हिंगोली जिल्ह्याच्या सेनगांव तालुक्यामध्ये 8 हजार 543 शेतकऱ्यांची ई केवायसी करणे बाकी असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सेनगांव यांच्याकडून प्राप्त झाली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमधील लाभार्थी शेतकऱ्यांना ई केवायसी बायोमेट्रिक पद्धतीने करणे बंधनकारक असून त्याच अनुषंगाने सेनगांव तालुक्यासह हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी विभाग व प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील 2 लाख 937 शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत 1 लाख 66 हजार 242 शेतकऱ्यांनी ई केवायसी केली आहे तर 34 हजार 695 शेतकऱ्यांची ई केवायसी करणे बाकी आहे.यामध्ये सेनगांव तालुक्यातील 8 हजार 543शतकऱ्यांचा समावेश असून 14 सप्टेंबर पर्यंत सर्व शेतकरी बांधवांनी ई केवायसी प्रमाणीकरण करून घेण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी प्राप्त झाली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
पहले 15 हजार कर्मियों को निकाला, अब फ्री में चाय-कॉफी देगा इंटेल; आखिर क्यों लिया ये फैसला
Intel tea coffee News हजारों लोगों की छंटनी के बाद इंटेल एक बार फिर अपने कर्मचारियों को मुफ्त...
PM Modi ने मंत्रियों से मांगा 5 साल का रोडमैप, साथ ही दिया ये स्पष्ट निर्देश | Modi Cabinet | BJP
PM Modi ने मंत्रियों से मांगा 5 साल का रोडमैप, साथ ही दिया ये स्पष्ट निर्देश | Modi Cabinet | BJP
अब WhatsApp में शेयर करें स्टिकर पैक, बेहद आसान है तरीका, यहां जानें स्टेप बाय स्टेप तरीका
WhatsApp समय-समय पर अपने यूजर्स के लिए नए-नए फीचर्स पेश करता रहता है। अब कंपनी ने स्टिकर पैक शेयर...
HDFC Bank Share Rally: क्यों आज Stock में दिखी हरियाली, निवेशकों के लिए ये है सलाह? | CNBC Awaaz
HDFC Bank Share Rally: क्यों आज Stock में दिखी हरियाली, निवेशकों के लिए ये है सलाह? | CNBC Awaaz
'Elvish ही सरगना, उसे अरेस्ट करो', सांपों की बरामदगी और नशे के सौदागरों पर बोलीं Maneka Gandhi
'Elvish ही सरगना, उसे अरेस्ट करो', सांपों की बरामदगी और नशे के सौदागरों पर बोलीं Maneka Gandhi