औरंगाबाद : ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी एपीएल योजना बंद शासनाने ऐन दीपावलीच्या तोंडावर एपीएल शेतकरी योजना बंद केली असून , यामुळे पैठण तालुक्यातील सुमारे पाच हजार नऊशे पाच शेतकऱ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे . तर शासनाने गरीब नागरिकांना घोषित केलेले पॅकेज कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानात वाटप करण्यात येणार आहे . शासनाने गरीब शेतकन्यांसाठी एपीएल शेतकरी योजना सुरू केली होती . या माध्यमातून शेतकन्यांना गहू , तांदूळ वाटप करण्यात येत होते . या योजनेचा लाभ तालुक्यातील ५ ९ ०५ शेतकऱ्यांना मिळत होता