यवतमाळ : महागाव तालुक्यातील काळी दौलत खान परिसराला पावसाने झोडपून काढल्याने होत्याचं नव्हत झालं पावसाचे पाणी शेतात शिरल्याने शेतीला तळ्याचे स्वरूप आले. नैसर्गिक आपत्तीमध्ये केंद्र शासनाने शेतकऱ्यांना संरक्षण देऊन त्याला सावरून घेण्याची नैतिक जबाबदारी असताना ओल्या दुष्काळामध्ये यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. शासन या विषयाकडे गांभीर्याने बघत असल्याचे दिसत नाही. राज्य शासनाने वल्गना न करता कृतीतून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
કેજરીવાલની જાહેરાત:ગુજરાતમાં 300 યુનિટ વીજળી મફત આપીશું
દિલ્હીના મુખ્યમંત્રી અને આમ આદમી પાર્ટીના સર્વેસર્વા અરવિંદ કેજરીવાલ સુરતની મુલાકાતે આવ્યા...
Nifty & Nifty Bank Today: Ashish Baheti से जानें, Nifty-Nifty Bank में किन Levels पर करें खरीदारी
Nifty & Nifty Bank Today: Ashish Baheti से जानें, Nifty-Nifty Bank में किन Levels पर करें...
પોલીસ દ્વારા કાયદેસરની કાર્યવાહી કરવામાં આવશે
દાહોદ જિલ્લાનાં તમામ ફોટોગ્રાફર વિડિયોગ્રાફર તેમજ કોઇપણ પ્રકાર ના ફોટોગ્રાફી-વિડિયોગ્રાફી કરનાર...
तेजतर्रार प्रोसेसर और बड़ी बैटरी, 9 दिसंबर को लॉन्च होगी Redmi Note 14 सीरीज; कीमत भी होगी कम
Redmi Note 14 सीरीज 9 दिसंबर को भारत में एंट्री करने के लिए तैयार है। सीरीज को कंपनी पहले ही...
ગુજરાતનાં સૌથી મોટા બુટલેગરની એક IPS અધિકારી વિકાસ સહાયે બદલી આ રીતે જિંદગી - Prashant Dayal
ગુજરાતનાં સૌથી મોટા બુટલેગરની એક IPS અધિકારી વિકાસ સહાયે બદલી આ રીતે જિંદગી - Prashant Dayal