यवतमाळ : कोरोनाच्या दोन वर्षांच्या संसर्गानंतर मागील काही महिन्यांपूर्वी शाळा, महाविद्यालयसुरू झाले. ग्रामीण भागात राज्य परिवहन महामंडळाची बस जात नसल्याने विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात घालून खासगी टेंपोतून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळेच पालक वर्गातून संताप व्यक्त होत आहे.बसचा प्रवास सुखकर प्रवास, असे राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीद वाक्य आहे. मात्र, ग्रामीण भागात जाणाऱ्या बसमध्ये आता खंड पडला आहे. ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.पालकांनी वारंवार विभाग नियंत्रकाना भेटून गावात बस सुरू करण्याची मागणी केली. 30 बस स्क्रॅप करण्यात आल्या.त्यामुळे एसटी बस उपलब्ध होत नसल्याची अडचण सांगितली जात आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही अडचण सोडवावी अशी मागणी पालक करीत आहेत.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Election Result 2024 : INDIA के कार्यकर्ता मतगणना केंद्रों पर डंटे रहें- Sanjay Singh | BJP Vs AAP
Election Result 2024 : INDIA के कार्यकर्ता मतगणना केंद्रों पर डंटे रहें- Sanjay Singh | BJP Vs AAP
कांग्रेस का दंगों का इतिहास,, राजीव ने सिख दंगे कराए; पायलट दंगे कराकर नेता बने-प्रदेश बीजेपी प्रभारी
बीजेपी के प्रदेश प्रभारी राधा मोहन दास अग्रवाल ने शुक्रवार को टोंक में कांग्रेस पर जमकर निशाना...
कांग्रेस-NC के बीच सीट शेयरिंग का फॉर्मूला तय, उमर अब्दुल्ला ने बताया कब लगेगी फाइनल मुहर
नेशनल कॉन्फ्रेंस के उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला ने शुक्रवार को कहा कि जम्मू-कश्मीर की अधिकांश...
Bihar Floor Test से पहले RJD का सड़क पर प्रदर्शन, विधानसभा में धमकी! Nitish Kumar
Bihar Floor Test से पहले RJD का सड़क पर प्रदर्शन, विधानसभा में धमकी! Nitish Kumar