यवतमाळ : महागाव तालुक्यातील काळी दौलत खान परिसराला पावसाने झोडपून काढल्याने होत्याचं नव्हत झालं पावसाचे पाणी शेतात शिरल्याने शेतीला तळ्याचे स्वरूप आले. नैसर्गिक आपत्तीमध्ये केंद्र शासनाने शेतकऱ्यांना संरक्षण देऊन त्याला सावरून घेण्याची नैतिक जबाबदारी असताना ओल्या दुष्काळामध्ये यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. शासन या विषयाकडे गांभीर्याने बघत असल्याचे दिसत नाही. राज्य शासनाने वल्गना न करता कृतीतून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
સુરત સેન્ટ્રલ બસ ડેપોના કર્મચારીઓની સતત બીજા દિવસે હડતાલ યથાવત રહી.
સુરત સેન્ટ્રલ બસ ડેપોના કર્મચારીઓની સતત બીજા દિવસે હડતાલ યથાવત રહી.
Lucknow Rain News: पानी-पानी हुई यूपी विधानसभा, मुख्यमंत्री आवास मार्ग भी लबालब | Aaj Tak
Lucknow Rain News: पानी-पानी हुई यूपी विधानसभा, मुख्यमंत्री आवास मार्ग भी लबालब | Aaj Tak
Smartphone Tips and Tricks: आसानी से क्लीन कर सकेंगे अपने डिवाइस के पोर्ट, बस फॉलो करें ये तरीके
स्मार्टफोन या कोई भी अन्य डिवाइस हमारे लिए एक अहम जरूरत है क्योंकि हमारा ज्यादातर काम इसकी मदद से...
SBI Cards Q4 Results Post Strategy: खराब रहे कंपनी के नतीजों पर क्या है मैनेजमेंट का नज़रिया?
SBI Cards Q4 Results Post Strategy: खराब रहे कंपनी के नतीजों पर क्या है मैनेजमेंट का नज़रिया?