शेलुबाजार येथुन जवळच असलेले गोगरी गाव येथील युवा लेखक तथा सामाजिक कार्यकर्ते व छत्रपती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष गणेश नारायणराव बोथे, यांना महाराष्ट्र राज्याच्या नावलौकिक विकास कार्यासाठी लोक हितासाठी त्यांची तळमळ बघून त्यांचे साहित्य व सामाजिक क्षेत्रातील ऊलेखनिय कार्य केल्या बद्दल कला फाउंडेशन अमरावती द्वारा राज्यस्तरीय, राजे छत्रपति शिवाजी महाराज, पुरस्कार जाहीर झाला आहे या पुरस्काराचे लवकरच वितरण करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे पुरस्कार वितरण जानेवारी महिन्यात २०२३ मध्ये करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले आहे या पुरस्कारामुळे गणेश बोथे पाटील, यांच्या आतापर्यंतच्या यशस्वीतेत आणखी भर पडणार आहे त्यांना आता प्ररेत्य काव्य रत्न, युवा भुषण, समाज सेवा, साहित्य गौरव, समाज रत्न, इत्यादी अनेक पुरस्कार मिळाले असून आणखी एक पुरस्कार जाहीर झाल्यामुळे साहित्यिक पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रातून गणेश पाटील बोथे यांचे कौतुक केले जात आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Internet Speed in India: भारत के राज्यों में कितनी है इंटरनेट स्पीड, जानिए टॉप पर कौन
अगर भारत में सबसे फास्ट इंटरनेट स्पीड (Internet Speed) की बात आएगी तो सबसे पहले कोलकाता मेट्रो का...
ડીસામાં સ્ત્રી સમાજ દ્વારા આયોજિત નવરાત્રી મહોત્સવમાં ખેલૈયાઓ મન મૂકીને મોડી રાત સુધી ઝૂમ્યા
ડીસા સહિત સમગ્ર બનાસકાંઠા જિલ્લામાં નવરાત્રી પર્વની રંગેચગે ઉજવણી કરવામાં આવી રહી છે લોકો...
शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी पत्रकार रमेश बिजुले यांची बिनविरोध निवड
पाथरी(प्रतिनिधी)तालूक्यातील मौजे उमरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती...
દસાડાના વડગામ વિસાવડી રોડ પર શ્રમિક ભરેલું ટ્રેક્ટર પલટાયું, 6 મહિલાઓને સામાન્ય ઈજા પહોંચી
સુરેન્દ્રનગર જિલ્લાના દસાડા તાલુકાના વડગામ વિસાવડી રોડ પર શ્રમિક ભરેલુ ટ્રેક્ટર પલટાતા અફડાતફડી...
India-Canada विवाद पर बोले S Jaishankar, कहा- दूसरों से बोलने की आजादी सीखने की जरूरत नहीं | Aaj Tak
India-Canada विवाद पर बोले S Jaishankar, कहा- दूसरों से बोलने की आजादी सीखने की जरूरत नहीं | Aaj Tak