औरंगाबाद : रिक्षाचा प्रवास आजपासून महागणार , असे राहतील नियम शहरात रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आजपासून ज्यादा दराने प्रवास करावा लागणार आहे . गेल्या सात वर्षांपासून रिक्षा मीटर दरवाढ जाहीर करण्यात आली नव्हती . यंदा ही मीटर दरवाढ करण्यात आली आहे . पहिल्या दीड किलोमिटरसाठी २६ रुपये दर , आणि त्यानंतर प्रति किलोमिटरसाठी १८ रुपये दर जाहीर करण्यात आले आहेत . या दरवाढीबाबतचा आरटीओ विभागाकडून टेरिफ जाहीर करण्यात आला आहे . पूर्वीच्या प्रवास भाड्यापेक्षा काही मार्गावर ३० ते ४० टक्के महाग दराने औरंगाबादकरांना रिक्षाचा प्रवास करावा लागणार आहे . ' आरटीओ ' ने जाहीर केलेल्या टेरिफ कार्डवर रिक्षाचालकांना काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Wrestlers Protest: जंतर-मंतर पर झड़प के बीच पहुंचे दीपेंद्र हुड्डा, कांग्रेस ने कहा- डरो मत, हम साथ हैं.
नई दिल्ली, दिल्ली के जंतर-मंतर पर देर रात पुलिस और पहलवानों के बीच हुई झड़प हुई। कांग्रेस की...
સાબર ડેરી: નિયામક મંડળની ચૂંટણી જાહેર| સાબરકાંઠા & અરવલ્લી પશુપાલકોની જીવાદોરી Sabar Dairy Election
સાબર ડેરી: નિયામક મંડળની ચૂંટણી જાહેર| સાબરકાંઠા & અરવલ્લી પશુપાલકોની જીવાદોરી Sabar Dairy...
ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ವತಿಯಿಂದ "ವಿಶ್ವಪರಿಸರ ದಿನಾಚರಣೆ" ಸಮಾರಂಭವನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗಿತ್ತು.
ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ವತಿಯಿಂದ "ವಿಶ್ವಪರಿಸರ ದಿನಾಚರಣೆ" ಸಮಾರಂಭವನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗಿತ್ತು. ಈ...
पहलवानों के समर्थन में सड़क पर उतरीं Mamata Banerjee, Sachin Tendulkar के घर के बाहर लगे पोस्टर
पहलवानों के समर्थन में सड़क पर उतरीं Mamata Banerjee, Sachin Tendulkar के घर के बाहर लगे पोस्टर