यवतमाळ : महागाव तालुक्यातील काळी दौलत खान परिसराला पावसाने झोडपून काढल्याने होत्याचं नव्हत झालं पावसाचे पाणी शेतात शिरल्याने शेतीला तळ्याचे स्वरूप आले. नैसर्गिक आपत्तीमध्ये केंद्र शासनाने शेतकऱ्यांना संरक्षण देऊन त्याला सावरून घेण्याची नैतिक जबाबदारी असताना ओल्या दुष्काळामध्ये यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. शासन या विषयाकडे गांभीर्याने बघत असल्याचे दिसत नाही. राज्य शासनाने वल्गना न करता कृतीतून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
जयपुर पिंक सिटी पार्क में पहुंचे पर्यटक, जयपुर की रौनक हुईं दुगनी
जयपु जिसे पूरे भारत में पिंक सिटी के नाम से जाना जाता है वहां के सिटी पार्क में पहुंचे पर्यटक...
हाथ पैरों में सुन्नपन होना, चिटी रेंगना, हाथ पैर सुन्न हो जाना | NUMBNESS IN HAND & FEET TREATMENT
हाथ पैरों में सुन्नपन होना, चिटी रेंगना, हाथ पैर सुन्न हो जाना | NUMBNESS IN HAND & FEET...
આશા વર્કસ બહેનો પણ લડી લેવાના મૂડમાં
#buletinindia #gujarat #banaskantha
मथुरापुर में सोशियल वेल्फेयर का वर्षगांठ समारोह पालन।
मथुरापुर में प्रतिष्ठित सोशियल वेल्फेयर का वर्षगांठ समारोह आयोजित।
चराईदेव जिला के...
लोगों को तेजी से चपेट में ले रहा Viral Fever, सीजनल इन्फेक्शन से बचने के लिए अपनाएं ये टिप्स
बदलते मौसम के साथ ही Viral Fever के मामले तेजी से बढ़ने लगे हैं। देशभर में लगातार सीजनल इन्फेक्शन...