हिंगोली जिल्ह्याच्या सेनगांव तालुक्यामध्ये 8 हजार 543 शेतकऱ्यांची ई केवायसी करणे बाकी असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सेनगांव यांच्याकडून प्राप्त झाली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमधील लाभार्थी शेतकऱ्यांना ई केवायसी बायोमेट्रिक पद्धतीने करणे बंधनकारक असून त्याच अनुषंगाने सेनगांव तालुक्यासह हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विभाग व प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील 2 लाख 937 शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत 1 लाख 66 हजार 242 शेतकऱ्यांनी ई केवायसी केली आहे तर 34 हजार 695 शेतकऱ्यांची ई केवायसी करणे बाकी आहे.यामध्ये सेनगांव तालुक्यातील 8 हजार 543शतकऱ्यांचा समावेश असून 14 सप्टेंबर पर्यंत सर्व शेतकरी बांधवांनी ई केवायसी प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी प्राप्त झाली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Earthquake In Delhi-NCR: Delhi-NCR से लेकर Lucknow तक भूकंप के तेज झटके | Earthquake News
Earthquake In Delhi-NCR: Delhi-NCR से लेकर Lucknow तक भूकंप के तेज झटके | Earthquake News
सैनिक स्कुल ईस्ट सियांग में भी मनाया गया 76 वां स्वाधीनता दिवस
स्वतंत्रता दिवस के अवसर पर आज अरुणाचल प्रदेश के ईस्ट सिायंग जिला के निग्लाक स्थि सैनिक स्कुल ईस्ट...
नीम के पेड़ पर लटके मिलै लड़का लड़की के सव मामले की जांच में जुटी पुलिस
नीम के पेड़ पर लटके मिले लड़का लड़की के सव मामले की जांच में जुटी पुलिस
देहात थाना...
AAJTAK 2 | Actor Nandamuri Balakrishna को आखिर क्यों आया गुस्सा ? | AT2 Video
AAJTAK 2 | Actor Nandamuri Balakrishna को आखिर क्यों आया गुस्सा ? | AT2 Video