रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचे पावसाळी वेळापत्रक ३१ ऑक्टोबरपासून संपुष्टात येणार आहे . १० जूनपासून सुरु झालेल्या पावसाळी वेळापत्रकाला सोमवारपासून ब्रेक लागणार असून १ नोव्हेंबरपासून रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार आहे . सुरक्षेच्या दृष्टीने कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात रोहा ते ठोकूरपर्यंत ताशी ७५ किमी , वीर ते कणकवली ताशी ७५ , कणकवली ते मडगाव ताशी ९० , मडगाव ते कुमठा ताशी ७५ , कुमठ्यापासून उडुपीपर्यंत ताशी ९० किमी वेगाने रेल्वेगाड्या धावत होत्या . हे पावसाळी वेळापत्रक सोमवारपासून संपुष्टात येणार असून गाड्यांचा वेग १ नोव्हेंबरपासून वाढणार आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ડીસામાં આજે ભારત વિકાસ પરિષદ દ્વારા સ્નેહમિલન કાર્યક્રમ યોજાયો હતો. #newsgujaratilive,
ડીસામાં આજે ભારત વિકાસ પરિષદ દ્વારા સ્નેહમિલન કાર્યક્રમ યોજાયો હતો. #newsgujaratilive,
बिना इंटरनेट भी होता है UPI पेमेंट, यहां जान लें तरीका, मुसीबत के समय आएगा काम
आजकल भारत में ज्यादातर लोग UPI पेमेंट ही करते हैं। कैश से पेमेंट करने का सिस्टम लगभग जा चुका है।...
સિદ્ધપુર માં લંપી ગ્રસ્ત ગાય સારવાર કરતા ડોક્ટર જોશી.
સિદ્ધપુર ના મહાલય વિસ્તાર ના યુવાઓ એ ગાય ને પકડી,, તાત્કાલિક ડોક્ટર શ્રી કેતન જોશી ને જાણ...