रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचे पावसाळी वेळापत्रक ३१ ऑक्टोबरपासून संपुष्टात येणार आहे . १० जूनपासून सुरु झालेल्या पावसाळी वेळापत्रकाला सोमवारपासून ब्रेक लागणार असून १ नोव्हेंबरपासून रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार आहे . सुरक्षेच्या दृष्टीने कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात रोहा ते ठोकूरपर्यंत ताशी ७५ किमी , वीर ते कणकवली ताशी ७५ , कणकवली ते मडगाव ताशी ९० , मडगाव ते कुमठा ताशी ७५ , कुमठ्यापासून उडुपीपर्यंत ताशी ९० किमी वेगाने रेल्वेगाड्या धावत होत्या . हे पावसाळी वेळापत्रक सोमवारपासून संपुष्टात येणार असून गाड्यांचा वेग १ नोव्हेंबरपासून वाढणार आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
મહાકુંભમાં જઈ રહેલ એકજ ગામના 8 લોકો ને અકસ્માત નડ્યો .. કમકમાટી ભર્યા મોત....
મહાકુંભમાં જઈ રહેલા 8 યુવકોનું અકસ્માતમાં મોત, સ્મશાનમાં એક સાથે પાંચ ચીતા સળગી તો આખું ગામ...
ट्रॅव्हल्स व टँकरच्या भीषण अपघातात बसला आग, १० प्रवाशांचा होरपळून मृत्यू
नाशिक : औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस व टँकर यांच्यात शनिवारी...
Airtel Recharge Plan: 220 रुपये से कम में फ्री अनलिमिटेड कॉलिंग का मजा, 30 दिन चलेगा रिचार्ज प्लान
जुलाई के बाद से ही मोबाइल में रिचार्ज करवाना एक बढ़ा हुआ खर्चा बन गया है। अगर आप भी एयरटेल के...
G20 के सफल आयोजन पर Shashi Tharoor: "ऐसे मुद्दों पर बात करना आसान नहीं"
G20 के सफल आयोजन पर Shashi Tharoor: "ऐसे मुद्दों पर बात करना आसान नहीं"
कोटा महाराव इज्यराज सिंह जी ने ध्वस्त की गई पूर्व नरश सूरजमल हाडा की छतरी को पुनर्निर्माण की मांग की
मंडाना।21 सितम्बर 2024 को केडीए (कोटा विकास प्राधिकरण) के अधिकारियों द्वारा बूंदी...