हिंगोली तालुक्यातील जयपूरवाडी या ठिकाणी एका शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली असून परिसरात शोककळा पसरली आहे.सदर मयत शेतकऱ्याचे नाव सिताराम गाडे वय वर्ष 47 असून त्यांनी नापिकी व कर्जाला कंटाळून हे पाऊल उचलले आहे.तर दिनांक 5 ऑक्टोंबर रोजी सकाळपासून ते घरी परतले नसल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली त्यानंतर त्यांचा मृतदेह हा शेतातील एका झाडाला आढळून आला असून तात्काळ हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनला ही माहिती देण्यात आल्यावरून घटनास्थळी पोलीस दाखल झाले.सदर शेतकऱ्याने घेतलेले पीक कर्ज व सततची नापीकी यामुळे कसे कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून त्यांनी हे पाऊल उचलले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
બહેડા રાયપુરમાં સમુહલગ્નમાં 63 નવ યુગલોઓએ પ્રભુતામાં પગલાં પાડ્યા.
તાપી જિલ્લાના ડોલવણ તાલુકામાં છેલ્લા ઘણા સમયથી બહેડા રાયપુરા ગામમાં કનુબાપુ સેવા મંડળ ટ્રસ્ટ...
ગીર ગઢડા તાલુકાના કણેરી ગામે રામ મંદિર પ્રાણ પ્રતિષ્ઠા મહોત્સવ ઉજવણી કરવામાં આવી
ગીર ગઢડા તાલુકાના કણેરી ગામે રામ મંદિર પ્રાણ પ્રતિષ્ઠા મહોત્સવ ઉજવણી કરવામાં આવી
'हरियाणा में नहीं चाहिए ऐसी सरकार', चुनाव से पहले अदाणी पर ये क्या बोल गए राहुल गांधी
अंबाला। नारायणगढ़ में रैली के दौरान राहुल गांधी ने अदाणी और अंबानी पर निशाना साधा। उन्होंने कहा...
400થી વધુ મંડળો દ્વારા તહેવારની ઉજવણી
#buletinindia #gujarat #valsad