रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचे पावसाळी वेळापत्रक ३१ ऑक्टोबरपासून संपुष्टात येणार आहे . १० जूनपासून सुरु झालेल्या पावसाळी वेळापत्रकाला सोमवारपासून ब्रेक लागणार असून १ नोव्हेंबरपासून रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार आहे . सुरक्षेच्या दृष्टीने कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात रोहा ते ठोकूरपर्यंत ताशी ७५ किमी , वीर ते कणकवली ताशी ७५ , कणकवली ते मडगाव ताशी ९० , मडगाव ते कुमठा ताशी ७५ , कुमठ्यापासून उडुपीपर्यंत ताशी ९० किमी वेगाने रेल्वेगाड्या धावत होत्या . हे पावसाळी वेळापत्रक सोमवारपासून संपुष्टात येणार असून गाड्यांचा वेग १ नोव्हेंबरपासून वाढणार आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
कुंडलिक खांडे यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट@india report
कुंडलिक खांडे यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट@india report
Karnataka CM Race: कांग्रेस के 'संकटमोचक' का जन्मदिन आज, क्या बर्थडे गिफ्ट देगी कांग्रेस, 10 बड़ी बातें
नई दिल्ली, Karnataka CM Race, D K Shivakumar, Siddaramaiah: कर्नाटक विधानसभा चुनाव...
Hyundai ने General Motors के Talegaon plant का किया अधिग्रहण, 6000 करोड़ का होगा निवेश
डई और महाराष्ट्र सरकार ने 18 जनवरी 2024 को दावोस में एक समझौता ज्ञापन(MOU) पर हस्ताक्षर किए...
यातायात पुलिस पन्ना ने नेशनल पब्लिक हायर सेकंडरी स्कूल में आयोजित ट्रैफिक अवेयरनेश कार्यक्रम
पन्ना।
यातायात पुलिस पन्ना द्वारा नेशनल पब्लिक हायर सेकेण्डरी स्कूल पन्ना में आयोजित हुआ ट्राफिक...
बैंक लॉकर में रखे 18 लाख रुपये चट कर गई दीमक, जेवर के साथ पॉलीथिन में रखे थे नोट; खाताधारक ने देखा तो उड़े होश
कुछ दिन पहले महिला की बेटी की शादी हुई थी तब बची रकम और कमाई जमा पूंजी उन्होंने अपनी दूसरी बेटी...