यवतमाळ : कोरोनाच्या दोन वर्षांच्या संसर्गानंतर मागील काही महिन्यांपूर्वी शाळा, महाविद्यालयसुरू झाले. ग्रामीण भागात राज्य परिवहन महामंडळाची बस जात नसल्याने विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात घालून खासगी टेंपोतून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळेच पालक वर्गातून संताप व्यक्त होत आहे.बसचा प्रवास सुखकर प्रवास, असे राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीद वाक्य आहे. मात्र, ग्रामीण भागात जाणाऱ्या बसमध्ये आता खंड पडला आहे. ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.पालकांनी वारंवार विभाग नियंत्रकाना भेटून गावात बस सुरू करण्याची मागणी केली. 30 बस स्क्रॅप करण्यात आल्या.त्यामुळे एसटी बस उपलब्ध होत नसल्याची अडचण सांगितली जात आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही अडचण सोडवावी अशी मागणी पालक करीत आहेत.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
અરવલ્લીમાં વિધાનસભા ચૂંટણીની તૈયારી
#buletinindia #gujarat #arvalli
પાલનપુરમાં વેપારીની રોકડ રૂપિયા ભરેલી બેગની લૂંટ કરી ફરાર થયેલા ચાર શખ્સોને પોલીસે ઝડપ્યા
પાલનપુરના કુબેર નગર સોસાયટીના નાકા પર ત્રણ ઈસમો એક વેપારી પાસેથી રોકડ રકમ ભરેલું બેગ લૂંટી...
વંદે ભારત ટ્રેનનું વડોદરા રેલ્વે સ્ટેશન ખાતે આવી પહોંચતા સ્વાગત કરાયું
September 30, 2022
Mivi DuoPods i7 Review: देखने में अच्छे और सिंगल चार्ज में 50 घंटे का बैकअप, सस्ती कीमत में वाकई शानदार हैं ये ईयरबड्स
इस चार्जिंग केस का कवर काफी स्मूद है जिसे आसानी से ओपन किया जा सकता है। इसके नीचे चार्जिंग पोर्ट...
নতুন সংসদ ভৱনত বৰ্ষাকালীন অধিৱেশন।
🔴নতুন সংসদ ভৱনত বৰ্ষাকালীন অধিৱেশন। 🔴প্ৰথমবাৰৰ বাবে অনুষ্ঠিত হ'ব সংসদৰ অধিৱেশন।
🔴 অহা ২০ জুলাইৰ...