हिंगोली जिल्ह्यात यावर्षी रब्बी हंगामात वातावरणातील बदलामुळ धुक्याचे प्रमाण कमी जास्त तर कधी कमी तर अधुन मधुन वातावणात बदल झाल्याने तापमानात सरासरीच्या तुलनेत जास्त वाढ झाली असल्याने यावर्षी रब्बी हंगामातील हरबरा,गहु, ज्वारी,हळद या पिकांना याचा फटका बसला आहे महागडी औषधे पिकांवर फवारणी करुन ही पिक करपली आहे पाऊसळ्यात अतीवृष्ठी तर आता वातावरणांत वाढ झाल्याने रब्बीच्या पिकांना मोठा फटका बसला असून या वर्षी पिकांत मोठी घट येण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
 PLease Click Here to Join Now
 Search
 Categories
 - City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
   રાજ્યમાં તહેવારોને લઈ પોલીસ સતર્ક 
 
                      #buletinindia #gujarat #arvalli 
                  
   जिलाधिकारी श्री रविन्द्र कुमार मांदड की अध्यक्षता में मतगणना के संबंध में बैठक संपन्न हुई 
 
                      जनपद जौनपुर में,जिलाधिकारी श्री रविन्द्र कुमार मांदड की अध्यक्षता में मतगणना के संबंध में बैठक...
                  
   
  
  
  
   
  