यवतमाळ : महागाव तालुक्यातील काळी दौलत खान परिसराला पावसाने झोडपून काढल्याने होत्याचं नव्हत झालं पावसाचे पाणी शेतात शिरल्याने शेतीला तळ्याचे स्वरूप आले. नैसर्गिक आपत्तीमध्ये केंद्र शासनाने शेतकऱ्यांना संरक्षण देऊन त्याला सावरून घेण्याची नैतिक जबाबदारी असताना ओल्या दुष्काळामध्ये यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. शासन या विषयाकडे गांभीर्याने बघत असल्याचे दिसत नाही. राज्य शासनाने वल्गना न करता कृतीतून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
6G in India: 2030 में लॉन्च होगी 6G सर्विस, क्या 4G और 5G की तरह मिलेगा सस्ता डेटा
भारत में वर्ष 2030 तक 6जी सेवा लॉन्च करने की तैयारी चल रही है। बुधवार को इंडिया मोबाइल कांग्रेस...
कटिहार में एक दुकान में शार्ट सर्किट से लगी आग
कटिहार के रौतारा थाना क्षेत्र के रौतारा चौपड़ एक नाश्ते की दुकान में शॉर लाखों का नुकसान हो गया...
Reliance-Disney Merger News | TV और Digital की सबसे बड़ी Deal, JV में ₹11,500 Cr निवेश करेगी RIL
Reliance-Disney Merger News | TV और Digital की सबसे बड़ी Deal, JV में ₹11,500 Cr निवेश करेगी RIL
মটক স্বায়ত্ত্বশাসিত পৰিষদৰ পোহৰ আঁচনি শুভাৰম্ভ
মটক স্বায়ত্ত্বশাসিত পৰিষদৰ পোহৰ আঁচনি শুভাৰম্ভ..