औरंगाबाद : सोयगाव तालुक्यात पीकांना सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी फटका बसला . तर बदलत्या वातावरणामुळे मोसंबी , केळीच्या बागेचं देखील मोठं नुकसान झालं . विशेष म्हणजे ऑगस्टपासून फळांची गळती वाढलेली असताना तालुका कृषी विभागाकडून यावर कोणतीही उपाययोजना दूरच , परंतु अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्याची तसदीही घेतली नाही . मदतीची आशा धूसर होत चालल्याने संतप्त होऊन उमरविहिरे येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या तीन एकर मोसंबीच्या बागेला आग लावली . यात मोसंबीची झाडे जळून खाक झाली आहेत .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
કઠલાલ માં ભારત માતાની મઢુલી ખાતે યુવા સંવાદ કાર્યક્રમ યોજાયો
કઠલાલ માં ભારત માતા ની મઢુલી ખાતે યુવા સંવાદ કાર્યક્રમ યોજાયો
वाघोली येथे साकारले 21 फूट उंचीचे दोन लाख 25 हजार रुद्राक्षापासून बनवलेले महा शिवलिंग.
वाघोली येथे साकारले 21 फूट उंचीचे दोन लाख 25 हजार रुद्राक्षापासून बनवलेले महा शिवलिंग.
Vande Bharat: हवा से बात करेगी ट्रेन, 3 घंटे में पूरा होगा दिल्ली-चंडीगढ़ का सफर
दिल्ली और चंडीगढ़ के बीच इस ट्रेन का केवल एक ही हॉल्ट होगा. इसका सफर इस रूट पर चलने वाली शताब्दी...
ધાનપુર મા બેફામ છકડો રીક્ષા હંકારતા ગાડી ડિટેઈન કરી કાયદેસર કાર્યવાહી કરવામાં આવી
દાહોદ જિલ્લાના ધાનપુર તાલુકાના ધાનપુર મા ગતરોજ ગુરુવારે ટીઆરપી ના જવાન કંજેટા ચોકડી પર ફરજ બજાવતા...