कन्नड : कोणी गुवाहाटीला जाऊन आले , कोणी शिवतीर्थावर मेळावा घेतला , तर कोणी केबीसीवर मात्र माझ्या शेतकऱ्यांच्या हातात काय पडले याचा विचार करणे गरजेचे आहे . तुमचे वीज कनेक्शन कट केले काय ? तुमचे नुकसान झाले काय ? या प्रश्नावर तुमची बाजू घेऊन भांडायला , बोलायला कोणालाच वेळ नाही . त्या सर्वांचे खोके घेऊन ओके चाललंय . परंतु तुम्हा शेतकऱ्यांना धोकेच मिळताहेत . त्यामुळे आपल्याला आता कायद्याचे हत्यार हाती घेऊन संघर्ष करावा लागणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी गुरुवारी केले . विद्युत महामंडळाने तयार केलेल्या कायद्याचे वाचन करून जिल्हाभरातील शेतकऱ्यांना हा कायदा अवगत व्हावा , यासाठी जनजागृती मेळाव्याचे आयोजन गुरुवारी , शुक्रवारी औराळा , जेहूर येथे करण्यात आले होते . उध्दव बोरसे , शरद निकम , योगेश कदम , नितीन जिवरख , अंकुश निकम , रमेश निकम , संदीप काळे , बाबासाहेब आहिरे , मुन्ना वारे , विनायक वाघचौरे , संजय मिसाळ , सचिन पगारे आह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
 PLease Click Here to Join Now
 Search
 Categories
 - City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
  भगवान पार्श्वनाथ का निर्वाण महोत्सव मनाया 
 
                      इटावा
जैन धर्म के 23 वे तीर्थकर भगवान पार्श्वनाथ के मोक्ष कल्याण निर्वाण दिवस पर जैन मंदिरों में...
                  
   সমগ্ৰ দেশৰ লগতে দক্ষিণ শালমাৰা মানকাচৰ জিলাতো ৭৬ তম স্বাধীনতা দিৱস উদযাপন। 
 
                      সমগ্ৰ দেশৰ লগতে দক্ষিণ শালমাৰা মানকাচৰ জিলাতো ৭৬ তম স্বাধীনতা দিৱস উদযাপন।
                  
   खरीदी केंद्रों में तुलाई शुरू होते ही जिम्मेदारों पर उठने लगे सवाल किसानों को चना मसूर
 गेहूं पास कराने के लिए सर्वेयर के लगाने पड़ रहे चक्कर 
 
                       
मीडिया के द्वारा गुनौर एसडीएम को जानकारी देने पर खरीदी केंद्र का किया एसडीएम ने निरीक्षण...
                  
   राजस्थान में कल से फिर शुरू होगा बारिश का दौर:जयपुर-भरतपुर संभाग के जिलों से होगा मानसून एक्टिव 
 
                      राजस्थान में तीन दिन से कमजोर पड़ा मानसून 17 सितंबर से फिर एक्टिव होगा। भरतपुर, कोटा और जयपुर...
                  
   ভাৰতীয় জনতা পাৰ্টিৰ যুৱ মৰ্চাৰ জিলা বিষয় ববীয়াৰ এখনি সভা শিৱসাগৰ আৱৰ্ত ভৱনত অনুষ্ঠিত। 
 
                      সোমবাৰে আবেলি ভাৰতীয় জনতা পাৰ্টিৰ যুৱ মৰ্চাৰ বিষয়ববীয়াৰ সভাত জিলা যুৱ মৰ্চাৰ সভাপতি গৌতম সন্দিকৈৰ...
                  
   
  
  
  
  