औरंगाबाद : सोयगाव तालुक्यात पीकांना सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी फटका बसला . तर बदलत्या वातावरणामुळे मोसंबी , केळीच्या बागेचं देखील मोठं नुकसान झालं . विशेष म्हणजे ऑगस्टपासून फळांची गळती वाढलेली असताना तालुका कृषी विभागाकडून यावर कोणतीही उपाययोजना दूरच , परंतु अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्याची तसदीही घेतली नाही . मदतीची आशा धूसर होत चालल्याने संतप्त होऊन उमरविहिरे येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या तीन एकर मोसंबीच्या बागेला आग लावली . यात मोसंबीची झाडे जळून खाक झाली आहेत .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Women’s reservation bill back in focus ahead of Parliament session
: The women’s reservation bill is back in focus ahead of Parliament’s Winter session...
'ধুমুহা আহে আৰু যায়'-য়েছে দৰজে ঠংছি। কি ধুমুহাৰ কথা কলে বিশিষ্ট সাহিত্যিক গৰাকীয়ে শুনো আহক
'ধুমুহা আহে আৰু যায়'-য়েছে দৰজে ঠংছি
মৰাণত এক বিশেষ কাৰ্যসূচীত অংশগ্ৰহণ কৰি সাংবাদিকৰ সৈতে হোৱা...
मशाल चिन्ह मिळाल्यानंतर माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या | Kishori Pednekar
मशाल चिन्ह मिळाल्यानंतर माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या | Kishori Pednekar
દેશીદારૂની હેરાફેરી કરતો ઈસમ ઝડપાયો....
દેશીદારૂની હેરાફેરી કરતો ઈસમ ઝડપાયો....