गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे, विदर्भातील जवळपास तीन लाख 38 हजार88 हेक्टरचे नुकसान झाले आहे, याचा जवळपास तीन लाख 51हजार 499 शेतकऱ्यांना फटका बसला आहे यामध्ये सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात झाले असून या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली आहे