चिपळूण : सध्या मुंबई - गोवा महामार्गाची दुर्दशा पाहता ज्येष्ठ नागरिक रेल्वेचा प्रवास पसंत करतात. औषधोपचार करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना वरचेवर मुंबईत जावे लागते. तरी कोकण रेल्वेने कोरोनाच्या काळात ज्येष्ठ नागरिकांचे बंद केलेले अर्धे तिकीट पुन्हा सुरु करावे व त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. कोकण रेल्वेकडून पूर्वी पुरुषांसाठी ६० आणि महिलांसाठी ५८ या वयोगटातील प्रवाशांना कोरोना पूर्वी सवलतीच्या दरात तिकिटे दिली जात होती. कोरोनाच्या काळात ती सवलत बंद केली होती. आताही ती सवलत बंद आहे, ती पुन्हा सुरू करावी, अशी मागणी शौकतभाई मुकादम यांनी केली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Aditya L1 : India के सौर मिशन में पता चलीं ये बातें दुनिया के लिए अहम क्यों हैं? (BBC Hindi)
Aditya L1 : India के सौर मिशन में पता चलीं ये बातें दुनिया के लिए अहम क्यों हैं? (BBC Hindi)
पसमांदा के रुख से पलट सकता है वोट बैंक का पासा, पौने 20 करोड़ मुस्लिमों के 85 प्रतिशत वोट पर भाजपा की नजर
नई दिल्ली, मुस्लिम आबादी को वोट बैंक मानकर राजनीति करने वाले दलों को भाजपा की ताजा पहल ने...