औरंगाबाद : रिक्षाचा प्रवास आजपासून महागणार , असे राहतील नियम शहरात रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आजपासून ज्यादा दराने प्रवास करावा लागणार आहे . गेल्या सात वर्षांपासून रिक्षा मीटर दरवाढ जाहीर करण्यात आली नव्हती . यंदा ही मीटर दरवाढ करण्यात आली आहे . पहिल्या दीड किलोमिटरसाठी २६ रुपये दर , आणि त्यानंतर प्रति किलोमिटरसाठी १८ रुपये दर जाहीर करण्यात आले आहेत . या दरवाढीबाबतचा आरटीओ विभागाकडून टेरिफ जाहीर करण्यात आला आहे . पूर्वीच्या प्रवास भाड्यापेक्षा काही मार्गावर ३० ते ४० टक्के महाग दराने औरंगाबादकरांना रिक्षाचा प्रवास करावा लागणार आहे . ' आरटीओ ' ने जाहीर केलेल्या टेरिफ कार्डवर रिक्षाचालकांना काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
બલદાણા ગામે મકાનમાંથી 52 તોલા સોનાની ચોરી કરનાર બે શખ્સો ઝડપાયા
સુરેન્દ્રનગર શહેરી વિસ્તાર તથા ગ્રામીણ વિસ્તારોમાં ચોરીના બનાવો સતત વધતા જઈ રહ્યા છે ત્યારે ખાસ...
US President Election: AI ने बताया कौन जीत रहा अमेरिका में चुनाव, चौंकाने वाली है भविष्यवाणी
अमेरिकी राष्ट्रपति चुनाव की दुनियाभर में चर्चा है। भारतीय समयानुसार आज शाम साढ़े चार बजे से मतदान...
মানুহে হুলস্থুলৰ সৃষ্টি কৰাৰ লগে লগে বিমানখন ছিডনীলৈ উভতি যায়, যাত্ৰী জনে চিঞৰিছিল 'আপুনি আল্লাহৰ দাস নেকি?'
কুৱালালামপুৰ অভিমুখী মালয়েছিয়া এয়াৰলাইন্সৰ এখন বিমানে উৰণৰ দুঘণ্টাৰ পিছত ছিডনীলৈ উভতি আহিল,...
૩૬મી નેશનલ ગેમ્સ અવેરનેસ કેમ્પિયન અભિયાન અંતર્ગત કાર્યક્રમ
#buletinindia #gujarat #dahod