रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचे पावसाळी वेळापत्रक ३१ ऑक्टोबरपासून संपुष्टात येणार आहे . १० जूनपासून सुरु झालेल्या पावसाळी वेळापत्रकाला सोमवारपासून ब्रेक लागणार असून १ नोव्हेंबरपासून रेल्वेगाड्यांचा वेग वाढणार आहे . सुरक्षेच्या दृष्टीने कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात रोहा ते ठोकूरपर्यंत ताशी ७५ किमी , वीर ते कणकवली ताशी ७५ , कणकवली ते मडगाव ताशी ९० , मडगाव ते कुमठा ताशी ७५ , कुमठ्यापासून उडुपीपर्यंत ताशी ९० किमी वेगाने रेल्वेगाड्या धावत होत्या . हे पावसाळी वेळापत्रक सोमवारपासून संपुष्टात येणार असून गाड्यांचा वेग १ नोव्हेंबरपासून वाढणार आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
दिव्यांग व 85 वर्षावरील व्यक्तीला करता येणार घरबसल्या मतदान उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे
दिव्यांग व 85 वर्षावरील व्यक्तीला करता येणार घरबसल्या मतदान उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे
32MP सेल्फी कैमरा के साथ Oppo जल्द लाएगी नया 5G Smartphone, प्रोसेसर भी मिलेगा पावरफुल
Oppo जल्द भारतीय मार्केट में एक नया 5जी स्मार्टफोन लॉन्च करने वाली है। इस फोन को मार्केट में पहले...
Jammu Weather Update: जम्मू कश्मीर के मेंढर में बारिश से बाढ़ जैसे हालात, फसलों को भारी नुकसान
Jammu Weather Update: जम्मू कश्मीर के मेंढर में बारिश से बाढ़ जैसे हालात, फसलों को भारी नुकसान
तरुणांच्या वाढत असलेल्या आत्महत्या रोखण्यासाठी पोलीस दलाच्या माध्यमातून प्रयत्न करणार : रत्नागिरी SP धनंजय कुलकर्णी
रत्नागिरी : जिल्ह्यातील तरुणाईमध्ये आत्महत्येचे प्रमाण अचानक वाढले आहे. हि गंभीर बाब आहे. क्षणीक...