कन्नड : कोणी गुवाहाटीला जाऊन आले , कोणी शिवतीर्थावर मेळावा घेतला , तर कोणी केबीसीवर मात्र माझ्या शेतकऱ्यांच्या हातात काय पडले याचा विचार करणे गरजेचे आहे . तुमचे वीज कनेक्शन कट केले काय ? तुमचे नुकसान झाले काय ? या प्रश्नावर तुमची बाजू घेऊन भांडायला , बोलायला कोणालाच वेळ नाही . त्या सर्वांचे खोके घेऊन ओके चाललंय . परंतु तुम्हा शेतकऱ्यांना धोकेच मिळताहेत . त्यामुळे आपल्याला आता कायद्याचे हत्यार हाती घेऊन संघर्ष करावा लागणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी गुरुवारी केले . विद्युत महामंडळाने तयार केलेल्या कायद्याचे वाचन करून जिल्हाभरातील शेतकऱ्यांना हा कायदा अवगत व्हावा , यासाठी जनजागृती मेळाव्याचे आयोजन गुरुवारी , शुक्रवारी औराळा , जेहूर येथे करण्यात आले होते . उध्दव बोरसे , शरद निकम , योगेश कदम , नितीन जिवरख , अंकुश निकम , रमेश निकम , संदीप काळे , बाबासाहेब आहिरे , मुन्ना वारे , विनायक वाघचौरे , संजय मिसाळ , सचिन पगारे आह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
'अब आपसे ही उम्मीदें, छोटे देशों की बनें आवाज', पापुआ न्यू गिनी के पीएम ने की PM मोदी की तारीफ
पोर्ट मोरेस्बी (पापुआ न्यू गिनी), पीएम नरेन्द्र मोदी ने पापुआ न्यू गिनी के प्रधानमंत्री जेम्स...
શ્વાન આડું આવી જતા બાઈક ચાલકને ગંભીર ઈજાઓ પહોંચી....
માલગઢ ગામનો યુવક બાઈક પર જઈ રહ્યો હતો ત્યારે હરીપુરાના પાટીયા પાસે અચાનક રસ્તા વચ્ચે કૂતરું વચ્ચે...
Coronavirus in India: Corona is scaring again in the country! New cases crossed four thousand in 24 hours, active cases increased
There has been a spurt in the cases of corona virus in the country. More than 1400 cases...