यवतमाळ : महागाव तालुक्यातील काळी दौलत खान परिसराला पावसाने झोडपून काढल्याने होत्याचं नव्हत झालं पावसाचे पाणी शेतात शिरल्याने शेतीला तळ्याचे स्वरूप आले. नैसर्गिक आपत्तीमध्ये केंद्र शासनाने शेतकऱ्यांना संरक्षण देऊन त्याला सावरून घेण्याची नैतिक जबाबदारी असताना ओल्या दुष्काळामध्ये यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. शासन या विषयाकडे गांभीर्याने बघत असल्याचे दिसत नाही. राज्य शासनाने वल्गना न करता कृतीतून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Jio का रिचार्ज हुआ महंगा, 2GB वाले 299 के मंथली प्लान के लिए अब चुकाने होंगे 349 रुपए
Jio Tariff Hikes: रिलायंस जियो ने अपने लाखों ग्राहकों को जोर का झटका दिया है। Jio कंपनी ने...
Israel Hamas War : इसराइल पर Turkey के राष्ट्रपति Erdogan ने अपना तेवर अचानक क्यों बदला (BBC Hindi)
Israel Hamas War : इसराइल पर Turkey के राष्ट्रपति Erdogan ने अपना तेवर अचानक क्यों बदला (BBC Hindi)
देश में लगेंगे तीन और नये सेमीकंडक्टर यूनिट, 1.26 लाख करोड़ रुपये का होगा निवेश
सरकार ने गुरुवार को 1.26 लाख करोड़ रुपये के निवेश के साथ गुजरात और असम में तीन सेमीकंडक्टर यूनिट...
મોબાઇલ ટાવર ઉભો કરતા રહીશો માં રોષ....
મોબાઇલ ટાવર ઉભો કરતા રહીશો માં રોષ....
LG BECOMES THE FIRST BRAND IN INDIA TO ACCOMPLISH A SALE OF OVER 1 MILLION DUAL INVERTER AIR CONDITIONERS DURING H1 2022
AZIR KHOBOR, GUWAHATI, JULY 28TH, 2022: LG Electronics, India’s leading consumer durable...