रत्नागिरी : जिल्हावासीयांनी यंदाची दिवाळी फटाकेमुक्त पद्धतीने साजरी करावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्री. युयुत्सु आर्ते यांनी केले आहे. कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात असलेल्यांसह आजारी असलेल्यांना फटाके त्रास देऊ नये. फटाके न वाजवता म्हणजेच पैसे न जाळता वाचलेल्या खर्चातून अनेक मार्गाने दिवाळी साजरी करता येते. पर्यटनातून आनंद, गरजुंना आर्थिक मदत, विविध सामाजिक कामे करणे सहज शक्य आहे. इतरांच्या आनंदात सहभागी होतानाच त्यांनाही यात सहभागी करून घ्यावे असे आवाहन श्री. आर्ते यांनी केले आहे. ध्वनी, हवा प्रदूषण, अपघात होणे, आग लागणे, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान, आजार पडणे आदी टाळण्यासाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करणे हाच एकमेव पर्याय आहे. या संदर्भात व्यापक जनजागृती करण्यात आली असून जिल्हावासीयांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी असे आवाहन श्री. आर्ते यांनी केले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
JETPUR જેતપુરના નવાગઢ રે૯વે સ્ટેશન નજીક ટ્રેન હેઠળ યુવાનનું મોત 16 09 2022
JETPUR જેતપુરના નવાગઢ રે૯વે સ્ટેશન નજીક ટ્રેન હેઠળ યુવાનનું મોત 16 09 2022
Top Money Making Stocks | आज Buy या Sell करने से होगा आपको ज्यादा फायदा ? | 4 Ka Chauka Picks
Top Money Making Stocks | आज Buy या Sell करने से होगा आपको ज्यादा फायदा ? | 4 Ka Chauka Picks
દિયોદર ના ધારાસભ્ય એ આરોગ્ય ને લઈ ને કર્યા વિધાનસભા માં પ્રશ્ન...મંત્રી એ આપ્યો જવાબ...
દિયોદર ના ધારાસભ્ય એ આરોગ્ય ને લઈ ને કર્યા વિધાનસભા માં પ્રશ્ન...
वादी ने कोर्ट में दाखिल की ज्ञानवापी-श्रृंगार गौरी मामले में वाराणसी हाईकोर्ट के आदेश की प्रति, कहा- पहले हो ईदगाह का सर्वे
श्रीकृष्ण जन्मभूमि मामले में मंगलवार दोपहर बाद वादी अधिवक्ता महेंद्र प्रताप सिंह की पुनरीक्षण...