औरंगाबाद, कामगार विभागाची सर्व कार्यालये एकाच छताखाली आल्यास प्रशासकीयदृष्ट्या कामकाज करणे सोईचे होणार आहे. म्हणून प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन बांधण्यात येणार असून हे काम दर्जेदार आणि कालबद्धरित्या पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करा. कामगार भवन उभारण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान 1 ते 2 एक्कर जागा निवडावी. जागा निवडतांना कामगारांची सोय पहावी. या इमारतीमध्ये जिल्हा कार्यालय व विभागीय कार्यालय अशी स्वतंत्र व्यवस्था करावी. शक्य असल्यास एमआयडीसी सारख्या ठिकाणी जागा निवडा. कामगार भवनचे भुमिपूजन जानेवारी महिन्यात होईल यादृष्टीने कालबद्धरित्या नियोजन सर्व अधिकाऱ्यांनी करावे, असेही डॉ. खाडे यांनी सांगितले. औरंगाबाद विभागातील कामगार विभागाच्या जिल्हा तसेच अन्य कार्यालयाची जागा, विभागातील रिक्त पदे, प्रलंबित प्रकरणे व निपटारा झालेल्या प्रकरणांचा आढावा घेऊन प्रलंबित प्रकरणे डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत मार्गी लावावे, अशा सुचनाही त्यांनी दिल्या
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
aggressive player full rush gameplay #shorts #shortsvideo #viral #viralshorts
aggressive player full rush gameplay #shorts #shortsvideo #viral #viralshorts
Like comment share...
સુરત સિવિલ માંથી ફરાર થયેલ આરોપી ને સ્મીમેરમાંથી પોલીસે ઝડપી લીધો.
સુરત સિવિલ માંથી ફરાર થયેલ આરોપી ને સ્મીમેરમાંથી પોલીસે ઝડપી લીધો.
5000mAh बैटरी और 13MP कैमरा के साथ पेश हुआ Tecno Spark Go 1, खूबियां जीत लेंगी दिल
टेक्नो ने अपनी स्पार्क सीरीज में एक नया फोन ऐड कर दिया है। कंपनी ने Tecno Spark Go 1 पेश किया है।...