औरंगाबाद : सोयगाव तालुक्यात पीकांना सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी फटका बसला . तर बदलत्या वातावरणामुळे मोसंबी , केळीच्या बागेचं देखील मोठं नुकसान झालं . विशेष म्हणजे ऑगस्टपासून फळांची गळती वाढलेली असताना तालुका कृषी विभागाकडून यावर कोणतीही उपाययोजना दूरच , परंतु अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्याची तसदीही घेतली नाही . मदतीची आशा धूसर होत चालल्याने संतप्त होऊन उमरविहिरे येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या तीन एकर मोसंबीच्या बागेला आग लावली . यात मोसंबीची झाडे जळून खाक झाली आहेत .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्री के जिले में पहुंचने पर अधिकारियों ने की अगवानी
सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्री के जिले में पहुंचने पर अधिकारियों ने की अगवानी
सिरोही, ...
ভেৰগাঁওত ১৫ সংখ্যক বড়োলেণ্ড ছহিদ সোঁৱৰণী মহিলা ফুটবল প্ৰতিযোগিতা
ভেৰগাঁওত ১৫ সংখ্যক বড়োলেণ্ড ছহিদ সোঁৱৰণী মহিলা ফুটবল প্ৰতিযোগিতা
Junglewala-The Forest Dweller.
As I looked around, the earth seemed to have a green canopy. The roadside walls were all painted...
Top Trades Next Week: बाजार खुलने पर इन Stocks में दिखेगा Action, आज ही तैयार करें निवेश Strategy
Top Trades Next Week: बाजार खुलने पर इन Stocks में दिखेगा Action, आज ही तैयार करें निवेश Strategy