हिंगोली जिल्ह्यात यावर्षी रब्बी हंगामात वातावरणातील बदलामुळ धुक्याचे प्रमाण कमी जास्त तर कधी कमी तर अधुन मधुन वातावणात बदल झाल्याने तापमानात सरासरीच्या तुलनेत जास्त वाढ झाली असल्याने यावर्षी रब्बी हंगामातील हरबरा,गहु, ज्वारी,हळद या पिकांना याचा फटका बसला आहे महागडी औषधे पिकांवर फवारणी करुन ही पिक करपली आहे पाऊसळ्यात अतीवृष्ठी तर आता वातावरणांत वाढ झाल्याने रब्बीच्या पिकांना मोठा फटका बसला असून या वर्षी पिकांत मोठी घट येण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
જૂની પેન્શન યોજના શરુ કરવાની માંગ સાથે પોરબંદર જિલ્લાના 1500 થી વધુ શિક્ષકો માસ સીએલ પર
જૂની પેન્શન યોજના શરુ કરવાની માંગ સાથે પોરબંદર જિલ્લાના 1500 થી વધુ શિક્ષકો માસ સીએલ પર
हरियाणा में भाजपा की तीसरी बार सरकार बनने पर जताई खुशी
भारतीय जनता पार्टी जिला बालोतरा के कार्यकर्ताओं द्वारा हरियाणा में भाजपा की तीसरी बार सरकार बनने...
'व्हीलचेयर में आए.. ' Manmohan Singh को विदाई देते हुए PM Modi भावुक हुए, तारीफ करते हुए क्या बोले?
'व्हीलचेयर में आए.. ' Manmohan Singh को विदाई देते हुए PM Modi भावुक हुए, तारीफ करते हुए क्या बोले?