हिंगोली जिल्ह्याच्या सेनगांव तालुक्यामध्ये 8 हजार 543 शेतकऱ्यांची ई केवायसी करणे बाकी असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सेनगांव यांच्याकडून प्राप्त झाली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमधील लाभार्थी शेतकऱ्यांना ई केवायसी बायोमेट्रिक पद्धतीने करणे बंधनकारक असून त्याच अनुषंगाने सेनगांव तालुक्यासह हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विभाग व प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील 2 लाख 937 शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत 1 लाख 66 हजार 242 शेतकऱ्यांनी ई केवायसी केली आहे तर 34 हजार 695 शेतकऱ्यांची ई केवायसी करणे बाकी आहे.यामध्ये सेनगांव तालुक्यातील 8 हजार 543शतकऱ्यांचा समावेश असून 14 सप्टेंबर पर्यंत सर्व शेतकरी बांधवांनी ई केवायसी प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी प्राप्त झाली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Breaking News: Maharashtra की राजनीति से जुड़ी बड़ी खबर | Uddhav Thackeray | Nitin Gadkari | Aaj Tak
Breaking News: Maharashtra की राजनीति से जुड़ी बड़ी खबर | Uddhav Thackeray | Nitin Gadkari | Aaj Tak
Highway Driving Tips: हाईवे पर न हों किसी बड़े हादसे का शिकार, कार ड्राइव करते हुए इन बातों का रखें ध्यान
कार ड्राइव करते समय आपको कई बातों का खास ख्याल रखना चाहिए, वरना आप हादसे के शिकार भी हो सकते हैं।...
સિહોર શહેરમાં માવજીભાઈ સરવૈયા અંબાજી ખાતે હાજર થયાં
ગુજરાત રાજ્યમાં વિવિધ વિભાગો દ્વારા પોતાની માગણીઓને લઈને આંદોલનો અને હડતાલો યથાવત છે, તો હવે...