रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचे पावसाळी वेळापत्रक ३१ ऑक्टोबरपासून संपुष्टात येणार आहे . १० जूनपासून सुरु झालेल्या पावसाळी वेळापत्रकाला सोमवारपासून ब्रेक लागणार असून १ नोव्हेंबरपासून रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार आहे . सुरक्षेच्या दृष्टीने कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात रोहा ते ठोकूरपर्यंत ताशी ७५ किमी , वीर ते कणकवली ताशी ७५ , कणकवली ते मडगाव ताशी ९० , मडगाव ते कुमठा ताशी ७५ , कुमठ्यापासून उडुपीपर्यंत ताशी ९० किमी वेगाने रेल्वेगाड्या धावत होत्या . हे पावसाळी वेळापत्रक सोमवारपासून संपुष्टात येणार असून गाड्यांचा वेग १ नोव्हेंबरपासून वाढणार आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Sonata Soft Management Post Q2 Earnings: 4% बढ़ा कंपनी का मुनाफा, आगे के लिए क्या है ग्रोथ प्लान |
Sonata Soft Management Post Q2 Earnings: 4% बढ़ा कंपनी का मुनाफा, आगे के लिए क्या है ग्रोथ प्लान |
बिना नंबर प्लेट के बीच सड़क पर दौड़ रही है लखनऊ नगर निगम की गाड़ियां
लखनऊ नगर निगम की गाड़ी देखिए किस तरीके से लखनऊ में चलती हैं न ही आगे नंबर प्लेट ना ही पीछे अगर...
तबाह मकान, उफनती नदियां और उखड़े पेड़... वायनाड में बारिश और भूस्खलन ने बरपाया कहर
वायनाड। केरल के वायनाड में ऊंचाई पर स्थित गांवों में मंगलवार को बड़े पैमाने पर हुई भूस्खलन...
ৰাজ্যৰ স্কুল বাছসমূহত CCTV কেমেৰা স্থাপন কৰিবলৈ নিৰ্দেশ পৰিবহণ বিভাগৰ।
ৰাজ্যৰ স্কুল বাছসমূহত CCTV কেমেৰা স্থাপন কৰিবলৈ নিৰ্দেশ পৰিবহণ বিভাগৰ। চৰকাৰী-বেচৰকাৰী সকলো...