औरंगाबाद , सातारा परिसरातील मनपा आयुक्त डॉ . अभिजित चौधरी रेणुकामाता कमान ते अहिल्याबाई यांना निवेदन देण्यात आले . निवेदनात होळकर चौक रस्त्यावर नमूद करण्यात आले की , गेल्या अनेकवर्षांपासून परिसरात मुलभूत प्रमाणात मोठ्या वाढल्याने वाहतूक अपघात होत आहेत . गेल्या अनेक दिवसांपासून पथदिवे बंद आहेत . वाळूच्या भरधाव ट्रकवर नियंत्रण नाही . या प्रश्नाची सोडवणूक करावी , या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुविधा पुरवण्यासाठी पाठपुरावा सुरू असून याकडे दुर्लक्ष केले जात आहे . त्यामुळे तात्काळ सुविध पुरवा , असे शहर जिल्हा उपाध्यक्ष असद पटेल यांच्यासह कार्यकर्त्यांनी सांगितले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
शहर बूंदी वार्ड नंबर 22, रेगर पंचायत भवन के पास में लगे कचरे के ढेर को लेकर कलेक्ट्रेट में डीएम को ज्ञापन दिया
शहर बूंदी वार्ड नंबर 22, रेगर पंचायत भवन के पास में लगे कचरे के ढेर ( कचरा डिपो) को उक्त स्थान से...
સિહોર શહેરમાં છોટેકાશી માં શિવાલયો માં ભીડ ઉમટી પડી
સિહોર શહેરમાં છોટા કાશી ગણાતા સિહોરમાં પવિત્ર શ્રાવણ ભક્તિ જામી છે. વહેલી સવારથી શિવ મંદિરો...
Shark attack: व्हाइट शार्क के हमलों से बचने के लिए ये देश क्या कर रहा है? (BBC Hindi)
Shark attack: व्हाइट शार्क के हमलों से बचने के लिए ये देश क्या कर रहा है? (BBC Hindi)
टोपी अन चपलेवरून पोलीस पोहचले खुन्यापर्यंत....पोलिसांनी नेमक काय केल..बघा सविस्तर बातमी
टोपी अन चपलेवरून पोलीस पोहचले खुन्यापर्यंत....पोलिसांनी नेमक काय केल..बघा सविस्तर बातमी