औरंगाबाद : सोयगाव तालुक्यात पीकांना सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी फटका बसला . तर बदलत्या वातावरणामुळे मोसंबी , केळीच्या बागेचं देखील मोठं नुकसान झालं . विशेष म्हणजे ऑगस्टपासून फळांची गळती वाढलेली असताना तालुका कृषी विभागाकडून यावर कोणतीही उपाययोजना दूरच , परंतु अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्याची तसदीही घेतली नाही . मदतीची आशा धूसर होत चालल्याने संतप्त होऊन उमरविहिरे येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या तीन एकर मोसंबीच्या बागेला आग लावली . यात मोसंबीची झाडे जळून खाक झाली आहेत .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Honor Magic 6 Pro At MWC 2024: आंखों से कंट्रोल होगी कार, हैरान कर देगा ऑनर के नए Smartphone का कमाल
चीनी स्मार्टफोन मेकर कंपनी ऑनर ने (Mobile World Congress 2024) Honor Magic 6 Pro को ग्लोबली शोकेस...
হেঙেৰাবাৰীৰ BJP কাৰ্যালয়ত নাম কীৰ্তনৰ আয়োজন
হেঙেৰাবাৰীৰ BJP কাৰ্যালয়ত নাম কীৰ্তনৰ আয়োজন
GOA Murder: Hotel में मां ने की 4 साल के बच्चे की हत्या, बैग में शव रखकर हुई फरार | Karnataka Crime
GOA Murder: Hotel में मां ने की 4 साल के बच्चे की हत्या, बैग में शव रखकर हुई फरार | Karnataka Crime
किशोरियां स्वस्थ होंगी तभी समाज संतुलित रहेगा, कार्यशाला में स्वास्थ्य, स्वच्छता प्रबंधन तथा एनीमिया के बारे में किया जागरूक
किशोरियां स्वस्थ होंगी तभी समाज संतुलित रहेगाकार्यशाला में स्वास्थ्य, स्वच्छता प्रबंधन तथा...
દિયોદર ના ધારાસભ્ય કેશાજી ચૌહાણે ગેળા જઈ કર્યા દાદા ના દર્શન..
દિયોદરના ધારાસભ્ય કેશાજી ચૌહાણે ગેળા જઈ કર્યા દાદા ના દર્શન,, ગુજરાતમાં વિધાનસભાની તાજેતરમાં...