औरंगाबाद : तंत्रज्ञानाचा वापर करत शासकीय योजनांचा लाभ सामान्यांना मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असेल . तसेच पैठणी , हिमरू शाल , बिद्री कलेच्या वस्तूंना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठीही आपण प्रयत्न करू , असे आश्वासन नूतन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारल्यानंतर दिले . पत्रकारांशी बोलताना पांडेय म्हणाले , शेतकरी सन्मान निधी , पीक विमा आदी योजनांची प्रभावी अंमलबजावणी , पावसाने नुकसानीची भरपाई मिळवून देण्यास प्राधान्य असेल . शेतकरी आत्महत्या रोखण्याबरोबरच पर्यटन विकासासाठीही आपण प्रयत्नशील राहू . यापूर्वी मी मनपात असताना पाणीपुरवठा योजनेवर काम केले आहे . आता विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेचे काम सुरू आहे . जिल्हाधिकारी म्हणून मीही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी मदत करणार आहे . मेट्रो , सातारा देवळाई ड्रेनेजची कामही पूर्ण करण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे . स्मार्ट सिटीअंतर्गत कामे , खाम व सुखना नदीचे पुनरुज्जीवन , पैठणच्या उद्यानाचा विकास या कामावर आपला भर असल्याचे पांडेय म्हणाले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
बावनकुळेंचे बूथप्रमुखांना आवाहन : औरंगाबादचा आगामी खासदार भाजप - शिंदेसेनेचा करा ; दोन्ही काँग्रेस , उद्धवसेनेचे कार्यकर्ते खेचा
औरंगाबादेतील ९ ६५ बूथप्रमुखांनी प्रत्येकी किमान २५ नवीन मतदारांची नोंदणी करावी . यापुढे भाजपमध्ये...
9 घंटे में 10 बार कटी बिजली कबीरुद्दीनपुर विद्युत उपकेन्द्र से
9 घंटे में 10 बार कटी बिजली कबीरुद्दीनपुर विद्युत उपकेन्द्र से।
जनपद जौनपुर में, शहर में लो...
Tamil Nadu Rain: तमिलनाडु में भीषण बारिश से तबाही, 10 लोगों की मौत;17 हजार लोग राहत शिविरों में रहने को मजबूर
तमिलनाडु के दक्षिणी जिलों में बीते दो दिनों में अब तक के इतिहास की सबसे ज्यादा बारिश हुई। इसमें...
आज बीड जिल्ह्यात दोन कोरोना पॉझिटिव्ह@india report
आज बीड जिल्ह्यात दोन कोरोना पॉझिटिव्ह@india report
संविधान दिवस पर डॉ. बी.आर. अंबेडकर का स्मरण करते हुए तरुण चुग ने देश की एकता और प्रगति का आह्वान किया
मोदी के नेतृत्व में बाबासाहेब के सपनों का मजबूत, समृद्ध, सशक्त और आत्मनिर्भर भारत का निर्माण :...