हिंगोली जिल्ह्यात यावर्षी रब्बी हंगामात वातावरणातील बदलामुळ धुक्याचे प्रमाण कमी जास्त तर कधी कमी तर अधुन मधुन वातावणात बदल झाल्याने तापमानात सरासरीच्या तुलनेत जास्त वाढ झाली असल्याने यावर्षी रब्बी हंगामातील हरबरा,गहु, ज्वारी,हळद या पिकांना याचा फटका बसला आहे महागडी औषधे पिकांवर फवारणी करुन ही पिक करपली आहे पाऊसळ्यात अतीवृष्ठी तर आता वातावरणांत वाढ झाल्याने रब्बीच्या पिकांना मोठा फटका बसला असून या वर्षी पिकांत मोठी घट येण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
NC's flag is red because of Pandits' blood : Chugh
BJP national general secretary Tarun Chugh today underlined that the colour of the National...
गाँधी जयंती पर राष्ट्रपिता के सिद्धांतों को जीवन में अपनाने पर दिया जोर
गाँधी जयंती पर राष्ट्रपिता के सिद्धांतों को जीवन में अपनाने पर दिया जोरबापू की तस्वीर पर...
ಬೆಂಗಳೂರಿನ ಬಿಐಇಸಿ ಕೇಂದ್ರದಲ್ಲಿ ಜೂನ್ 28 ರಿಂದ 30ರವರೆಗೆ "ಹಸಿರು ವಾಹನ ಮೇಳ ಗ್ರೀನ್ ವೆಹಿಕಲ್ ಎಕ್ಸ್ಪೋ" ನಡೆಯಲಿದೆ
ಜೂನ್ 25, 2024
ಬೆಂಗಳೂರು ಪ್ರೆಸ್ ಕ್ಲಬ್ ನಲ್ಲಿ ಇಂದು 'ಅಂತರರಾಷ್ಟ್ರೀಯ ಗ್ರೀನ್ ವೆಹಿಕಲ್ ಎಕ್ಸ್ಪೋ' ಸದಸ್ಯರು...
PCOD को सिर्फ 3 महीने में जड़ से ख़तम करें | Heal PCOD & Irregular Periods Naturally
PCOD को सिर्फ 3 महीने में जड़ से ख़तम करें | Heal PCOD & Irregular Periods Naturally