुष्काळामध्ये यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. शासन या विषयाकडे गांभीर्याने बघत असल्याचे दिसत नाही. राज्य शासनाने वल्गना न करता कृतीतून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
 PLease Click Here to Join Now
 Search
 Categories
 - City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
  Israel Palestine: Hamas की जिन सुरंगों को इसराइल तबाह करना चाहता है, उनकी पूरी कहानी (BBC Hindi) 
 
                      Israel Palestine: Hamas की जिन सुरंगों को इसराइल तबाह करना चाहता है, उनकी पूरी कहानी (BBC Hindi)
                  
   बिहार में विधायकों को अब मिलेगा चार करोड़ रुपये का फंड, सबसे ज्यादा किस राज्य में मिलती है विधायक निधि? 
 
                      नई दिल्ली,  बिहार की नीतीश कुमार सरकार ने हाल ही में विधायक निधि में इजाफे का एलान किया है।...
                  
   स्पाइस जेट प्लेन में बीच हवा में खराबी!  | EMS TV 01-Sep-2022 
 
                      स्पाइस जेट प्लेन में बीच हवा में खराबी! | EMS TV 01-Sep-2022
                  
   પ્રદિપ કોટડીયા જુથ ધારી-૯૪ વિધાનસભા માં કોંગ્રેસ પાર્ટીના ઉમેદવાર માટે નિસ્ક્રીય ? ધારીમાં ખાનગી મિટિંગ શુ રંધાઈ રહેલ છે ?? 
 
                      કોંગ્રેસના પીઠ આગેવાન, જીલ્લા પંચાયત ના માજી સદસ્ય , સ્વ. મનુભાઈ કોટડીયા ના કૌટુંબિક, પાટીદાર...
                  
   
  
  
  
   
  