औरंगाबाद : ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी एपीएल योजना बंद शासनाने ऐन दीपावलीच्या तोंडावर एपीएल शेतकरी योजना बंद केली असून , यामुळे पैठण तालुक्यातील सुमारे पाच हजार नऊशे पाच शेतकऱ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे . तर शासनाने गरीब नागरिकांना घोषित केलेले पॅकेज कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानात वाटप करण्यात येणार आहे . शासनाने गरीब शेतकन्यांसाठी एपीएल शेतकरी योजना सुरू केली होती . या माध्यमातून शेतकन्यांना गहू , तांदूळ वाटप करण्यात येत होते . या योजनेचा लाभ तालुक्यातील ५ ९ ०५ शेतकऱ्यांना मिळत होता
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
चंद्रमा पर मानव के उतरने की तैयारी पूरी, भारत जल्द स्थापित करेगा स्पेस स्टेशन
सब कुछ ठीक-ठाक रहा तो भारत 2035 तक अंतरिक्ष स्टेशन स्थापित करेगा। वहीं, 2040 तक चंद्रमा पर मानव...
સુરત : વાતાવરણમાં અચાનક પલટો આવ્યો | SatyaNirbhay News Channel
સુરત : વાતાવરણમાં અચાનક પલટો આવ્યો | SatyaNirbhay News Channel
Painting ideas : Pune का ये कपल अच्छी सैलरी वाली नौकरी छोड़कर पेंटिंग क्यों करने लगा? (BBC Hindi)
Painting ideas : Pune का ये कपल अच्छी सैलरी वाली नौकरी छोड़कर पेंटिंग क्यों करने लगा? (BBC Hindi)
અંબિકા માતાજી મંદિરે માતાજીનો પ્રાગટ્ય દિવસ ઉજવાયો
ખેડબ્રહ્મા પોષી પૂનમ અંબિકા માતાજી મંદિરે માતાજીનું પ્રાગટ્ય દિવસ ઉજવાયો વહેલી સવારથી જ...