औरंगाबाद : रिक्षाचा प्रवास आजपासून महागणार , असे राहतील नियम शहरात रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आजपासून ज्यादा दराने प्रवास करावा लागणार आहे . गेल्या सात वर्षांपासून रिक्षा मीटर दरवाढ जाहीर करण्यात आली नव्हती . यंदा ही मीटर दरवाढ करण्यात आली आहे . पहिल्या दीड किलोमिटरसाठी २६ रुपये दर , आणि त्यानंतर प्रति किलोमिटरसाठी १८ रुपये दर जाहीर करण्यात आले आहेत . या दरवाढीबाबतचा आरटीओ विभागाकडून टेरिफ जाहीर करण्यात आला आहे . पूर्वीच्या प्रवास भाड्यापेक्षा काही मार्गावर ३० ते ४० टक्के महाग दराने औरंगाबादकरांना रिक्षाचा प्रवास करावा लागणार आहे . ' आरटीओ ' ने जाहीर केलेल्या टेरिफ कार्डवर रिक्षाचालकांना काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
AAJTAK 2 । 05 OCTOBER 2023 । AAJ KA RASHIFAL । आज का राशिफल । मकर राशि । CAPRICORN । Daily Horoscope
AAJTAK 2 । 05 OCTOBER 2023 । AAJ KA RASHIFAL । आज का राशिफल । मकर राशि । CAPRICORN । Daily Horoscope
દિયોદર ખાતે ભાજપની ગૌરવ યાત્રાનો અર્બુદા સેના દ્વારા વિરોધ કરાયો,
દિયોદર ખાતે ભાજપની ગૌરવ યાત્રાનો અર્બુદા સેના દ્વારા વિરોધ કરાયો,
વલસાડ: ૧૦ દિવસના ગાયના બચ્ચાને ઉગારી લેવાયું
વલસાડ: ૧૦ દિવસના ગાયના બચ્ચાને ઉગારી લેવાયું
Osmanabad : अतिवृष्टी बाधित शेतक-यांना शंभर टक्के निधी वितरीत जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे
Osmanabad : अतिवृष्टी बाधित शेतक-यांना शंभर टक्के निधी वितरीत जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे