औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबत नसल्याचे चित्र आहे . सोमवारी ( १७ ऑक्टोबर ) सिल्लोड , गेवराई व नांदेड येथे तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले . यात दोन महिलांचा समावेश आहे . कर्जाचे ओझे वाढल्याने सिल्लोड तालुक्यातील मोढा ( खुर्द ) येथील अल्पभूधारक शेतकरी बापूसाहेब महादू धांडे ( ३ ९ ) यांनी गळफास घेत आत्महत्या केली . गावालगतच्या वस्तीवर स्वतःच्या शेतात गट क्रमांक १०५/१ येथे घर करून राहत होते . त्यांच्यावर महाराष्ट्र बँकेसह विविध कार्यकारी सोसायटी , बचत गट आदी बँकांचे कर्ज झाले होते . सततच्या नापिकीमुळे त्यांना हे कर्ज फेडता येऊ शकले नाही म्हणून ते नैराश्यात होते . दुसऱ्या घटनेत नापिकीमुळे सुमनबाई पुंडलिक कोरेबोईनवाड ( ४५ ) या शेतमजूर महिलेने आत्महत्या केली . ही घटना उमरी तालुक्यातील मौजे गोरठा येथे रविवारी सकाळी घडली गेवराई तालुक्यात महिलेने झाडाला घेतला गळफास अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान व कर्जबाजारीपणाला कंटाळून गेवराई तालुक्यातील कांबी मंझरा गावात अल्पभूधारक कविता बळीराम मुळे ( ४२ ) यांनी झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली . ही घटना रविवारी सायंकाळी घडली . तलवाडा ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब भवर व बीट अंमलदार कुव्हारे यांनी काबी मांजरा येथे जाऊन पाहणी केली
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ধৰ্মীয় সংখ্যালঘু ভোটাৰ যিমান মৰম দিব তাত কে বেছি মৰম ঘূৰাই পাব
ধৰ্মীয় সংখ্যালঘু ভোটাৰ যিমান মৰম দিব তাত কে বেছি মৰম ঘূৰাই পাব
उजनी कालवा दुरूस्त करण्यासाठी 100 कोटींची तरतूद करावी
आ. सुभाष देशमुख यांची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
सोलापूर:-...
কাকপথাৰত চিকিৎসকক আক্ৰমণৰ পাছত কাকপথাৰ আৰু বৰ ডিৰাকত চিকিৎসক, চিকিৎসা কৰ্মীৰ কলা বেজ পৰিধান কৰি কৰ্মবিৰতি পালন ৷
যোৱা ১৭ চেপ্তেম্বৰ তাৰিখে কাকপথাৰ খণ্ড প্ৰাথমিক স্বাস্থ্য কেন্দ্ৰৰ জ্যোষ্ঠ চিকিৎসক ডা°...
મહુધા તાલુકા પંચાયત ખાતે સામન્ય સભા ની મિટિંગ યોજાઈ
મહુધા તાલુકાના પંચાયત ખાતે સામાન્ય સભાની મિટીંગ યોજાઈ
મહુધા તાલુકા પંચાયત ખાતે...
PAK vs AFG: भारत एशिया कप से बाहर, 11 सितंबर को पाक-श्रीलंका के बीच होगा फाइनल मुकाबला
Asia Cup 2022: एशिया कप से सुपर-4 में अगानिस्तान (Afghanistan) के हारते ही टीम इंडिया (Team...