रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचे पावसाळी वेळापत्रक ३१ ऑक्टोबरपासून संपुष्टात येणार आहे . १० जूनपासून सुरु झालेल्या पावसाळी वेळापत्रकाला सोमवारपासून ब्रेक लागणार असून १ नोव्हेंबरपासून रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार आहे . सुरक्षेच्या दृष्टीने कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात रोहा ते ठोकूरपर्यंत ताशी ७५ किमी , वीर ते कणकवली ताशी ७५ , कणकवली ते मडगाव ताशी ९० , मडगाव ते कुमठा ताशी ७५ , कुमठ्यापासून उडुपीपर्यंत ताशी ९० किमी वेगाने रेल्वेगाड्या धावत होत्या . हे पावसाळी वेळापत्रक सोमवारपासून संपुष्टात येणार असून गाड्यांचा वेग १ नोव्हेंबरपासून वाढणार आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
 PLease Click Here to Join Now
 Search
 Categories
 - City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
  भोसरी हत्या की गुत्थी एंटी गुंडा स्कॉड और क्राइम ब्रांच ने सुलझाई । Pimpri-Chinchwad 
 
                      भोसरी हत्या की गुत्थी एंटी गुंडा स्कॉड और क्राइम ब्रांच ने सुलझाई । Pimpri-Chinchwad
                  
   पहाडी के नाडी वाले बालाजी के मंदिर में अखंड रामायणजी की पूर्णाहूति व विशाल भण्डारा 25 को 
 
                      ग्राम पंचायत पहाडी के नाडी वाले बालाजी के मंदिर में महंत दिनेशदास महाराज नागाबाबा रामपुरा...
                  
   દરિયાપુર પોલીસ/એફ ડિવિઝન મદદનીશ પોલીસ કમિશ્નર શ્રી કચેરી પ્રેમ દરવાજાથી તિરંગા પરેડ માર્ચનું આયોજન 
 
                      દરિયાપુર પોલીસ/એફ ડિવિઝન મદદનીશ પોલીસ કમિશ્નર શ્રી કચેરી પ્રેમ દરવાજાથી તિરંગા પરેડ માર્ચનું આયોજન
                  
   शेतकरी नेते संपर्क कार्यालयात पत्रकार सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी 
 
                      शेतकरी नेते संपर्क कार्यालयात पत्रकार सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
                  
   
  
  
  
   
   
  