औरंगाबाद : रिक्षाचा प्रवास आजपासून महागणार , असे राहतील नियम शहरात रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आजपासून ज्यादा दराने प्रवास करावा लागणार आहे . गेल्या सात वर्षांपासून रिक्षा मीटर दरवाढ जाहीर करण्यात आली नव्हती . यंदा ही मीटर दरवाढ करण्यात आली आहे . पहिल्या दीड किलोमिटरसाठी २६ रुपये दर , आणि त्यानंतर प्रति किलोमिटरसाठी १८ रुपये दर जाहीर करण्यात आले आहेत . या दरवाढीबाबतचा आरटीओ विभागाकडून टेरिफ जाहीर करण्यात आला आहे . पूर्वीच्या प्रवास भाड्यापेक्षा काही मार्गावर ३० ते ४० टक्के महाग दराने औरंगाबादकरांना रिक्षाचा प्रवास करावा लागणार आहे . ' आरटीओ ' ने जाहीर केलेल्या टेरिफ कार्डवर रिक्षाचालकांना काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಸಿಎಂ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರು
ಜುಲೈ 7 ರಂದು ರಾಜ್ಯ ಬಜೆಟ್ ಮಂಡಿಸಲಿದ್ದಾರೆ
ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಸಿಎಂ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರು ಜುಲೈ 7ರಂದು ರಾಜ್ಯ ಬಜೆಟ್ ಮಂಡಿಸಲಿದ್ದಾರೆ.
Visa free countries for Indians: इस देश में अब बिना वीज़ा एंट्री #shorts (BBC Hindi)
Visa free countries for Indians: इस देश में अब बिना वीज़ा एंट्री #shorts (BBC Hindi)
अवैध मादक पदार्थ गांजा सहित आरोपी गिरफ्तार
पन्ना पुलिस अधीक्षक श्री साई कृष्ण एस....
जमिनीच्या वादातून भावकीत मारामारी; कुऱ्हाडीने एकमेकांवर हल्ला, गोंदियातील धक्कादायक घटनेचा व्हिडीओ
जमिनीच्या वादातून भावकीत मारामारी; कुऱ्हाडीने एकमेकांवर हल्ला, गोंदियातील धक्कादायक घटनेचा व्हिडीओ