रत्नागिरी : जिल्हावासीयांनी यंदाची दिवाळी फटाकेमुक्त पद्धतीने साजरी करावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्री. युयुत्सु आर्ते यांनी केले आहे. कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात असलेल्यांसह आजारी असलेल्यांना फटाके त्रास देऊ नये. फटाके न वाजवता म्हणजेच पैसे न जाळता वाचलेल्या खर्चातून अनेक मार्गाने दिवाळी साजरी करता येते. पर्यटनातून आनंद, गरजुंना आर्थिक मदत, विविध सामाजिक कामे करणे सहज शक्य आहे. इतरांच्या आनंदात सहभागी होतानाच त्यांनाही यात सहभागी करून घ्यावे असे आवाहन श्री. आर्ते यांनी केले आहे. ध्वनी, हवा प्रदूषण, अपघात होणे, आग लागणे, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान, आजार पडणे आदी टाळण्यासाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करणे हाच एकमेव पर्याय आहे. या संदर्भात व्यापक जनजागृती करण्यात आली असून जिल्हावासीयांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी असे आवाहन श्री. आर्ते यांनी केले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
महंगा नहीं, सस्ता मिलेगा नया MacBook Pro-14 इंच; Apple दे रहा भारतीय ग्राहकों को बंपर डिस्काउंट
new 14 inch MacBook Pro Priceअगर आप नया MacBook Pro-14 इंच खरीदने के बारे में सोच रहे हैं तो ये...
Delhi Election 2025: 'Cash For Vote' से गरमाई Delhi की सियासत, Kejriwal की योजना फ्रॉड!
Delhi Election 2025: 'Cash For Vote' से गरमाई Delhi की सियासत, Kejriwal की योजना फ्रॉड!
Why those tiny bumps AREN’T fungal acne!
Why those tiny bumps AREN’T fungal acne!
Foldable Smartphones: OnePlus Open और Galaxy Z Fold5 सहित ये हैं बेस्ट फोल्डेबल फोन, चेक करें लिस्ट
फोल्डेबल स्मार्टफोन का क्रेज यूजर्स के बीच तेजी से बढ़ रहा है। भारतीय मार्केट में कई फोल्डेबल फोन...
Pune Metro Magic Show करण्याची वेळ का आली? Vanaz Station | BBC News Marathi
Pune Metro Magic Show करण्याची वेळ का आली? Vanaz Station | BBC News Marathi