औरंगाबाद : ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी एपीएल योजना बंद शासनाने ऐन दीपावलीच्या तोंडावर एपीएल शेतकरी योजना बंद केली असून , यामुळे पैठण तालुक्यातील सुमारे पाच हजार नऊशे पाच शेतकऱ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे . तर शासनाने गरीब नागरिकांना घोषित केलेले पॅकेज कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानात वाटप करण्यात येणार आहे . शासनाने गरीब शेतकन्यांसाठी एपीएल शेतकरी योजना सुरू केली होती . या माध्यमातून शेतकन्यांना गहू , तांदूळ वाटप करण्यात येत होते . या योजनेचा लाभ तालुक्यातील ५ ९ ०५ शेतकऱ्यांना मिळत होता
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
चंपाई सोरेन JMM के 3 MLA के साथ दिल्ली रवाना:बीजेपी नेताओं से मिलेंगे
झारखंड के पूर्व सीएम चंपाई सोरेन 3 विधायकों के साथ दिल्ली रवाना हो गए है। बताया जा रहा है दोपहर...
દસાડાના ગવાણા વરમોર વચ્ચે હાઇવે રોડ પરથી અકસ્માત થયેલી એછવાડાના યુવાનની લાશ મળી આવતા ચકચાર મચી
દસાડાના ગવાણા વરમોર વચ્ચે હાઇવે રોડ પરથી અકસ્માત થયેલી એછવાડાના યુવાનની લાશ મળી આવતા ચકચાર મચી...
48 दिन से निर्जल उपवास की साधना कर रहे जैन मुनि के दर्शन कर लिया आशीर्वाद
48 दिन की निर्जल उपवास की साधना कर रहे मुनि के दर्शन किये
टोडारायसिंह :- जैन समाज और...
गौतम महिला मंडल का लहरिया महोत्सव 9 अगस्त को
बूंदी । गौतम महिला मंडल द्वारा एक मीटिंग वैष्णो देवी मंदिर बस स्टैंड में आयोजित की...