हिंगोली जिल्ह्यात यावर्षी रब्बी हंगामात वातावरणातील बदलामुळ धुक्याचे प्रमाण कमी जास्त तर कधी कमी तर अधुन मधुन वातावणात बदल झाल्याने तापमानात सरासरीच्या तुलनेत जास्त वाढ झाली असल्याने यावर्षी रब्बी हंगामातील हरबरा,गहु, ज्वारी,हळद या पिकांना याचा फटका बसला आहे महागडी औषधे पिकांवर फवारणी करुन ही पिक करपली आहे पाऊसळ्यात अतीवृष्ठी तर आता वातावरणांत वाढ झाल्याने रब्बीच्या पिकांना मोठा फटका बसला असून या वर्षी पिकांत मोठी घट येण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
'कांदळवन पर्यटन गाव' या नव्या प्रकल्पांसाठी जिल्ह्यातील पावस गावाची निवड
रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवरील समृद्ध कांदळवनांचे संवर्धन व संरक्षणासाठी कांदळवन पर्यटन गाव हा...
माळशिरस तालुक्यातील नातेपुते पोलीस स्टेशन यांच्यामार्फत नातेपुते हद्दीतील गावांमध्ये जनजागृती उपक्रम
माळशिरस तालुक्यातील नातेपुते पोलिसांच्या वतीने नातेपुते शहरात व पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या...
5Gनेटवर्क चालू झाल्यामुळे कोणीहीआपल्या मोबाईलचाओटीपी मागतअसतील तर देऊनये स.पोलीस निरीक्षक नौशाद पठाण
5Gनेटवर्क चालू झाल्यामुळे कोणीहीआपल्या मोबाईलचाओटीपी मागतअसतील तर देऊनये स.पोलीस निरीक्षक नौशाद पठाण
अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था उठ भाई राजाजगा हो परिवर्तनाचा धगा हो!
अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्था उठ भाई राजाजगा हो परिवर्तनाचा धगा हो!
आमदार प्रणिती शिंदे यांचे महापालिका आयुक्तांना पत्र
सोलापूर : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी 9 सप्टेंबर गणेशोत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर...