नळवंडी नाका ते चिंचोली माळी दहिफळ नाळवंडी सह आधी परिसराला जोडणारा रस्ता अत्यंत खराब झाला असून सदरील रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी आज या भागातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर थाळीनात आंदोलन करत मोर्चा काढला. या मोर्चामध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात संख्या होती चिंचोली माळी,दहिफळ, नाळवंडी, लक्ष्मी तांडा, काळेगाव, या परिसरातील नागरिकांना खराब रस्त्यामुळे त्रासाला सामोरे जावे लागते. रस्ता दुरुस्तीसाठी अनेक वेळा निवेदन देण्यात आले मात्र याची दखल संबंधित विभागाने घेतली नसल्याने आज या भागातील नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून थाळीनाद मोर्चा काढल. या मोर्चामध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात संख्या होती आपल्या मागण्यांचे निवेदन आमदार संदीप क्षीरसागर व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा नसता या रस्त्यासाठी आमरण उपोषण करण्याचा इशारा या गावातील महिलांनी व नागरिकांनी दिला आहे .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ग्रामीण रुग्णालयात बेबी किट वाटप
अक्कलकोट शहरातील ग्रामीण रुग्णालयात राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात 25...
असम में NH-17 के पास मिला महिला BJP नेता का शव, पुलिस को हत्या की आशंका; दो संदिग्ध हिरासत में
नई दिल्ली, असम में भाजपा की एक महिला नेता राज्य के गोलपारा जिले में मृत पाई गई हैं। मृतक...
Manoj Bajpayee discusses the importance of having the entire family watch the movie Bandaa. - Newzdaddy
Manoj Bajpayee will portray a lawyer in his upcoming film, according to Bandaa. The talented...
CM भजनलाल ने विधायकों के साथ देखी 'वीर सावरकर' फिल्म, विपक्ष को भी डिनर और मूवी देखने का मिला था न्योता
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा ने मंत्रिपरिषद के सदस्यों और विधायकों के साथ 'वीर सावरकर' फ़िल्म देखी....