औरंगाबाद : ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी एपीएल योजना बंद शासनाने ऐन दीपावलीच्या तोंडावर एपीएल शेतकरी योजना बंद केली असून , यामुळे पैठण तालुक्यातील सुमारे पाच हजार नऊशे पाच शेतकऱ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे . तर शासनाने गरीब नागरिकांना घोषित केलेले पॅकेज कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानात वाटप करण्यात येणार आहे . शासनाने गरीब शेतकन्यांसाठी एपीएल शेतकरी योजना सुरू केली होती . या माध्यमातून शेतकन्यांना गहू , तांदूळ वाटप करण्यात येत होते . या योजनेचा लाभ तालुक्यातील ५ ९ ०५ शेतकऱ्यांना मिळत होता
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ધોરણ 10નું પરિણામ આવતા જ વિદ્યાર્થીઓમાં ઉત્સાહનો માહોલ, કલાકોની મહેનત રંગ લાવી
આજે ધોરણ 10નું પરિણામ જાહેર થયુ છે. પરિણામ આવતાની સાથે જ વિદ્યાર્થીઓમાં ઉત્સાહ જોવા મળ્યો છે....
India Mobile Congress: एरिक्सन का 5जी रोबोटिक डॉग देख लोग बोले-वाह क्या चीज है | Aaj Tak News
India Mobile Congress: एरिक्सन का 5जी रोबोटिक डॉग देख लोग बोले-वाह क्या चीज है | Aaj Tak News
Summer Fashion: गर्मियों में वॉर्डरोब को सजाएं नियॉन ग्रीन से, पार्टी हो या आउटिंग मुड़-मुड़ कर देखेंगे लोग
गर्मियों में स्टाइलिश दिखने के साथ ही रहना है कंफर्टेबल भी तो इसके लिए सही आउटफिट्स चुनना है बहुत...