यवतमाळ : महागाव तालुक्यातील काळी दौलत खान परिसराला पावसाने झोडपून काढल्याने होत्याचं नव्हत झालं पावसाचे पाणी शेतात शिरल्याने शेतीला तळ्याचे स्वरूप आले. नैसर्गिक आपत्तीमध्ये केंद्र शासनाने शेतकऱ्यांना संरक्षण देऊन त्याला सावरून घेण्याची नैतिक जबाबदारी असताना ओल्या दुष्काळामध्ये यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. शासन या विषयाकडे गांभीर्याने बघत असल्याचे दिसत नाही. राज्य शासनाने वल्गना न करता कृतीतून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
प्यार का हुआ खौफनाक अंत फेसबुक से शुरु हुए देखें रिपोर्ट नेरिटी ऐप पर
उत्तर प्रदेश के जनपद औरैया में,प्यार का हुआ खौफनाक अंत फेसबुक से शुरु हुए।सूत्रों के मुताबिक जनपद...
અમદાવાદ: જીગ્નેશ કવિરાજ સાથે ગરબાની રમઝટ જામશે | Jignesh Kaviraj Navratri Garba | Ahmedabad Navratri
અમદાવાદ: જીગ્નેશ કવિરાજ સાથે ગરબાની રમઝટ જામશે | Jignesh Kaviraj Navratri Garba | Ahmedabad Navratri
आमदार भास्कर जाधवांवर चित्रा वाघ यांची टीका | Chitra Wagh
आमदार भास्कर जाधवांवर चित्रा वाघ यांची टीका | Chitra Wagh
ઝાલોદ તાલુકાના મીરાખેડી ગામેથી પોણા બે લાખનો બાયો ડિઝલ ઝડપાયો..
મામલતદારની ટીમે બાતમીના આધારે છોટા હાથી માંથી 2200 લીટર બાયોડીઝલનો જથ્થો ઝડપ્યો...
દાહોદ તા.૧૦
દાહોદ જિલ્લાના ઝાલોદ તાલુકાના મીરાખેડી ગામે ઝાલોદ મામલતદારને મળેલ બાતમીના...
16 अगस्त को लॉन्च होगी अपडेटेड Lamborghini Huracan सुपरकार, इंजन के साथ लुक भी होगा नया
आगामी Lamborghini Huracan की सक्सेसर में सबसे बड़ा बदलाव यह देखने के लिए मिलेगा कि इसमें...