औरंगाबाद : रिक्षाचा प्रवास आजपासून महागणार , असे राहतील नियम शहरात रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आजपासून ज्यादा दराने प्रवास करावा लागणार आहे . गेल्या सात वर्षांपासून रिक्षा मीटर दरवाढ जाहीर करण्यात आली नव्हती . यंदा ही मीटर दरवाढ करण्यात आली आहे . पहिल्या दीड किलोमिटरसाठी २६ रुपये दर , आणि त्यानंतर प्रति किलोमिटरसाठी १८ रुपये दर जाहीर करण्यात आले आहेत . या दरवाढीबाबतचा आरटीओ विभागाकडून टेरिफ जाहीर करण्यात आला आहे . पूर्वीच्या प्रवास भाड्यापेक्षा काही मार्गावर ३० ते ४० टक्के महाग दराने औरंगाबादकरांना रिक्षाचा प्रवास करावा लागणार आहे . ' आरटीओ ' ने जाहीर केलेल्या टेरिफ कार्डवर रिक्षाचालकांना काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
તળાજામાં ફાઇર ફાઈટરનો કાફલો નીકળ્યો મસમોટા કાફલા સાથે શક્તિ પ્રદર્શન જુઓ
તળાજામાં ફાઇર ફાઈટરનો કાફલો નીકળ્યો મસમોટા કાફલા સાથે શક્તિ પ્રદર્શન જુઓ
Raksha Mantri Rajnath Singh hoists national flag in New Delhi on the occasion of 77th IndependenceDay
Raksha Mantri Rajnath Singh hoists national flag in New Delhi on the occasion of 77th...
Reliance-Disney Merger News | भारत में 75 करोड़ दर्शकों तक होगी इसकी पहुंच, समझें Deal की बारिकियां
Reliance-Disney Merger News | भारत में 75 करोड़ दर्शकों तक होगी इसकी पहुंच, समझें Deal की बारिकियां
જંગવડ પાસે ફોર વ્હીલર અને એકટીવા વચ્ચે અકસ્માત સર્જાયો
જંગવડ પાસે ફોર વ્હીલર અને એકટીવા વચ્ચે અકસ્માત સર્જાયો
ગુજરાત ભર માં આજ થી ધો 10 અને 12 બોર્ડ ની પરીક્ષા નું શુભારંભ.
આજથી ધો 10 અને 12 ની બોર્ડ ની પરિક્ષા નુ શુભારંભ..
ઉચ્ચતર માઘ્યમિક અને માધ્યમિક બોર્ડ વિભાગે ધોરણ...