नळवंडी नाका ते चिंचोली माळी दहिफळ नाळवंडी सह आधी परिसराला जोडणारा रस्ता अत्यंत खराब झाला असून सदरील रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी आज या भागातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर थाळीनात आंदोलन करत मोर्चा काढला. या मोर्चामध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात संख्या होती चिंचोली माळी,दहिफळ, नाळवंडी, लक्ष्मी तांडा, काळेगाव, या परिसरातील नागरिकांना खराब रस्त्यामुळे त्रासाला सामोरे जावे लागते. रस्ता दुरुस्तीसाठी अनेक वेळा निवेदन देण्यात आले मात्र याची दखल संबंधित विभागाने घेतली नसल्याने आज या भागातील नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून थाळीनाद मोर्चा काढल. या मोर्चामध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात संख्या होती आपल्या मागण्यांचे निवेदन आमदार संदीप क्षीरसागर व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा नसता या रस्त्यासाठी आमरण उपोषण करण्याचा इशारा या गावातील महिलांनी व नागरिकांनी दिला आहे .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
2025 में लॉन्च हो सकती है Maruti की 4 गाड़ियां, e-Vitara और Brezza Facelift हो सकती है लॉन्च
Marutis 2025 Launch Plan मारुति साल 2025 में भारतीय बाजार में अपनी स्थिति को और मजबूत बनाए रखने...
तमन्ना भाटिया के साथ रिश्ते पर बोले विजय वर्मा:उनके साथ रिश्ता प्राइवेट नहीं रखना चाहता
एक्टर विजय वर्मा का कहना है कि वे तमन्ना भाटिया के साथ अपना रिश्ता छिपाकर रखने में विश्वास नहीं...
લાઠોદ્રા ગામે સિમ વિસ્તાર માં 30 વર્ષીય યુવક ની લાશ મળી પોલીસ દ્વારા તાપસ નો ધમધમાટ
હાલ થોડા સમય થી માળીયા હાટીના તાલુકા માં લાશ મળવાની બીજી ઘટના બનાવ પામી છે ત્યારે જોઈએ તો અગાઉ...
સિહોર શહેરમાં અજગર ને પકડી પાડયો
સિહોર તાલુકાના થોરાણી ગામે વાડી વિસ્તારના ખેતરમાં અજગર દેખાતા લોકોમાં ડરનો માહોલ સાથે અફડા-તફડી...