यवतमाळ : कोरोनाच्या दोन वर्षांच्या संसर्गानंतर मागील काही महिन्यांपूर्वी शाळा, महाविद्यालयसुरू झाले. ग्रामीण भागात राज्य परिवहन महामंडळाची बस जात नसल्याने विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात घालून खासगी टेंपोतून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळेच पालक वर्गातून संताप व्यक्त होत आहे.बसचा प्रवास सुखकर प्रवास, असे राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीद वाक्य आहे. मात्र, ग्रामीण भागात जाणाऱ्या बसमध्ये आता खंड पडला आहे. ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.पालकांनी वारंवार विभाग नियंत्रकाना भेटून गावात बस सुरू करण्याची मागणी केली. 30 बस स्क्रॅप करण्यात आल्या.त्यामुळे एसटी बस उपलब्ध होत नसल्याची अडचण सांगितली जात आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही अडचण सोडवावी अशी मागणी पालक करीत आहेत.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी बैठक लावा
पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी बैठक लावा
जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे...
જુના પીપળીયા પ્રાથમિક શાળા માં ગણિત વિજ્ઞાન પ્રદર્શન યોજાયું હતું
જુના પીપળીયા પ્રાથમિક શાળા માં ગણિત વિજ્ઞાન પ્રદર્શન યોજાયું હતું
Asian Games: कौन है वो, जिसने तोड़ दिया है युवराज सिंह का 16 साल पुराना रिकॉर्ड, रच दिया इतिहास
Asian Games: कौन है वो, जिसने तोड़ दिया है युवराज सिंह का 16 साल पुराना रिकॉर्ड, रच दिया इतिहास
Netflix के इस प्लान में मिलता है 4 डिवाइस का एक्सेस, वीडियो क्वालिटी भी शानदार
Netflix की तरफ से भारत में कई सब्सक्रिप्शन प्लान पेश किए जाते हैं। इनमें बेसिक से लेकर प्रीमियम...