औरंगाबाद : सोयगाव तालुक्यात पीकांना सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी फटका बसला . तर बदलत्या वातावरणामुळे मोसंबी , केळीच्या बागेचं देखील मोठं नुकसान झालं . विशेष म्हणजे ऑगस्टपासून फळांची गळती वाढलेली असताना तालुका कृषी विभागाकडून यावर कोणतीही उपाययोजना दूरच , परंतु अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्याची तसदीही घेतली नाही . मदतीची आशा धूसर होत चालल्याने संतप्त होऊन उमरविहिरे येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या तीन एकर मोसंबीच्या बागेला आग लावली . यात मोसंबीची झाडे जळून खाक झाली आहेत .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
नवनियुक्त पुलिस अधीक्षक राजेंद्र कुमार मीणा ने किया पदभार ग्रहण।
नवनियुक्त पुलिस अधीक्षक राजेंद्र कुमार मीणा ने किया पदभार ग्रहण
जिला पुलिस अधीक्षक...
कर्जाची परतफेड न केल्याने कर्जदाराच्या बायकोलाच नेले पळवून । HPN MARATHI NEWS
कर्जाची परतफेड न केल्याने कर्जदाराच्या बायकोलाच नेले पळवून । HPN MARATHI NEWS
સુરત શહેર માં સ્વચ્છતાને લઈને ગુજરાતની સ્કુલ દેશમાં પ્રથમ, સુરતની શાળા દેશમાં 28માં નંબર પર.
સુરત શહેર માં સ્વચ્છતાને લઈને ગુજરાતની સ્કુલ દેશમાં પ્રથમ, સુરતની શાળા દેશમાં 28માં નંબર પર....
TCS Q2 Results | TCS SHARE NEWS | TCS Q2 RESULT 2024 ANALYSIS SMKC
TCS Q2 Results | TCS SHARE NEWS | TCS Q2 RESULT 2024 ANALYSIS SMKC
स्वास्थ्य जागरूकता फोल्डर का किया विमोचन
स्वास्थ्य जागरूकता फोल्डर का किया विमोचनबूंदी। जिला आयुर्वेद चिकित्सालय द्वारा आयोजित दसवें...