औरंगाबाद : रिक्षाचा प्रवास आजपासून महागणार , असे राहतील नियम शहरात रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आजपासून ज्यादा दराने प्रवास करावा लागणार आहे . गेल्या सात वर्षांपासून रिक्षा मीटर दरवाढ जाहीर करण्यात आली नव्हती . यंदा ही मीटर दरवाढ करण्यात आली आहे . पहिल्या दीड किलोमिटरसाठी २६ रुपये दर , आणि त्यानंतर प्रति किलोमिटरसाठी १८ रुपये दर जाहीर करण्यात आले आहेत . या दरवाढीबाबतचा आरटीओ विभागाकडून टेरिफ जाहीर करण्यात आला आहे . पूर्वीच्या प्रवास भाड्यापेक्षा काही मार्गावर ३० ते ४० टक्के महाग दराने औरंगाबादकरांना रिक्षाचा प्रवास करावा लागणार आहे . ' आरटीओ ' ने जाहीर केलेल्या टेरिफ कार्डवर रिक्षाचालकांना काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
कनाडा ने भारत आने वाले यात्रियों की सुरक्षा जांच बढ़ाई:उड़ान से 4 घंटे पहले एयरपोर्ट बुलाया, पिछले महीने पन्नू ने दी थी धमकी
भारत और कनाडा में बढ़ते तनावों के बीच ट्रूडो सरकार ने भारत आने वाले यात्रियों की सुरक्षा जांच को...
दादाबाड़ी इलाके में दिनदहाड़े चोरी, दिन के समय खड़ी साइकिल चोरी
कोटा शहर के दादाबाड़ी इलाके में दिन-दहाड़े चोरी का मामला सामने आया है। बेखौफ बदमाश दिन के समय घर के...
PM નરેન્દ્ર મોદીએ ખેડા-મહેમદાવાદ રોડ પર જંગી સભા સંબોધી..આંતકવાદથી માંડી અનેક મુદ્દે કોંગ્રેસને..
PM નરેન્દ્ર મોદીએ ખેડા-મહેમદાવાદ રોડ પર જંગી સભા સંબોધી..આંતકવાદથી માંડી અનેક મુદ્દે કોંગ્રેસને..
SWABHIMAN BHARAT : शातिर चोरो को पुलिस ने किया गिरफ्तार
मुंबई : दहिसर मे रहने वाले किशोर पांगारे के घर में ता. ०४/०१/२०२३ की रात को अज्ञात लोगों चोरी की...