रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचे पावसाळी वेळापत्रक ३१ ऑक्टोबरपासून संपुष्टात येणार आहे . १० जूनपासून सुरु झालेल्या पावसाळी वेळापत्रकाला सोमवारपासून ब्रेक लागणार असून १ नोव्हेंबरपासून रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार आहे . सुरक्षेच्या दृष्टीने कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात रोहा ते ठोकूरपर्यंत ताशी ७५ किमी , वीर ते कणकवली ताशी ७५ , कणकवली ते मडगाव ताशी ९० , मडगाव ते कुमठा ताशी ७५ , कुमठ्यापासून उडुपीपर्यंत ताशी ९० किमी वेगाने रेल्वेगाड्या धावत होत्या . हे पावसाळी वेळापत्रक सोमवारपासून संपुष्टात येणार असून गाड्यांचा वेग १ नोव्हेंबरपासून वाढणार आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
शहर में बढते ठगी के मामलों को लेकर कांग्रेस की आफरीन शेख ने मुंब्रा पुलिस को दिया ज्ञापन
शहर में बढते ठगी के मामलों को लेकर कांग्रेस की आफरीन शेख ने मुंब्रा पुलिस को दिया ज्ञापन
MCN NEWS | वैजापुरात होणाऱ्या श्री साईबाबा उत्सव समितीची नवीन कार्यकारिणी गठीत
MCN NEWS | वैजापुरात होणाऱ्या श्री साईबाबा उत्सव समितीची नवीन कार्यकारिणी गठीत
Airtel यूजर्स के लिए Good News! JIO यूजर्स को होगी जलन |
Airtel यूजर्स के लिए Good News! JIO यूजर्स को होगी जलन | #Airtel #5G
Breaking News: Kota में शिव बारात के दौरान बड़ा हादसा, करंट की चपेट में आने से 14 बच्चे झुलसे
Breaking News: Kota में शिव बारात के दौरान बड़ा हादसा, करंट की चपेट में आने से 14 बच्चे झुलसे
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2021 नुकसान भरपाईचे पंचनामे होऊनही अद्याप प्रतीक्षा@india report
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2021 नुकसान भरपाईचे पंचनामे होऊनही अद्याप प्रतीक्षा@india report