औरंगाबाद : सोयगाव तालुक्यात पीकांना सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी फटका बसला . तर बदलत्या वातावरणामुळे मोसंबी , केळीच्या बागेचं देखील मोठं नुकसान झालं . विशेष म्हणजे ऑगस्टपासून फळांची गळती वाढलेली असताना तालुका कृषी विभागाकडून यावर कोणतीही उपाययोजना दूरच , परंतु अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्याची तसदीही घेतली नाही . मदतीची आशा धूसर होत चालल्याने संतप्त होऊन उमरविहिरे येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या तीन एकर मोसंबीच्या बागेला आग लावली . यात मोसंबीची झाडे जळून खाक झाली आहेत .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
દેશના પ્રથમ મતદાર 106 વર્ષીય માસ્ટર શ્યામ સરન નેગીનું લાંબી માંદગી બાદ નિધન
દેશના પ્રથમ મતદાર 106 વર્ષીય માસ્ટર શ્યામ સરન નેગીનું લાંબી માંદગી બાદ નિધન
તે હિમાચલ પ્રદેશના...
Raksha Bandhan 2023: रक्षाबंधन के मौके पर Seema Haider ने क्या मांगा, AP Singh को लेकर क्या कहा?
Raksha Bandhan 2023: रक्षाबंधन के मौके पर Seema Haider ने क्या मांगा, AP Singh को लेकर क्या कहा?
દાંતીવાડા તાલુકા માંથી શંકાસ્પદ શકસોને ઝડપી પાડી આજ રોજ ડીવાયએસપી દ્વારા પ્રેસ કોન્ફરન્સ યોજી
દાંતીવાડા તાલુકા માંથી શંકાસ્પદ શકસોને ઝડપી પાડી આજ રોજ ડીવાયએસપી દ્વારા પ્રેસ કોન્ફરન્સ યોજી
হোজাইত বান সাহাৰ্য্যত দুৰ্নীতি হৈছে নেকি ?
হোজাইত বান সাহাৰ্য্যত দুৰ্নীতি হৈছে নেকি ?
এইবাৰ প্ৰতিবাদত নামিল কোমোৰাকটা আৰু ঠেপলাগুৰি...
शिरुरच्या स्वर्गरथ सेवेस आठ वर्ष पूर्ण
शिरूर ( वार्ताहर) अंत्यसंस्काराचा वेळी अंतिमयात्रेसाठी उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या स्वर्गरथ...