कन्नड : कोणी गुवाहाटीला जाऊन आले , कोणी शिवतीर्थावर मेळावा घेतला , तर कोणी केबीसीवर मात्र माझ्या शेतकऱ्यांच्या हातात काय पडले याचा विचार करणे गरजेचे आहे . तुमचे वीज कनेक्शन कट केले काय ? तुमचे नुकसान झाले काय ? या प्रश्नावर तुमची बाजू घेऊन भांडायला , बोलायला कोणालाच वेळ नाही . त्या सर्वांचे खोके घेऊन ओके चाललंय . परंतु तुम्हा शेतकऱ्यांना धोकेच मिळताहेत . त्यामुळे आपल्याला आता कायद्याचे हत्यार हाती घेऊन संघर्ष करावा लागणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी गुरुवारी केले . विद्युत महामंडळाने तयार केलेल्या कायद्याचे वाचन करून जिल्हाभरातील शेतकऱ्यांना हा कायदा अवगत व्हावा , यासाठी जनजागृती मेळाव्याचे आयोजन गुरुवारी , शुक्रवारी औराळा , जेहूर येथे करण्यात आले होते . उध्दव बोरसे , शरद निकम , योगेश कदम , नितीन जिवरख , अंकुश निकम , रमेश निकम , संदीप काळे , बाबासाहेब आहिरे , मुन्ना वारे , विनायक वाघचौरे , संजय मिसाळ , सचिन पगारे आह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
अतिक्रमण को लेकर ग्रामवाशियों ने लगाई उपखण्ड अधिकारी को गुहार.
उनियारा.उपखण्ड की ग्राम पंचायत पलाई की अनदेखी व घोर लापरवाही के चलते हुए कस्बें के सरकारी स्कूल...
September 2024 के दौरान कैसी रही Electric Cars की मांग, बिक्री बढ़ी या हुई कम, पढ़ें पूरी खबर
FADA की ओर से Electric Cars की बिक्री को लेकर एक रिपोर्ट को जारी किया गया है। September 2024 के...
मध्य प्रदेश में यूनिवर्सिटी के 'कुलपति' अब कहलाएंगे 'कुलगुरु', मोहन कैबिनेट ने पास किया प्रस्ताव
मध्य प्रदेश में अब कुलपतियों को ‘कुलगुरु’ कहकर बुलाया जाएगा. सोमवार को मोहन कैबिनेट...