औरंगाबाद : रिक्षाचा प्रवास आजपासून महागणार , असे राहतील नियम शहरात रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आजपासून ज्यादा दराने प्रवास करावा लागणार आहे . गेल्या सात वर्षांपासून रिक्षा मीटर दरवाढ जाहीर करण्यात आली नव्हती . यंदा ही मीटर दरवाढ करण्यात आली आहे . पहिल्या दीड किलोमिटरसाठी २६ रुपये दर , आणि त्यानंतर प्रति किलोमिटरसाठी १८ रुपये दर जाहीर करण्यात आले आहेत . या दरवाढीबाबतचा आरटीओ विभागाकडून टेरिफ जाहीर करण्यात आला आहे . पूर्वीच्या प्रवास भाड्यापेक्षा काही मार्गावर ३० ते ४० टक्के महाग दराने औरंगाबादकरांना रिक्षाचा प्रवास करावा लागणार आहे . ' आरटीओ ' ने जाहीर केलेल्या टेरिफ कार्डवर रिक्षाचालकांना काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
તેલંગાણા કોંગ્રેસ સરકાર દ્વારા તેલંગાણા ઇન્ડસ્ટ્રીયલ ઇન્ફ્રાસ્ટ્રક્ચર કોર્પોરેશન (TGIIC) દ્વારા કાંચા ગચીબોવલીમાં 400 એકર જંગલની જમીનમાં વૃક્ષો કાપીને IT પાર્ક બનાવવાનો નિર્ણય.😳*
તેલંગાણા કોંગ્રેસ સરકાર દ્વારા તેલંગાણા ઇન્ડસ્ટ્રીયલ ઇન્ફ્રાસ્ટ્રક્ચર કોર્પોરેશન (TGIIC) દ્વારા...
महात्मा फुले कर्ज मुक्ति योजना
50000₹ ची ई kyc येथे करुन मिळेल
या ठिकाणी सर्व गावांची यादी पाहायला मिळतील.
या ठिकाणी ई kyc करुन मिळेल
हीटवेव से हुई मौतों पर सरकार को देना होगा मुआवजा,हाईकोर्ट ने दे दिया आदेश !
राजस्थान में इन दिनों गर्मी का सितम अपने चरम पर है। इसी बीच राजस्थान हाईकोर्ट ने हीटवेव से हो...
आपका खाना पच रहा है या सड़ रहा है? | how to improve digestion naturally at home | Ikigai | Yebook
आपका खाना पच रहा है या सड़ रहा है? | how to improve digestion naturally at home | Ikigai | Yebook