हिंगोली जिल्ह्यात यावर्षी रब्बी हंगामात वातावरणातील बदलामुळ धुक्याचे प्रमाण कमी जास्त तर कधी कमी तर अधुन मधुन वातावणात बदल झाल्याने तापमानात सरासरीच्या तुलनेत जास्त वाढ झाली असल्याने यावर्षी रब्बी हंगामातील हरबरा,गहु, ज्वारी,हळद या पिकांना याचा फटका बसला आहे महागडी औषधे पिकांवर फवारणी करुन ही पिक करपली आहे पाऊसळ्यात अतीवृष्ठी तर आता वातावरणांत वाढ झाल्याने रब्बीच्या पिकांना मोठा फटका बसला असून या वर्षी पिकांत मोठी घट येण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
केंद्र ने चार गांवों, एक रेलवे स्टेशन का नाम बदलने को दी मंजूरी; उत्तर प्रदेश से भी एक शामिल
नई दिल्ली, केंद्र सरकार ने ओडिशा में एक रेलवे स्टेशन और राजस्थान के तीन गांवों सहित चार गांवों के...
राइजिंग राजस्थान ग्लोबल इनवेस्टर्स समिट 2024 जिले में निवेश बढ़ाने के लिए होंगे एमओयू, 24 अक्टूबर को होगी जिला स्तरीय इनवेस्टर्स मीट
बूंदी में औद्योगिक विकास को गति देने के उद्देश्य से राइजिंग राजस्थान ग्लोबल इनवेस्टर्स समिट 2024...
સુરત શહેરના પશ્ચિમ વિસ્તારમાં વિવિધ વિકાસલક્ષી કામોનું ખાતમુહૂર્ત કરવામાં આવ્યું.
સુરત શહેરના પશ્ચિમ વિસ્તારમાં વિવિધ વિકાસલક્ષી કામોનું ખાતમુહૂર્ત કરવામાં આવ્યું.
૧૬૭ - સુરત...