यवतमाळ : महागाव तालुक्यातील काळी दौलत खान परिसराला पावसाने झोडपून काढल्याने होत्याचं नव्हत झालं पावसाचे पाणी शेतात शिरल्याने शेतीला तळ्याचे स्वरूप आले. नैसर्गिक आपत्तीमध्ये केंद्र शासनाने शेतकऱ्यांना संरक्षण देऊन त्याला सावरून घेण्याची नैतिक जबाबदारी असताना ओल्या दुष्काळामध्ये यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. शासन या विषयाकडे गांभीर्याने बघत असल्याचे दिसत नाही. राज्य शासनाने वल्गना न करता कृतीतून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Bluetooth Security Risks: ब्लूटूथ का करते है इस्तेमाल तो इन खतरों के बारे में जानना है जरूरी
आजकल हर कोई ब्लूटूथ का इस्तेमाल करते हैं। ऐसे में आपको कुछ चीजों को लेकर बहुत ही सतर्क रहने की...
Foreign Exchange: विदेशी मुद्रा भंडार में लगातार बढ़ोतरी, टूटा 10 माह का रिकॉर्ड
नई दिल्ली, देश के विदेशी मुद्रा भंडार में बीते सप्ताह 4.532 अरब डालर की वृद्धि रही है।...
સુરેન્દ્રનગર જીલ્લામાં કોંગ્રેસના બંધના એલાનને નહિવત પ્રતિસાદ જોવા મળ્યો
સુરેન્દ્રનગર જીલ્લામાં કોંગ્રેસના બંધના એલાનને નહિવત પ્રતિસાદ જોવા મળ્યો