यवतमाळ : महागाव तालुक्यातील काळी दौलत खान परिसराला पावसाने झोडपून काढल्याने होत्याचं नव्हत झालं पावसाचे पाणी शेतात शिरल्याने शेतीला तळ्याचे स्वरूप आले. नैसर्गिक आपत्तीमध्ये केंद्र शासनाने शेतकऱ्यांना संरक्षण देऊन त्याला सावरून घेण्याची नैतिक जबाबदारी असताना ओल्या दुष्काळामध्ये यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. शासन या विषयाकडे गांभीर्याने बघत असल्याचे दिसत नाही. राज्य शासनाने वल्गना न करता कृतीतून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
টংলা বনিক সন্থাৰ সংবাদ মেল। আৰ পি এফক সঁকিয়নি ।
টংলা বনিক সন্হাৰ সংবাদ মেল। আৰ পি এফক সঁকিয়নি ।
টংলাত আইন শিংখলাৰ অৱনতি ঘটিলে দায়ী হব ৰেল আৰক্ষী...
Launch से पहले लीक हो गई Mahindra XEV 7e की फोटो, XUV 700 के Electric Version की क्या मिली जानकारी, पढ़ें खबर
Mahindra की ओर से हाल में ही दो नई Electric SUVs को ही लॉन्च किया गया है। इसी क्रम में कंपनी...
शक्तिपीठ अंबाजी में भद्ररवी पूनम के महामेले का आज तीसरा दिन है
शक्तिपीठ अंबाजी में भद्ररवी पूनम के महामेले का आज तीसरा दिन है
રાધનપુર: કલ્યાણપુરા ગામે આનદ હર્ષઉલ્લાસ પૂર્વક હોળી ની ઉજવણી કરવામાં આવી .
રાધનપુર તાલુકા નાં કલ્યાણપુરા ગામે આનંદ હર્ષઉલ્લાસ સાથે હોળીની ઉજવણી કરવામા આવી હતી.
પાટણ...
વાવ : ટડાવ ખાતે આવેલ શીતળા માતાના મંદિરમાં તસ્કરો ત્રાટક્યા | SatyaNirbhay News Channel
વાવ : ટડાવ ખાતે આવેલ શીતળા માતાના મંદિરમાં તસ્કરો ત્રાટક્યા | SatyaNirbhay News Channel