औरंगाबाद,राज्याच्या विकासामध्ये कामगार हा महत्वाचा घटक असून शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कामगारांचा घराचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत नोंदणीकृत कामगारांना घरकुल देण्यात येणार. यासाठी गायरान, गावठाण तसेच एमआयडीसीमध्ये असणाऱ्या जमिनींचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत घरकुलासाठी अडीच लाख रुपये मिळतात यामध्ये कामगार विभागाकडून प्रत्येक घरकुलासाठी दोन लाख रुपये देऊन नोंदणीकृत कामगारांना घरकुल देण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज घेण्यात येत असल्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी जाहीर केले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित कामगार विभागाच्या औरंगाबाद विभागीय आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला कामगार विभागाचे प्रधान सचिव विनिता वेद सिंघल, कामगार आयुक्त सुरेश जाधव, उपसचिव दादासाहेब खताळ, सहसंचालक राम दहिफळे आदी अधिकारी उपस्थित होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
राहुल से माफी की मांग को लेकर भाजपा-कांग्रेस आमने सामने, अधीर-ठाकुर ने कसे तंज
नई दिल्ली, संसद के बजट सत्र के दूसरे चरण का बीते दिन हंगामेदार आगाज हुआ। भाजपा नेताओं ने...
भजनलाल सरकार लाने जा रही है ये कानून, परिवार के सदस्यों की घट जाएगी संख्या
राजस्थान में जनसंख्या नियंत्रण का मुद्दा जोर पकड़ने लगा है। गुरूवार को मुख्यमंत्री भजनलाल शर्मा...
जिला कलक्टर ने किया पचपदरा एवं निवाई सब स्टेशन का अवलोकन
बालोतरा. जिला कलक्टर सुशील कुमार यादव ने शनिवार को पचपदरा एवं निवाई सब स्टेशन का अवलोकन किया।...
लोकआस्था का महापर्व छठ का दुसरा दिन खरना ।छठी मैया के गीतों से भक्तिमय रोहा।
समस्त देश भर की भांति रोहा, चापरमुख में लोकआस्था,सुर्योपासना का महापर्व के आज द्वितीय दिन छठ...