औरंगाबाद : रिक्षाचा प्रवास आजपासून महागणार , असे राहतील नियम शहरात रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आजपासून ज्यादा दराने प्रवास करावा लागणार आहे . गेल्या सात वर्षांपासून रिक्षा मीटर दरवाढ जाहीर करण्यात आली नव्हती . यंदा ही मीटर दरवाढ करण्यात आली आहे . पहिल्या दीड किलोमिटरसाठी २६ रुपये दर , आणि त्यानंतर प्रति किलोमिटरसाठी १८ रुपये दर जाहीर करण्यात आले आहेत . या दरवाढीबाबतचा आरटीओ विभागाकडून टेरिफ जाहीर करण्यात आला आहे . पूर्वीच्या प्रवास भाड्यापेक्षा काही मार्गावर ३० ते ४० टक्के महाग दराने औरंगाबादकरांना रिक्षाचा प्रवास करावा लागणार आहे . ' आरटीओ ' ने जाहीर केलेल्या टेरिफ कार्डवर रिक्षाचालकांना काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
মৰাণ জ্যোতিপুৰত চুৰিকাণ্ড
কেবিনেট মন্ত্ৰী যোগেন মহনৰ মৰাণ জ্যোতিপুৰ ঘৰৰ সমিপত চুৰিকাণ্ড
मनी लॉन्ड्रिंग मामले में PFI पर ई़डी का एक्शन, 3 सदस्यों को किया गिरफ्तार
PFI Members Arrested प्रतिबंधित पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआई) के तीन सदस्यों को आज ईडी...
Netflix यूजर्स के लिए बुरी खबर! इन लोगों से छिन जाएगा सबसे ज्यादा पसंद किया जाने वाला ये फीचर
पॉपुलर स्ट्रीमिंग सर्विस नेटफ्लिक्स अपने यूजर्स को ऑनलाइन के साथ- साथ ऑफलाइन कंटेंट वॉच करने की...
પાલનપુર નાં ડોકટર સંજય ચૌધરીને એવોર્ડ આપી સન્માનિત કરાયા...
આરોગ્ય મંત્રીશ્રી ઋષિકેશ પટેલના હસ્તે પાલનપુરના જાણીતા તબીબ ર્ડા. સંજય ચાૈધરીને એવોર્ડ આપી...