रत्नागिरी : जिल्हावासीयांनी यंदाची दिवाळी फटाकेमुक्त पद्धतीने साजरी करावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्री. युयुत्सु आर्ते यांनी केले आहे. कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात असलेल्यांसह आजारी असलेल्यांना फटाके त्रास देऊ नये. फटाके न वाजवता म्हणजेच पैसे न जाळता वाचलेल्या खर्चातून अनेक मार्गाने दिवाळी साजरी करता येते. पर्यटनातून आनंद, गरजुंना आर्थिक मदत, विविध सामाजिक कामे करणे सहज शक्य आहे. इतरांच्या आनंदात सहभागी होतानाच त्यांनाही यात सहभागी करून घ्यावे असे आवाहन श्री. आर्ते यांनी केले आहे. ध्वनी, हवा प्रदूषण, अपघात होणे, आग लागणे, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान, आजार पडणे आदी टाळण्यासाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करणे हाच एकमेव पर्याय आहे. या संदर्भात व्यापक जनजागृती करण्यात आली असून जिल्हावासीयांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी असे आवाहन श्री. आर्ते यांनी केले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
 PLease Click Here to Join Now
 Search
 Categories
 - City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
  સિહોર તાલુકામાં મોટા પ્રમાણમાં પવન ચક્કી મુકવામાં આવી છે  
 
                      ભાંખલ અને થાળામાં 387 હેકટરમાં પવનચક્કી દ્વારા ઊર્જા ઉત્પન્ન કરી શકાય ઉજાક્ષેત્રે ઉત્પાદનમાં...
                  
   અમરેલી જીલ્લા ભારતિય જનતા યુવા મોરચાની બેઠક મળી 
 
                      અમરેલી જીલ્લા ભારતિય જનતા યુવા મોરચાની બેઠક મળી
                  
   ભારતીય સંવિધાન બચાવો આંદોલન પાકિસ્તાનની સરહદેથી પછાત ખમીરવંતી પ્રજાએ આપ્યો ગંભીર સંદેશો 
 
                      ભારતીય સંવિધાન બચાવો આંદોલન પાકિસ્તાનની સરહદેથી પછાત ખમીરવંતી પ્રજાએ આપ્યો ગંભીર સંદેશો
                  
   साहस निवासी शाळेच्या मुलांच्या हस्त कौशल्यातील साहीत्य विक्रीसाठी उपलब्ध 
 
                      संगमेश्वर : तालुक्यातील देवरुख येथील साहस निवासी विशेष गरजा असलेल्या शाळेतील मुलांनी दिवाळी...
                  
   "ऐसे ‘स्टंट’ अब उन्हें नहीं बचा सकते...संसद से महापुरुषों की मूर्ति क्यों हटाई?" जयराम रमेश ने PM मोदी पर जमकर साधा निशाना 
 
                       नई दिल्ली। कांग्रेस महासचिव जयराम रमेश ने संसद परिसर में महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब...
                  
   
  
  
  
   
  