औरंगाबाद : तंत्रज्ञानाचा वापर करत शासकीय योजनांचा लाभ सामान्यांना मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असेल . तसेच पैठणी , हिमरू शाल , बिद्री कलेच्या वस्तूंना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठीही आपण प्रयत्न करू , असे आश्वासन नूतन जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारल्यानंतर दिले . पत्रकारांशी बोलताना पांडेय म्हणाले , शेतकरी सन्मान निधी , पीक विमा आदी योजनांची प्रभावी अंमलबजावणी , पावसाने नुकसानीची भरपाई मिळवून देण्यास प्राधान्य असेल . शेतकरी आत्महत्या रोखण्याबरोबरच पर्यटन विकासासाठीही आपण प्रयत्नशील राहू . यापूर्वी मी मनपात असताना पाणीपुरवठा योजनेवर काम केले आहे . आता विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेचे काम सुरू आहे . जिल्हाधिकारी म्हणून मीही योजना पूर्णत्वास नेण्यासाठी मदत करणार आहे . मेट्रो , सातारा देवळाई ड्रेनेजची कामही पूर्ण करण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे . स्मार्ट सिटीअंतर्गत कामे , खाम व सुखना नदीचे पुनरुज्जीवन , पैठणच्या उद्यानाचा विकास या कामावर आपला भर असल्याचे पांडेय म्हणाले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
जोधपुर पहुंच बेनीवाल ने आधी रात को सरकार को दिया 7 दिन का अल्टीमेट, सुनिए क्या कहा?
जोधपुर पहुंच बेनीवाल ने आधी रात को सरकार को दिया 7 दिन का अल्टीमेट, सुनिए क्या कहा?
Smartphone Launch Next Week: अगले हफ्ते लॉन्च होंगे ये दो स्मार्टफोन, यहां जानें डिटेल
मीडिया रिपोर्ट और कंपनियों के पोस्ट से पता चला है कि आने वाले हफ्ते में दो स्मार्टफोन कंपनियां...
हनोतिया मे 118 बीघा चरागाह भूमि पर से हटाया था अतिक्रमण लेकिन अनदेखी से वापस से हुआ कब्जा भारतीय किसान संघ ने उपखण्ड अधिकारी को सौंपा ज्ञापन।
दीगोद. क्षेत्र के दीगोद कस्बे में भारतीय किसान संघ द्वारा तहसील अध्यक्ष शिवराज योगी के नेतृत्व...
પોલીસ અધિકારીઓની વહીવટી કારણો આંતરિક બદલી
#buletinindia #gujarat #arvalli