रत्नागिरी : जिल्हावासीयांनी यंदाची दिवाळी फटाकेमुक्त पद्धतीने साजरी करावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्री. युयुत्सु आर्ते यांनी केले आहे. कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात असलेल्यांसह आजारी असलेल्यांना फटाके त्रास देऊ नये. फटाके न वाजवता म्हणजेच पैसे न जाळता वाचलेल्या खर्चातून अनेक मार्गाने दिवाळी साजरी करता येते. पर्यटनातून आनंद, गरजुंना आर्थिक मदत, विविध सामाजिक कामे करणे सहज शक्य आहे. इतरांच्या आनंदात सहभागी होतानाच त्यांनाही यात सहभागी करून घ्यावे असे आवाहन श्री. आर्ते यांनी केले आहे. ध्वनी, हवा प्रदूषण, अपघात होणे, आग लागणे, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान, आजार पडणे आदी टाळण्यासाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करणे हाच एकमेव पर्याय आहे. या संदर्भात व्यापक जनजागृती करण्यात आली असून जिल्हावासीयांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी असे आवाहन श्री. आर्ते यांनी केले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
તળાજામાં 600 દીકરીઓની ઉપસ્થિતિમાં કેવો કાર્યક્રમ યોજાયો?જુઓ
તળાજામાં 600 દીકરીઓની ઉપસ્થિતિમાં કેવો કાર્યક્રમ યોજાયો?જુઓ
लॉन्च से पहले ही सामने आ गए Pixel 9a स्पेसिफिकेशन्स, जानिए इस फोन में क्या कुछ होगा खास?
Pixel 9a को अगले साल मई में लॉन्च किया जा सकता है। फिलहाल फोन की लॉन्चिंग से कोई डेट सामने नहीं...
चित्रा वाघ यांचा महाविकास आघाडीवर आरोप@india report
चित्रा वाघ यांचा महाविकास आघाडीवर आरोप@india report
Jio और Airtel से समझिये पैसा बचाने का तरीका, 3 जुलाई से पहले मोबाइल रिचार्ज करवाने से ये होगा फायदा
3 जुलाई से प्रीपेड मोबाइल रिचार्ज प्लान की बढ़ी हुई कीमत देनी होगी। यह हर दूसरे आम आदमी की जेब के...
Prime Minister Modi Holds Meeting to Review Cyclone Biparjoy Preparedness
Prime Minister Narendra Modi held a meeting on Monday to review the preparedness of Gujarat and...