औरंगाबाद , सातारा परिसरातील मनपा आयुक्त डॉ . अभिजित चौधरी रेणुकामाता कमान ते अहिल्याबाई यांना निवेदन देण्यात आले . निवेदनात होळकर चौक रस्त्यावर नमूद करण्यात आले की , गेल्या अनेकवर्षांपासून परिसरात मुलभूत प्रमाणात मोठ्या वाढल्याने वाहतूक अपघात होत आहेत . गेल्या अनेक दिवसांपासून पथदिवे बंद आहेत . वाळूच्या भरधाव ट्रकवर नियंत्रण नाही . या प्रश्नाची सोडवणूक करावी , या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सुविधा पुरवण्यासाठी पाठपुरावा सुरू असून याकडे दुर्लक्ष केले जात आहे . त्यामुळे तात्काळ सुविध पुरवा , असे शहर जिल्हा उपाध्यक्ष असद पटेल यांच्यासह कार्यकर्त्यांनी सांगितले
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
જસદણના ભંડારીયાના છાયાબેનનો ત્રંબામાં ભાઇના ઘરે ઝેર પી આપઘાત
જસદણના ભંડારીયાના છાયાબેનનો ત્રંબામાં ભાઇના ઘરે ઝેર પી આપઘાત શ્વાસની જુની બિમારીથી કંટાળીને પગલુ:...
बाबा रामदेव सेवा संघ असम के सौजन्य से रामदेवरा में आठ दिवसीय भंडारा ( 16 सितंबर ) से ।
विगत पांच वर्षों की भांति इस वर्ष भी बाबा रामदेव सेवा संघ असम के सौजन्य से रामदेवरा में आठ दिवसीय...
US Market Downfall Reason | Ashish Verma के साथ Trading सत्र में जानें क्या है राय | CNBC Awaaz
US Market Downfall Reason | Ashish Verma के साथ Trading सत्र में जानें क्या है राय | CNBC Awaaz