औरंगाबाद : ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी एपीएल योजना बंद शासनाने ऐन दीपावलीच्या तोंडावर एपीएल शेतकरी योजना बंद केली असून , यामुळे पैठण तालुक्यातील सुमारे पाच हजार नऊशे पाच शेतकऱ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे . तर शासनाने गरीब नागरिकांना घोषित केलेले पॅकेज कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानात वाटप करण्यात येणार आहे . शासनाने गरीब शेतकन्यांसाठी एपीएल शेतकरी योजना सुरू केली होती . या माध्यमातून शेतकन्यांना गहू , तांदूळ वाटप करण्यात येत होते . या योजनेचा लाभ तालुक्यातील ५ ९ ०५ शेतकऱ्यांना मिळत होता
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
कोटा बैराज के गेट के पास दीवार में फंसा था अजगर,इसे कैसे निकाला?,यहां देखें ये रोमांचक रेस्क्यू
कोटा बैराज के गेट के पास दीवार में फंसा था अजगर,इसे कैसे निकाला?,यहां देखें ये रोमांचक रेस्क्यू
અરવલ્લી જિલ્લામાં સાર્વત્રિક વરસાદ
#buletinindia #gujarat #arvalli
Canada India Tension: कनाडा के PM Trudeau भारत से आर-पार की लड़ाई चाहते हैं? - The Lens (BBC Hindi)
Canada India Tension: कनाडा के PM Trudeau भारत से आर-पार की लड़ाई चाहते हैं? - The Lens (BBC Hindi)
रायता स्कूल में भामाशाहों ने वितरित की शिक्षण सामग्री
रायता स्कूल में भामाशाहों ने वितरित की शिक्षण सामग्रीबून्दी। राजकीय उच्च प्राथमिक विद्यालय रायता...
Tecno का कमाल! 10 हजार में लॉन्च किया 5000 mAh बैटरी और 48MP Sony कैमरा वाला फोन
Tecno Spark 30C 5G भारत में अफोर्डेबल प्राइस रेंज में लॉन्च हो गया है। सस्ते फोन में मीडियाटेक का...