यवतमाळ : महागाव तालुक्यातील काळी दौलत खान परिसराला पावसाने झोडपून काढल्याने होत्याचं नव्हत झालं पावसाचे पाणी शेतात शिरल्याने शेतीला तळ्याचे स्वरूप आले. नैसर्गिक आपत्तीमध्ये केंद्र शासनाने शेतकऱ्यांना संरक्षण देऊन त्याला सावरून घेण्याची नैतिक जबाबदारी असताना ओल्या दुष्काळामध्ये यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. शासन या विषयाकडे गांभीर्याने बघत असल्याचे दिसत नाही. राज्य शासनाने वल्गना न करता कृतीतून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
बूंदी की बेटी कोमल प्रतिहार ने ताइक्वांडो में जिता गोल्ड मेडल
बूंदी- कोमाल प्रतिहार ने ताइक्वांडो में अपने सभी में जीत कर गोल्ड मेडल जीत कर पूरे देश में...
ભુજ સાબરમતી ટ્રેનને કાલુપુર સુધી લંબાવવા હળવદ ના નયન દેત્રોજાની માંગ
ભુજ સાબરમતી ટ્રેન જેનો સ્ટોપેજ સાબરમતી સુધી છે જેના કારણે હળવદ સહિત દરેક મુસાફરોને તેના સગા...
ટ્રાફિક ડાયવર્ઝન માટે નાગરિકોએ નોંધ લેવી
*તા.૦૪/૦૬/૨૦૨૪ ના રોજ એન્જીનિયરીંગ કોલેજ, છાપરી દાહોદ ખાતે મતગણતરી થનાર હોઈ ટ્રાફિક ડાયવર્ઝન કરવા...