नळवंडी नाका ते चिंचोली माळी दहिफळ नाळवंडी सह आधी परिसराला जोडणारा रस्ता अत्यंत खराब झाला असून सदरील रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी आज या भागातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर थाळीनात आंदोलन करत मोर्चा काढला. या मोर्चामध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात संख्या होती चिंचोली माळी,दहिफळ, नाळवंडी, लक्ष्मी तांडा, काळेगाव, या परिसरातील नागरिकांना खराब रस्त्यामुळे त्रासाला सामोरे जावे लागते. रस्ता दुरुस्तीसाठी अनेक वेळा निवेदन देण्यात आले मात्र याची दखल संबंधित विभागाने घेतली नसल्याने आज या भागातील नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून थाळीनाद मोर्चा काढल. या मोर्चामध्ये महिलांची मोठ्या प्रमाणात संख्या होती आपल्या मागण्यांचे निवेदन आमदार संदीप क्षीरसागर व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा नसता या रस्त्यासाठी आमरण उपोषण करण्याचा इशारा या गावातील महिलांनी व नागरिकांनी दिला आहे .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Sabarkantha વડાલી તાલુકા કુબાધરોલ ગામમાં ગામલોકો દ્વારા વોચ રાખી દારૂની હેરાફેરી કરતા માણસોને પકડ્યા
Sabarkantha વડાલી તાલુકા કુબાધરોલ ગામમાં ગામલોકો દ્વારા વોચ રાખી દારૂની હેરાફેરી કરતા માણસોને પકડ્યા
सांसद सीपी जोशी ने की वन मंत्री से मुलाक़ात रावतभाटा एन जी टी भूमि मामले पर जानता को मिले राहत एन जी टी मुक्त हो रावतभाटा के वार्ड
लोकसभा अध्यक्ष ओम बिरला एवं मंत्री भुपेन्द्र यादव से सांसद जोशी ने वन एवं पर्यावरण के...
रात का खाना खाने के बाद ये गलतियां करते हैं तो Weight Gain होगा ही | Sehat ep 721
रात का खाना खाने के बाद ये गलतियां करते हैं तो Weight Gain होगा ही | Sehat ep 721