कन्नड : महात्मा जोतिबा फुलेंचे विचार लोकशाहीत गरजेचे माणसाच्या समृद्धीसाठी आणि स्त्रीमुक्तीसाठी अधिक गरजेची असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ . भारत पाटणकर यांनी रविवारी व्यक्त केले . कन्नड शहरातील सहकारमहर्षी बाळासाहेब पवार वाचनालयात भाषा साहित्य संस्कृती संशोधन परिषदेचे अध्यक्ष डॉ . सर्जेराव जिगे यांच्या अध्यक्षतेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते . इतिहासाचे पुनर्लेखन केले जात असून तो अवतारांच्या भाषेत सांगितला जात आहे . बहुजनांच्या देवीदेवतांचे महत्त्व कमी करुण काल्पनिक अवतारी देवता बिंबवल्या जाताहेत . बहुजनांच्या देवता हे सुभेदार योद्धे होते . त्यांनी बलिदान दिले . दानशूर बळीराजाला पाताळात दाबण्याची काय गरज होती . ब्राह्मण्यवादींना बळीची हत्या मंजूर आहे का ? याचे उत्तर कोण देणार ? पैसे देऊन लिहिलेल्या आंबेडकरांचे संदर्भ येतील का ही शंका आहे . जोतिबा फुलेंचे जलसंधारणाबाबतचे विचार वास्तवात आणण्याची गरज आहे . शेतीचे वर्ग पाडून जलसिंचनाचे नियोजन करावे लागेल , असे विचार त्यांनी व्यक्त केले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Rahul Gandhi in Lok Sabha : 137 दिन बाद संसद में राहुल गांधी, BJP MP का तीखा हमला! | Hindi News
Rahul Gandhi in Lok Sabha : 137 दिन बाद संसद में राहुल गांधी, BJP MP का तीखा हमला! | Hindi News
મોરબીમાં બની મોટી દુર્ઘટના બે દિવસ પહેલા લોકાર્પણ થયેલ કેબલ બ્રિજ તૂટી પડતા 400 લોકો ભોગ બન્યાનો અંદાજ.
મોરબીમાં બની મોટી દુર્ઘટના બે દિવસ પહેલા લોકાર્પણ થયેલ કેબલ બ્રિજ તૂટી પડતા 400 લોકો ફસાયા ને અંદાજ.
Sushant Singh Rajput की डेथ एनिवर्सरी पर इमोशनल हुईं बहन श्वेता सिंह कीर्ति, शेयर की भाई की खास तस्वीर
Sushant Singh Rajput Death Anniversary: सुशांत सिंह राजपूत बॉलीवुड के राइजिंग स्टार थे।...