औरंगाबाद दौऱ्यावर असलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागात पोहचले असता . यावेळी त्यांनी गंगापूरच्या दहेगावातील शेतकऱ्यांची भेट घेतली . तसेच झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली . तर याचवेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करण्याची मागणी केली आहे . तर गरज पडल्यास शेतकऱ्यांसाठी मी स्वतः रस्त्यावर उतरेल असेही उद्धव ठाकरे म्हणाले . उपमुख्यमंत्री म्हणाले की पाऊस किती पडावा महापलिका ठरवत नाही .. अस्मानी संकट आपल्या हातात नसतात . पण घोषणाची अतिवृष्टी सुरु आहे . भावनांचा दुष्काळ या सरकारमध्ये आहे . हे ऊत्सव मग्न सरकार आहे . उत्सव साजरे करा पण आपली प्रजा ही सुखी , समाधानी आहे का ? हे देखील पहिले पाहिजे . हे सरकार बेदकरपने सांगत की , ओला दुष्काळ जाहीर करण्याची स्थिती नाही . त्यामुळे आता मंत्र्यांना चिखलात बुडवलं पाहिजे का ? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला तर माझा हा दौरा प्रतिकात्मक केला आहे . शिधा वाटपात घोटाळा झाला की , नाही हे पुढे समोर येईल . मी जे म्हणतोय ते शेतकऱ्यांची मागणी आहे . दिवाळी साजरी करण्याचा अधिकार शेतकऱ्यांना नाही का ? ओला दुष्काळ आतापर्यंत जाहीर झाला पाहिजे होता . पण भावनांचा दुष्काळ आहे . हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत मिळाली पाहिजे ही मागणी असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
पीएम मोदी के गढ़ वाराणसी में लगे राहुल गांधी जिंदाबाद के नारे,युवाओं में मोदी के खिलाफ गुस्सा !
लोकसभा चुनाव 2024 का सातवां चरण का चुनाव 1 जून को होने वाला है. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के...
Opening Bell: Nifty 19800 के ऊपर खुला, Sensex की चाल सपाट, फोकस में बैंक ऑफ बड़ौदा और DLF
Opening Bell: Nifty 19800 के ऊपर खुला, Sensex की चाल सपाट, फोकस में बैंक ऑफ बड़ौदा और DLF
જુનાગઢ જિલ્લાના મેખડી ગામ ખાતે આંગણવાડી ઘરનું લોકાર્પણ કરતા મંત્રી શ્રી દેવાભાઈ માલમ
આજ રોજ જુનાગઢ જિલ્લાના મેખડી ગામ ખાતે મંત્રી શ્રી દેવાભાઈ માલમ તેમજ અન્ય આગેવાનો દ્વારા ...