रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचे पावसाळी वेळापत्रक ३१ ऑक्टोबरपासून संपुष्टात येणार आहे . १० जूनपासून सुरु झालेल्या पावसाळी वेळापत्रकाला सोमवारपासून ब्रेक लागणार असून १ नोव्हेंबरपासून रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार आहे . सुरक्षेच्या दृष्टीने कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात रोहा ते ठोकूरपर्यंत ताशी ७५ किमी , वीर ते कणकवली ताशी ७५ , कणकवली ते मडगाव ताशी ९० , मडगाव ते कुमठा ताशी ७५ , कुमठ्यापासून उडुपीपर्यंत ताशी ९० किमी वेगाने रेल्वेगाड्या धावत होत्या . हे पावसाळी वेळापत्रक सोमवारपासून संपुष्टात येणार असून गाड्यांचा वेग १ नोव्हेंबरपासून वाढणार आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
सलमान खान को फिर धमकी:मैसेज भेजने वाले ने खुद को लॉरेंस गैंग का बताया
बाबा सिद्दीकी के मर्डर के 6 दिन बाद एक्टर सलमान खान को जान से मारने की धमकी मिली है। यह धमकी...
#Banaskantha | ભાભર ખાતે વાલીઓ અને શિક્ષકોએ જગ્યા બાબતે કર્યો હંગામો | Divyang News
#Banaskantha | ભાભર ખાતે વાલીઓ અને શિક્ષકોએ જગ્યા બાબતે કર્યો હંગામો | Divyang News
गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना आहोपा तर्फे शैक्षणिक साहित्याची वितरण
उदगीर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या...
MCN NEWS| तलावात बुडुन दोघांचा मृत्यु वैजापूर तालुक्यातील डवाळा येथील दुर्घटना
MCN NEWS| तलावात बुडुन दोघांचा मृत्यु वैजापूर तालुक्यातील डवाळा येथील दुर्घटना
ये हैं देश के 10 युवा सांसद, कोई 25 तो कोई 27 की उम्र में जीता, इकरा हसन का भी नाम शामिल
नई दिल्ली। लोकसभा चुनाव 2024 कई मायनों में खास है। इस बार संसद में कई युवा सांसद देखने को...