औरंगाबाद : रिक्षाचा प्रवास आजपासून महागणार , असे राहतील नियम शहरात रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आजपासून ज्यादा दराने प्रवास करावा लागणार आहे . गेल्या सात वर्षांपासून रिक्षा मीटर दरवाढ जाहीर करण्यात आली नव्हती . यंदा ही मीटर दरवाढ करण्यात आली आहे . पहिल्या दीड किलोमिटरसाठी २६ रुपये दर , आणि त्यानंतर प्रति किलोमिटरसाठी १८ रुपये दर जाहीर करण्यात आले आहेत . या दरवाढीबाबतचा आरटीओ विभागाकडून टेरिफ जाहीर करण्यात आला आहे . पूर्वीच्या प्रवास भाड्यापेक्षा काही मार्गावर ३० ते ४० टक्के महाग दराने औरंगाबादकरांना रिक्षाचा प्रवास करावा लागणार आहे . ' आरटीओ ' ने जाहीर केलेल्या टेरिफ कार्डवर रिक्षाचालकांना काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Upcoming MPVs In India: भारतीय ऑटोमोबाइल बाजार में जल्द लॉन्च होंगी ये 3 नई कॉम्पैक्ट एमपीवी, पढ़ें डिटेल्स
Maruti Suzuki की ओर से एक एंट्री-लेवल एमपीवी तैयार की जा रही है जिसका कोडनेम YDB है। ये जापान में...
दिल्ली-एनसीआर में कब तक जारी रहेगा बारिश का दौर?
एनसीआर में रूठा मानसून फिर सक्रिय हुआ है और इसका असर यह है कि पिछले तीन दिन से रुक-रुक बारिश का...
સુરતઃ કુખ્યાત સૂર્યા મરાઠી ગેંગના સભ્ય પર ફાયરિંગ, ઘટના CCTVમાં કેદ
સુરત શહેરના વેડ રોડ પર અખંડ આનંદ કોલેજ પાસે બાઇક સવાર બદમાશોએ સૂર્યા મરાઠી ગેંગના પંટર શફી...
Baloda Bazar Violence: छत्तीसगढ़ के बलौदा बाजार में बवाल, क्या था कारण? कलेक्टर ऑफिस में आगजनी-पथराव
Baloda Bazar Violence: छत्तीसगढ़ के बलौदा बाजार में बवाल, क्या था कारण? कलेक्टर ऑफिस में आगजनी-पथराव
Maharashtra के कई हिस्सों में दही हांडी फोड़ने का कार्यक्रम शुरू | Eknath Shinde | Govinda
Maharashtra के कई हिस्सों में दही हांडी फोड़ने का कार्यक्रम शुरू | Eknath Shinde | Govinda