औरंगाबाद : रिक्षाचा प्रवास आजपासून महागणार , असे राहतील नियम शहरात रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आजपासून ज्यादा दराने प्रवास करावा लागणार आहे . गेल्या सात वर्षांपासून रिक्षा मीटर दरवाढ जाहीर करण्यात आली नव्हती . यंदा ही मीटर दरवाढ करण्यात आली आहे . पहिल्या दीड किलोमिटरसाठी २६ रुपये दर , आणि त्यानंतर प्रति किलोमिटरसाठी १८ रुपये दर जाहीर करण्यात आले आहेत . या दरवाढीबाबतचा आरटीओ विभागाकडून टेरिफ जाहीर करण्यात आला आहे . पूर्वीच्या प्रवास भाड्यापेक्षा काही मार्गावर ३० ते ४० टक्के महाग दराने औरंगाबादकरांना रिक्षाचा प्रवास करावा लागणार आहे . ' आरटीओ ' ने जाहीर केलेल्या टेरिफ कार्डवर रिक्षाचालकांना काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
मातंग समाजाला सरसकट घरकुल योजनेचा लाभ द्या, लहुक्रांती संघर्ष सेनेचे मोहन कांबळे यांची मागणी
मातंग समाजाला सरसकट घरकुल योजनेचा लाभ द्या, लहुक्रांती संघर्ष सेनेचे मोहन कांबळे यांची मागणी
યુવકની હત્યામાં ખેતમજૂર દંપતીની સંડોવણી:પાર્ટી બાદ મર્ડર કરાયાનો ખુલાસો
મૂળી તાલુકાનાં દિગસર ગામે રહેતા પરિવારનો યુવક બે દિવસ પહેલા ગુમ થયા બાદ તળાવની પાળ પરથી મોટરસાઇકલ...
Lok Sabha Elections 2024: अमेठी-रायबरेली की सीट से उठने वाला है पर्दा, शाम तक ऐलान करेगी Congress
Lok Sabha Elections 2024: अमेठी-रायबरेली की सीट से उठने वाला है पर्दा, शाम तक ऐलान करेगी Congress
SC ने कहा-NTA पेपर लीक वाले सेंटर्स की जानकारी दे:जिन स्टूडेंट्स को फायदा हुआ, उनके बारे में भी 10 जुलाई तक बताए; 11 को सुनवाई
सुप्रीम कोर्ट में सोमवार को नीट-यूजी परीक्षा में अनियमितताओं का आरोप लगाने वाली याचिकाओं पर...
દાહોદ જિલ્લામાં ૪૧૭૦૫ બાળકોને બાલવાટિકામાં પ્રવેશ અપાશે
શુક્રવારઃ- સમગ્ર ગુજરાત રાજ્યમાં તા. ૧૨મી ૧૪-જુન-૨૦૨૩ દરમ્યાન શાળા પ્રવેશોત્વનો પ્રારંભ થશે...