औरंगाबाद : ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकरी एपीएल योजना बंद शासनाने ऐन दीपावलीच्या तोंडावर एपीएल शेतकरी योजना बंद केली असून , यामुळे पैठण तालुक्यातील सुमारे पाच हजार नऊशे पाच शेतकऱ्यांना धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे . तर शासनाने गरीब नागरिकांना घोषित केलेले पॅकेज कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानात वाटप करण्यात येणार आहे . शासनाने गरीब शेतकन्यांसाठी एपीएल शेतकरी योजना सुरू केली होती . या माध्यमातून शेतकन्यांना गहू , तांदूळ वाटप करण्यात येत होते . या योजनेचा लाभ तालुक्यातील ५ ९ ०५ शेतकऱ्यांना मिळत होता
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह मंगलगीत से भक्तिमय हुवा क्षेत्र।रोहा में श्रीमद्भागवत कथा का छठ्ठा दिन।
रोहा श्री पंचायती ठाकुरबाडी प्रांगण में गत सत्रह अगस्त से चल रहे सात दिवसीय श्रीमद्भागवत कथा के...
नरेश मीणा की अधूरी मांग पूरी करेंगे किरोड़ी लाल मीणा, जनता से बोले- 'मैं गारंटी लेता हूं'
थप्पड़ कांड में घिरे नरेश मीणा की गिरफ्तारी के बाद टोंक जिले के समरावता गांव में हिंसा भड़की. इस...
જનડાગામે પ્રાથમિક શાળામાં આચાર્યની દાદાગીરી સામે ગામસમસ્ત વિરોધ, આચાર્યની બદલીની માંગ...
જનડાગામે પ્રાથમિક શાળામાં આચાર્યની દાદાગીરી સામે ગામસમસ્ત વિરોધ, આચાર્યની બદલીની માંગ...
सावधान! देशभर में 1 जून से लागू होंगे चालान के नए नियम,
सरकारी क्षेत्रीय परिवहन कार्यालय की ओर से नए नियम जारी किए गए हैं। इन नए नियमों को 1 जून 2024 से...