परळी वैजनाथ,( प्रतिनिधी) :- स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत संपुर्ण देशात छोट्या राज्यांमध्ये त्रिपुराने पहिला क्रमांक पटकावला. या बद्दल दिल्ली येथे आयोजित समारंभात भारताच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्रिपुराचे नगर विकास मंत्री श्री मनोज कुमार देब आणि नगर विकास सचिव श्री किरण गित्ते यांना पुरस्कार देण्यात आला. याच्या अनुषंगाने परळीतील पत्रकार बांधवांच्या वतीने त्रिपुराचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम, नगर विकास आणि पर्यटन विभागाचे सचिव किरण गित्ते यांचे अभिनंदन करत सत्कार करण्यात आला.

      यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी, बालासाहेब कडभाने, धनंजय आरबुने, प्रकाश सुर्यकर, धनंजय आढाव, राजेश साबणे, जगदीश शिंदे, मोहन व्हावळे, महादेव शिंदे, किरण धोंड, धिरज जंगले, ज्ञानोबा सुरवसे,

माणिक कोकाटे, संजीव राॅय,गोपाळ आंधळे, संभाजी मुंडे, सुकेशनी नाईकवाडे, आत्मलिंग शेटे, संतोष जुजगर, बालासाहेब फड, अभिमन्यू फड, श्रीराम लांडगे, स्वानंद पाटील, महादेव गित्ते, समीर इनामदार, बालाजी ढगे, स्वानंद पाटील, दत्ता काळे, माणिक कोकाटे, शेख मुकरम, संतोष बारटक्के, विकास वाघमारे, शेख बाबा, श्रावन मुंडे, कैलास डुमने, दशरथ रोडे, अमोल सुर्यवंशी, निवृत्ती खंटीग,मुदशीर शेख आदि पत्रकार बांधवाची उपस्थिती होती.स