औरंगाबाद, कामगार विभागाची सर्व कार्यालये एकाच छताखाली आल्यास प्रशासकीयदृष्ट्या कामकाज करणे सोईचे होणार आहे. म्हणून प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन बांधण्यात येणार असून हे काम दर्जेदार आणि कालबद्धरित्या पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करा. कामगार भवन उभारण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान 1 ते 2 एक्कर जागा निवडावी. जागा निवडतांना कामगारांची सोय पहावी. या इमारतीमध्ये जिल्हा कार्यालय व विभागीय कार्यालय अशी स्वतंत्र व्यवस्था करावी. शक्य असल्यास एमआयडीसी सारख्या ठिकाणी जागा निवडा. कामगार भवनचे भुमिपूजन जानेवारी महिन्यात होईल यादृष्टीने कालबद्धरित्या नियोजन सर्व अधिकाऱ्यांनी करावे, असेही डॉ. खाडे यांनी सांगितले. औरंगाबाद विभागातील कामगार विभागाच्या जिल्हा तसेच अन्य कार्यालयाची जागा, विभागातील रिक्त पदे, प्रलंबित प्रकरणे व निपटारा झालेल्या प्रकरणांचा आढावा घेऊन प्रलंबित प्रकरणे डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत मार्गी लावावे, अशा सुचनाही त्यांनी दिल्या
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
કલોલ : મંદિર પર રાજકીય પક્ષનો ઝંડો લગાવવા બાબતે યુવકને ઢોર માર માર્યો; મૃતદેહ ન સ્વીકારવા પરિવારની ચીમકી
કલોલમાં મંદિર પર રાજકીય પક્ષનો ઝંડો લગાવવાની બાબતે યુવકે પોતાનો જીવ ગુમાવ્યો છે. કલોલના શેરીસામાં...
Snake Rescue: ऐसे नौजवान, जो सांपों से डरते नहीं, बल्कि सांप और इंसान, दोनों को बचाते हैं (BBC)
Snake Rescue: ऐसे नौजवान, जो सांपों से डरते नहीं, बल्कि सांप और इंसान, दोनों को बचाते हैं (BBC)
ગુજરાતમાં સગીરા પર દુષ્કર્મના બનાવોમાં વધારો
#buletinindia #gujarat #viramgam
Rajasthan में Desert Village Life, यहां आज भी पानी के लिए तरस रहे हैं लोग
Rajasthan में Desert Village Life, यहां आज भी पानी के लिए तरस रहे हैं लोग