यवतमाळ : कोरोनाच्या दोन वर्षांच्या संसर्गानंतर मागील काही महिन्यांपूर्वी शाळा, महाविद्यालयसुरू झाले. ग्रामीण भागात राज्य परिवहन महामंडळाची बस जात नसल्याने विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात घालून खासगी टेंपोतून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळेच पालक वर्गातून संताप व्यक्त होत आहे.बसचा प्रवास सुखकर प्रवास, असे राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीद वाक्य आहे. मात्र, ग्रामीण भागात जाणाऱ्या बसमध्ये आता खंड पडला आहे. ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.पालकांनी वारंवार विभाग नियंत्रकाना भेटून गावात बस सुरू करण्याची मागणी केली. 30 बस स्क्रॅप करण्यात आल्या.त्यामुळे एसटी बस उपलब्ध होत नसल्याची अडचण सांगितली जात आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही अडचण सोडवावी अशी मागणी पालक करीत आहेत.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
41 मजदूर फंसे, 12 हजार करोड़ का खर्चा, Uttarkashi tunnel प्रोजेक्ट क्या है? | Kharcha Pani Ep 721
41 मजदूर फंसे, 12 हजार करोड़ का खर्चा, Uttarkashi tunnel प्रोजेक्ट क्या है? | Kharcha Pani Ep 721
ભીલડી : ભાજપ મંડળ દ્વારા વિશ્વ યોગ દિવસની ઉજવણી કરાઈ....?
ભીલડી : ભાજપ મંડળ દ્વારા વિશ્વ યોગ દિવસની ઉજવણી કરાઈ....?
मणिपुर में CRPF पर अटैक एक जवान शहीद, उग्रवादियों ने घात लगाकर दिया घटना को अंजाम
मणिपुर के जिरीबाम में CRPF और पुलिस टीम पर कुकी उग्रवादियों ने रविवार, 14 जुलाई को हमला कर दिया...
60 ವರ್ಷ ಮೇಲ್ಪಟ್ಟವರಿಗೆ ಮಾಸ್ಕ್ ಕಡ್ಡಾಯ: ಸಾರ್ವಜನಿಕ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ನಿರ್ಭಂದ ವಿಧಿಸಲ್ಲ - ಆರೋಗ್ಯ ಸಚಿವ ದಿನೇಶ್ ಗುಂಡೂರಾವ್
ಬೆಂಗಳೂರು: ರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಕೊರೊನಾ ರೂಪಾಂತರಿ ತಳಿ ಕಂಡುಬಂದಿರುವ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ 60 ವರ್ಷದ ಮೇಲ್ಪಟ್ಟವರಿಗೆ...
MCN NEWS | बोरनारे यांच्या वाहनावर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसात होता गुन्हा दाखल
MCN NEWS | बोरनारे यांच्या वाहनावर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसात होता गुन्हा दाखल