यवतमाळ जिल्ह्यात सततचा पाऊस व अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पिक पावसाने हिरावून घेतले आहे. संततधार पावसामुळे आणि पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची प्रचंड हानी झाली असून संपूर्ण जिल्हा तात्काळ सरकारने ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने डफडे वाजवा, सरकार ला जगवा आंदोलन केले. दरम्यान सरकारने जिल्हा ओला दुष्काळ जाहीर न केल्यास वंचित तीव्र आंदोल करण्याचा इशारा दिला आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
अकनिर कविता घर, असम (रोहा)के सौजन्य से आहँतगुडी शाखा में अनुष्टित मुकाभिनय प्रशिक्षण संपन्न
शिशु अनुष्ठान अकनिर कविता घर,असम (रोहा)के सौजन्य से वर्ष 2010 में स्थापित आहँतगुडी शाखा में...
जिंतूरमध्ये शिवसेना संपर्क कार्यालयाचे उदघाटन.
जिंतूरमध्ये शिवसेना संपर्क कार्यालयाचे उदघाटन.जिंतूर शहरप्रमुख अरविंद कटारे यांच्या...
लखनऊ आगरा एक्स्प्रेसवे पर सड़क दुर्घटना में मौंत।
जनपद आजमगढ़ में,लखनऊ आगरा एक्सप्रेसवे पर सङक दुर्घटना में मौंत।सूत्रों से जानकारी के मुताबिक, झपकी...
એક ટેલેન્ટેડ મુસ્લિમ યુવાનને મળી સફળતા, ધારીના આ યુવાને બનાવી મોટરસાયકલ
એક ટેલેન્ટેડ મુસ્લિમ યુવાનને મળી સફળતા, ધારીના આ યુવાને બનાવી મોટરસાયકલ
કચ્છના નાના રણમાં મીઠુ પકવતા અગરિયાઓ એ પ્રાથના કરી
કચ્છના નાના રણમાં મીઠુ પકવતા અગરિયાઓ એ પ્રાથના કરી