औरंगाबाद : सोयगाव तालुक्यात पीकांना सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी फटका बसला . तर बदलत्या वातावरणामुळे मोसंबी , केळीच्या बागेचं देखील मोठं नुकसान झालं . विशेष म्हणजे ऑगस्टपासून फळांची गळती वाढलेली असताना तालुका कृषी विभागाकडून यावर कोणतीही उपाययोजना दूरच , परंतु अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्याची तसदीही घेतली नाही . मदतीची आशा धूसर होत चालल्याने संतप्त होऊन उमरविहिरे येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या तीन एकर मोसंबीच्या बागेला आग लावली . यात मोसंबीची झाडे जळून खाक झाली आहेत .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
PM Modi ने जांच एंजेंसियों पर सवाल उठाने वालों को दिया जवाब, कहा- भ्रष्टाचारी उठा रहे हैं सवाल
PM Modi ने जांच एंजेंसियों पर सवाल उठाने वालों को दिया जवाब, कहा- भ्रष्टाचारी उठा रहे हैं सवाल
ભુંભલી માતૃશ્રી એસ.એમ.રોયલા શાળાના વિધાર્થીઓને ભાવનગર ASP સફિન હસન દ્વારા E-FRI વિશે જાણકારી આપી
ભુંભલી માતૃશ્રી એસ.એમ.રોયલા શાળાના વિધાર્થીઓને ભાવનગર ASP સફિન હસન દ્વારા E-FRI વિશે જાણકારી આપી
उदगीर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानग्रस्तांसाठी68 कोटींचेअनुदान मंजूर
उदगीर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानग्रस्तांसाठी68 कोटींचेअनुदान मंजूर
ભોપલકા ગામે જુગાર રમી રહેલા છ શખ્શો ઝડપાયા.
ભોપલકા ગામે જુગાર રમી રહેલા છ શખ્શો ઝડપાયા.