मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील १२ वर्षांपासून रखडले असल्याने कोकणवासीयांचे हाल होत आहेत. त्यामुळे या प्रश्नावर चर्चा करून पुढील नियोजनाची रूपरेषा आखण्यासाठी 'जनआक्रोश आंदोलन मुंबई-गोवा महामार्ग नियोजन समिती' ने रविवार, २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० ते रात्री ८.३० या वेळेत सभेचे आयोजन केले आहे. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृह, शारदा टॉकीजच्या बाजूला, नायगाव, दादर पूर्व येथे ही सभा होणार आहे. मूळच्या रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकणकरांनी या सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन समितीने केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- ८३६९८९२१०५ (कैलास), ९०२९४१०३२१ (अनिल), ८६५२५०५५४२ (रुपेश), ९०८२४६०९१३ (तृशांत) यांच्याशी संपर्क साधावा.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
हाथ से काम करने वाले कारीगरों को पहचान देने के लिए पीएम मोदी ने की ये पहल ,मिलेंगे इतनी तगड़ी रकम
हाथ से काम करने वाले कारीगरों को पहचान देने के लिए पीएम मोदी ने की ये पहल ,मिलेंगे इतनी तगड़ी...
રાધનપુર શહેર નાં એસટી બસ ડેપો દ્વારા વ્યવસ્થા ભાગરૂપે 29 રૂટ માટે 28 બસ ચુંટણી અધિકારી ને ફાળવવામાં આવી..
પાટણરાધનપુર
રાધનપુર: શહેર નાં એસટી ડેપો દ્વારા 29 રૂટ માટે 28 બસ ચુંટણી અધિકારી ને ફાળવવામાં આવી...
कोई भी किसान मुआवज़े से नही रहे वंचित:- ऊर्जा मंत्री नागर
बून्दी
फ़रीद खान
फसल खराबे की गिरदावरी समय पर हो, कोई भी किसान मुआवजे से नहीं रहे वंचित - ...
परिवार नियोजन एक जिम्मेदारी एक आवश्यकता
*परिवार नियोजन: एक जिम्मेदारी, एक आवश्यकता*
(अशोक विश्वकर्मा की रिपोर्ट)
...