औरंगाबाद : रिक्षाचा प्रवास आजपासून महागणार , असे राहतील नियम शहरात रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आजपासून ज्यादा दराने प्रवास करावा लागणार आहे . गेल्या सात वर्षांपासून रिक्षा मीटर दरवाढ जाहीर करण्यात आली नव्हती . यंदा ही मीटर दरवाढ करण्यात आली आहे . पहिल्या दीड किलोमिटरसाठी २६ रुपये दर , आणि त्यानंतर प्रति किलोमिटरसाठी १८ रुपये दर जाहीर करण्यात आले आहेत . या दरवाढीबाबतचा आरटीओ विभागाकडून टेरिफ जाहीर करण्यात आला आहे . पूर्वीच्या प्रवास भाड्यापेक्षा काही मार्गावर ३० ते ४० टक्के महाग दराने औरंगाबादकरांना रिक्षाचा प्रवास करावा लागणार आहे . ' आरटीओ ' ने जाहीर केलेल्या टेरिफ कार्डवर रिक्षाचालकांना काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
विधिवत पूजा अर्चना के बाद चांद देखकर खोला सुहागिनों ने करवा चौथ का व्रत
विधिवत पूजा अर्चना के बाद चांद देखकर खोला सुहागिनों ने व्रत
करवा चौथ का व्रत कर की पति की...
"৬ জনগোষ্ঠী জনজাতি কৰণ বিষয়টো বিজেপিয়ে ৰাজনৈতিক হাথিয়াৰ হিচাপে ব্যৱহাৰ কৰিছে" লুৰিণ জ্যোতি গগৈ
"৬ জনগোষ্ঠী জনজাতি কৰণ, বিজেপিৰ কাৰণে ৰাজনৈতিক হাথিয়াৰ " লুৰিণ জ্যোতি গগৈ
सुप्रिया श्रीनेत को कंगना रनौत पर अपमानजनक टिप्पणी पड़ी भारी, NCW ने लिया संज्ञान; EC से की कार्रवाई की मांग
नई दिल्ली। कांग्रेस नेता सुप्रिया श्रीनेत ने लोकसभा चुनाव में हिमाचल प्रदेश की मंडी सीट से...
Eknath Shinde यांच्यासोबत नाराजी, Devendra Fadnavis यांनी केला विषय क्लिअर | Uddhav Thackeray
Eknath Shinde यांच्यासोबत नाराजी, Devendra Fadnavis यांनी केला विषय क्लिअर | Uddhav Thackeray