यवतमाळ : कोरोनाच्या दोन वर्षांच्या संसर्गानंतर मागील काही महिन्यांपूर्वी शाळा, महाविद्यालयसुरू झाले. ग्रामीण भागात राज्य परिवहन महामंडळाची बस जात नसल्याने विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात घालून खासगी टेंपोतून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळेच पालक वर्गातून संताप व्यक्त होत आहे.बसचा प्रवास सुखकर प्रवास, असे राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीद वाक्य आहे. मात्र, ग्रामीण भागात जाणाऱ्या बसमध्ये आता खंड पडला आहे. ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.पालकांनी वारंवार विभाग नियंत्रकाना भेटून गावात बस सुरू करण्याची मागणी केली. 30 बस स्क्रॅप करण्यात आल्या.त्यामुळे एसटी बस उपलब्ध होत नसल्याची अडचण सांगितली जात आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही अडचण सोडवावी अशी मागणी पालक करीत आहेत.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळवून द्या, अमोल खिल्लारी
शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळवून द्या, अमोल खिल्लारी
मंगलू हत्याकांड से जुड़े दो भाईओ को पुलिस ने पूछताछ के लिए हिरासत में लिया
मंगलू हत्याकांड से जुड़े दो भाईओ को पुलिस ने पूछताछ के लिए हिरासत में लिया श्रमिको ने दोनो के...
Railway Stocks Big Rally: क्या रेलवे Stocks में निवेश से होना का डबल घाटा ? | CNBC Awaaz
Railway Stocks Big Rally: क्या रेलवे Stocks में निवेश से होना का डबल घाटा ? | CNBC Awaaz
ડીસામાં રસ્તા વચ્ચે પાર્ક કરેલા વાહનો પોલીસે ડીટેઇન કર્યાં
ડીસા ઉત્તર પોલીસે શનિવારે ગાયત્રી સર્કલ, જલારામ સર્કલ, દિપક હોટલ, સર્કલના મુખ્ય માર્ગો ઉપર રસ્તા...
ગણેશ ચતુર્થી 2025 : શ્રી ગણેશજી ની પૂજા કરવાથી ચમકશે આ 6 રાશિઓનું ભાગ્ય
ગણેશ ચોથ માં ગણપતિની પૂજા કરવાથી ચમકશે આ 6 રાશિઓનું ભાગ્ય
આ વર્ષે ગણેશ ચતુર્થી 2025 થી...