कन्नड : महात्मा जोतिबा फुलेंचे विचार लोकशाहीत गरजेचे माणसाच्या समृद्धीसाठी आणि स्त्रीमुक्तीसाठी अधिक गरजेची असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ . भारत पाटणकर यांनी रविवारी व्यक्त केले . कन्नड शहरातील सहकारमहर्षी बाळासाहेब पवार वाचनालयात भाषा साहित्य संस्कृती संशोधन परिषदेचे अध्यक्ष डॉ . सर्जेराव जिगे यांच्या अध्यक्षतेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते . इतिहासाचे पुनर्लेखन केले जात असून तो अवतारांच्या भाषेत सांगितला जात आहे . बहुजनांच्या देवीदेवतांचे महत्त्व कमी करुण काल्पनिक अवतारी देवता बिंबवल्या जाताहेत . बहुजनांच्या देवता हे सुभेदार योद्धे होते . त्यांनी बलिदान दिले . दानशूर बळीराजाला पाताळात दाबण्याची काय गरज होती . ब्राह्मण्यवादींना बळीची हत्या मंजूर आहे का ? याचे उत्तर कोण देणार ? पैसे देऊन लिहिलेल्या आंबेडकरांचे संदर्भ येतील का ही शंका आहे . जोतिबा फुलेंचे जलसंधारणाबाबतचे विचार वास्तवात आणण्याची गरज आहे . शेतीचे वर्ग पाडून जलसिंचनाचे नियोजन करावे लागेल , असे विचार त्यांनी व्यक्त केले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
AAP playing politics with health of Punbjab people, Aam Aadmi clinics are political gimmickry: Chugh
Chandigarh : BJP national general secretary Tarun Chugh said the AAP government in Punjab was...
Smartphone में नेटवर्क की नहीं आएगी परेशानी, बस इन टिप्स का करना होगा इस्तेमाल
हर स्मार्टफोन यूजर को उसके स्मार्टफोन में नेटवर्क से जुड़ी परेशानी आती है। हालांकि कई बार नेटवर्क...
दिवाली से पहले दिल्ली-NCR की हवा बिगड़ी, एक्सपर्ट्स बोले पराली जलने से बढ़ा पोल्यूशन
दिवाली के त्योहार से पहले दिल्ली-एनसीआर की हवा लगातार बिगड़ रही है। पिछले 24 घंटे में भी एनसीआर...
साबरमती-जोधपुर एक्सप्रेस, साबरमती-जैसलमेर एक्सप्रेस एवं
गांधीधाम-जोधपुर एक्सप्रेस ट्रेनों के परिचालन समय में बदलाव
रेल प्रशासन द्वारा ट्रेन संख्या 14820/14819 साबरमती-जोधपुर-साबरमती एक्सप्रेस, ट्रेन संख्या 14804...
ERCP को लेकर दिल्ली से आई बड़ी खुशखबरी, राजस्थान में लगेंगे एक लाख 60 हजार बोरवेल
राजस्थान की सबसे अहम परियोजना पार्वती-कालीसिंध-चंबल ईस्टर्न राजस्थान कैनाल प्रोजेक्ट (PKC-ERCP)...