मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील १२ वर्षांपासून रखडले असल्याने कोकणवासीयांचे हाल होत आहेत. त्यामुळे या प्रश्नावर चर्चा करून पुढील नियोजनाची रूपरेषा आखण्यासाठी 'जनआक्रोश आंदोलन मुंबई-गोवा महामार्ग नियोजन समिती' ने रविवार, २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० ते रात्री ८.३० या वेळेत सभेचे आयोजन केले आहे. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृह, शारदा टॉकीजच्या बाजूला, नायगाव, दादर पूर्व येथे ही सभा होणार आहे. मूळच्या रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणकरांनी या सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन समितीने केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- ८३६९८९२१०५ (कैलास), ९०२९४१०३२१ (अनिल), ८६५२५०५५४२ (रुपेश), ९०८२४६०९१३ (तृशांत) यांच्याशी संपर्क साधावा.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
राजस्थान बनेगा रॉ मैटेरियल का हब, करीब 40 हजार युवाओं को मिलेगा रोजगार
राजस्थान जिस तरह से पूरे देश में ग्रीन एनर्जी के रॉ मैटेरियल के लिए सबसे बड़ा हब बन...
Cash For Quesry Case Live: 'संसद में चर्चा नहीं कर सकती महुआ मोइत्रा', ओम बिरला ने विपक्षी दलों की मांग के बीच बताई वजह
नई दिल्ली। टीएमसी सांसद महुआ मोइत्रा की मुश्किलें बढ़ती नजर आ रही हैं। दरअसल, लोकसभा में...
LIVEभारत ने 188 रन से जीता पहला टेस्ट:बांग्लादेश के खिलाफ टेस्ट सीरीज में 1-की बढ़त बनाई; अक्षर को 4, कुलदीप को 3 विकेट
टीम इंडिया ने बांग्लादेश के खिलाफ टेस्ट सीरीज का पहला मुकाबला 188 रनों से जीत लिया है। टीम ने 2...