औरंगाबाद, कामगार विभागाची सर्व कार्यालये एकाच छताखाली आल्यास प्रशासकीयदृष्ट्या कामकाज करणे सोईचे होणार आहे. म्हणून प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन बांधण्यात येणार असून हे काम दर्जेदार आणि कालबद्धरित्या पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करा. कामगार भवन उभारण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान 1 ते 2 एक्कर जागा निवडावी. जागा निवडतांना कामगारांची सोय पहावी. या इमारतीमध्ये जिल्हा कार्यालय व विभागीय कार्यालय अशी स्वतंत्र व्यवस्था करावी. शक्य असल्यास एमआयडीसी सारख्या ठिकाणी जागा निवडा. कामगार भवनचे भुमिपूजन जानेवारी महिन्यात होईल यादृष्टीने कालबद्धरित्या नियोजन सर्व अधिकाऱ्यांनी करावे, असेही डॉ. खाडे यांनी सांगितले. औरंगाबाद विभागातील कामगार विभागाच्या जिल्हा तसेच अन्य कार्यालयाची जागा, विभागातील रिक्त पदे, प्रलंबित प्रकरणे व निपटारा झालेल्या प्रकरणांचा आढावा घेऊन प्रलंबित प्रकरणे डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत मार्गी लावावे, अशा सुचनाही त्यांनी दिल्या
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
शाह की रैली से लौट रहे 15 लोगों की मौत:बेकाबू ट्रक ने 3 बसों को टक्कर मारी; दो खाई में गिरीं, एक पलटी
मध्यप्रदेश के सीधी में चुरहट-रीवा नेशनल हाईवे पर शुक्रवार रात एक भीषण सड़क हादसे में 15 बस...
Asian Games: Indian Hockey Team ने Singapore को अपने दूसरे मुक़ाबले में 16 - 1 से हराया| Sports LIVE
Asian Games: Indian Hockey Team ने Singapore को अपने दूसरे मुक़ाबले में 16 - 1 से हराया| Sports LIVE
स्टालिन के बेटे उदयनिधि तमिलनाडु के डिप्टी CM होंगे:आज राजभवन में शपथ लेंगे; पिछले साल सनातन धर्म को डेंगू-मलेरिया बताया था
तमिलनाडु सरकार के मंत्रिमंडल में शनिवार को फेरबदल किया गया। खेल मंत्री और सीएम एम के स्टालिन के...
सर्दियों से पहले कार में जरूर करवाएं ये 5 काम, आपकी गाड़ी चलेगी एकदम स्मूद
ठंड का मौसम आते ही गाड़ियों में दिक्कत बढ़ जाती है। जिसकी वजह से लोगों को काफी परेशानियों का...