औरंगाबाद : रिक्षाचा प्रवास आजपासून महागणार , असे राहतील नियम शहरात रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आजपासून ज्यादा दराने प्रवास करावा लागणार आहे . गेल्या सात वर्षांपासून रिक्षा मीटर दरवाढ जाहीर करण्यात आली नव्हती . यंदा ही मीटर दरवाढ करण्यात आली आहे . पहिल्या दीड किलोमिटरसाठी २६ रुपये दर , आणि त्यानंतर प्रति किलोमिटरसाठी १८ रुपये दर जाहीर करण्यात आले आहेत . या दरवाढीबाबतचा आरटीओ विभागाकडून टेरिफ जाहीर करण्यात आला आहे . पूर्वीच्या प्रवास भाड्यापेक्षा काही मार्गावर ३० ते ४० टक्के महाग दराने औरंगाबादकरांना रिक्षाचा प्रवास करावा लागणार आहे . ' आरटीओ ' ने जाहीर केलेल्या टेरिफ कार्डवर रिक्षाचालकांना काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
મહુધામાં વડાપ્રધાનનાં જન્મ દિવસ ના પખવાડિયા અંતર્ગત અમૃત મહોત્સવ સ્વછતા અભિયાન કાર્યક્રમ યોજાયો.
મહુધા શહેર ભાજપ સંગઠન દ્વારા વડાપ્રધાન નરેન્દ્રભાઈ મોદી ના જન્મ દિવસ ના પખવાડિયા અંતર્ગત અમૃત...
કચ્છની શાળાઓમાં ચુનાવ પાઠશાળાનું આયોજન
અર્બન મેટ્રો, ભુજ
વિધાનસભા સામાન્ય ચુંટણી-૨૦૨૨...
फेस्टिव सीजन में Hyundai की गाड़ियों पर बंपर डिस्काउंट, हुंडई वेन्यू पर 80 हजार तक की छूट
Hyundai Festive Offer नवरात्रि शुरू होते ही भारत में फेस्टिव सीजन की शुरुआत हो चुकी है। इस...
পুনৰ বিতৰ্কত শ্ৰীমন্ত শংকৰদেৱ সংঘৰ প্ৰসংগ
পুনৰ বিতৰ্কত শ্ৰীমন্ত শংকৰদেৱ সংঘৰ প্ৰসংগ। শ্ৰীমন্ত শংকৰদেৱ সংঘক আহোম বিদ্বেষী আখ্যা আহোম...