यवतमाळ : महागाव तालुक्यातील काळी दौलत खान परिसराला पावसाने झोडपून काढल्याने होत्याचं नव्हत झालं पावसाचे पाणी शेतात शिरल्याने शेतीला तळ्याचे स्वरूप आले. नैसर्गिक आपत्तीमध्ये केंद्र शासनाने शेतकऱ्यांना संरक्षण देऊन त्याला सावरून घेण्याची नैतिक जबाबदारी असताना ओल्या दुष्काळामध्ये यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. शासन या विषयाकडे गांभीर्याने बघत असल्याचे दिसत नाही. राज्य शासनाने वल्गना न करता कृतीतून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
কলিয়াভোমোৰা দলঙৰ সমীপত চুলুং আৰক্ষীৰ তালাচী অভিযান: ১৩ হাজাৰ টকাৰ জৰিমনা সংগ্ৰহ
কলিয়াবৰত সময়ে সময়ে আৰক্ষীয়ে হেলমেট আৰু ছিট বেল্ট নলগুৱা আৰোহীৰ বিৰুদ্ধে অব্যাহত ৰাখিছে...
MCN NEWS| महापुरुषांची जयंती म्हणजे प्रबोधनाचा उत्सव व्हावा-सुनील लांजेवार
MCN NEWS| महापुरुषांची जयंती म्हणजे प्रबोधनाचा उत्सव व्हावा-सुनील लांजेवार
UP Police की मनमानी ने ली जान, छेड़छाड़ की रिपोर्ट दर्ज नहीं होने पर पिता ने थाने के सामने जहर खाकर दी जान
सीएम योगी आदित्यनाथ की अपराध को लेकर जीरो टालरेंस की नीति के बाद संभल पुलिस मनमाने...
पुष्पा 2 में शेखावत का नेगेटिव किरदार से नाराज समाज:महाराव शेखा जनकल्याण फाउंडेशन के संयोजक ने दी फिल्म निर्माता की ठुकाई की धमकी
साउथ मूवी पुष्पा 2 में शेखावत का नेगेटिव किरदार दिखाने पर महाराव शेखा जनकल्याण फाउंडेशन के संजोयक...
BJP's Nitin Gadkari quitting politics? Here's what Modi's minister said
Gadkari's recent remarks were being seen as an indication that the Nagpur strongman with close...