चिपळूण : सध्या मुंबई - गोवा महामार्गाची दुर्दशा पाहता ज्येष्ठ नागरिक रेल्वेचा प्रवास पसंत करतात. औषधोपचार करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना वरचेवर मुंबईत जावे लागते. तरी कोकण रेल्वेने कोरोनाच्या काळात ज्येष्ठ नागरिकांचे बंद केलेले अर्धे तिकीट पुन्हा सुरु करावे व त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. कोकण रेल्वेकडून पूर्वी पुरुषांसाठी ६० आणि महिलांसाठी ५८ या वयोगटातील प्रवाशांना कोरोना पूर्वी सवलतीच्या दरात तिकिटे दिली जात होती. कोरोनाच्या काळात ती सवलत बंद केली होती. आताही ती सवलत बंद आहे, ती पुन्हा सुरू करावी, अशी मागणी शौकतभाई मुकादम यांनी केली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
वैजापूर येथे सफाई कामगारांच्या आरोग्य तपासणी साठी शिबीर
वैजापूर येथे सफाई कामगारांच्या आरोग्य तपासणी साठी शिबीर
पन्ना जिले में चमकी युवक की किस्मत, dream11 में जीते 1 करोड़ रुपए,
बहन की लगन से 1 दिन पहले चमकी किस्मत पन्ना जिले के एक युवक को ड्रीम 11 ने बनाया करोड़पति
...
Breaking News: दिल्ली में 3 दिन और लागू रहेंगे GRAP-IV के रूल्स, SC ने दिया ये बड़ा आदेश | Aaj Tak
Breaking News: दिल्ली में 3 दिन और लागू रहेंगे GRAP-IV के रूल्स, SC ने दिया ये बड़ा आदेश | Aaj Tak
राजस्थान राज्य कर्मचारी संयुक्त महासंघ ने अपनी मांग का ज्ञापन जिला कलेक्टर को सोपा
बूंदी । राजस्थान राज्य कर्मचारी संयुक्त महासंघ के प्रदेश व्यापी आह्वान पर 26 सितंबर ...