यवतमाळ : कोरोनाच्या दोन वर्षांच्या संसर्गानंतर मागील काही महिन्यांपूर्वी शाळा, महाविद्यालयसुरू झाले. ग्रामीण भागात राज्य परिवहन महामंडळाची बस जात नसल्याने विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात घालून खासगी टेंपोतून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळेच पालक वर्गातून संताप व्यक्त होत आहे.बसचा प्रवास सुखकर प्रवास, असे राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीद वाक्य आहे. मात्र, ग्रामीण भागात जाणाऱ्या बसमध्ये आता खंड पडला आहे. ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.पालकांनी वारंवार विभाग नियंत्रकाना भेटून गावात बस सुरू करण्याची मागणी केली. 30 बस स्क्रॅप करण्यात आल्या.त्यामुळे एसटी बस उपलब्ध होत नसल्याची अडचण सांगितली जात आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही अडचण सोडवावी अशी मागणी पालक करीत आहेत.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
एक्टर Vijay की पार्टी को चुनाव आयोग से मिली हरी झंडी, जानिए क्या है अगली रणनीति
तमिल स्टार विजय की तमिलगा वेत्री कझगम को भारत के चुनाव आयोग ने रविवार को एक राजनीतिक पार्टी के...
આઝાદીના 75 વર્ષના અમૃત મહોત્સવ હેઠળ અમદાવાદ શહેરમાં જોરદાર રીતે યાત્રા નિકાળવામાં આવી...
આઝાદીના 75 વર્ષના અમૃત મહોત્સવ હેઠળ અમદાવાદ શહેરમાં જોરદાર રીતે યાત્રા નિકાળવામાં આવી...
ડીસામાં સ્ટેટ મોનીટરીંગ સેલની ટીમે દારૂ ભરેલી ગાડી સાથે બે શખ્સોની અટકાયત કરી
ડીસામાં બનાસ બ્રિજ પાસેથી આજે ફરી સ્ટેટ મોનિટરિંગ સેલની ટીમે દારૂ ભરેલી ગાડી ઝડપી પાડી છે. જેમાં...
ઢીંકવાળી ગામે સામાન્ય બાબતે સાત શખ્સોએ મળી બે યુવકો પર હુમલો કર્યો
સુરેન્દ્રનગર જિલ્લાના સાયલા તાલુકામાં કારણ વગર અપશબ્દો બોલવા પ્રશ્ને વિધાનસભાની ચૂંટણી પહેલા જ...