औरंगाबाद : तंत्रज्ञानाचा वापर करत शासकीय योजनांचा लाभ सामान्यांना मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असेल . तसेच पैठणी , हिमरू शाल , बिद्री कलेच्या वस्तूंना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठीही आपण प्रयत्न करू , असे आश्वासन नूतन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारल्यानंतर दिले . पत्रकारांशी बोलताना पांडेय म्हणाले , शेतकरी सन्मान निधी , पीक विमा आदी योजनांची प्रभावी अंमलबजावणी , पावसाने नुकसानीची भरपाई मिळवून देण्यास प्राधान्य असेल . शेतकरी आत्महत्या रोखण्याबरोबरच पर्यटन विकासासाठीही आपण प्रयत्नशील राहू . यापूर्वी मी मनपात असताना पाणीपुरवठा योजनेवर काम केले आहे . आता विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेचे काम सुरू आहे . जिल्हाधिकारी म्हणून मीही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी मदत करणार आहे . मेट्रो , सातारा देवळाई ड्रेनेजची कामही पूर्ण करण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे . स्मार्ट सिटीअंतर्गत कामे , खाम व सुखना नदीचे पुनरुज्जीवन , पैठणच्या उद्यानाचा विकास या कामावर आपला भर असल्याचे पांडेय म्हणाले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
વીજળી પડવાથી બાળક સહિત 2નાં મોત
શહેરમાં 13 ઓગસ્ટ બાદ છેલ્લા 28 દિવસથી વરસાદ ન થતા ભાદરવાની ગરમીનો પારો શનિવારે 38 ડિગ્રી સુધી...
Turkey earthquake: मौत का आकंड़ा 21 हजार के पार, वर्ल्ड बैंक देगा 1.78 बिलियन
Turkey earthquake: तुर्की में मरने वालों की संख्या लगातार बढ़ती जा रही है. रेस्कयू ऑपरेशन जारी...
बागेश्वर सरकार की कथा में नहीं ले गया पति, पत्नी ने दे दी जान
ये कैसी अंधभक्ती! बागेश्वर सरकार की कथा में नहीं ले गया पति, पत्नी ने दे दी जान
मध्यप्रदेश के...
पत्नी की हत्या के आरोप में पति गिरफ्तार मामला आजमगढ़
जनपद आजमगढ़ के थाना तहबरपुर में,पत्नी की हत्या के आरोप में पति गिरफ्तार।मालूम होकि जनपद आजमगढ़...