कन्नड तालुक्यातील दहिगाव परिसरामध्ये गेल्या आठवड्याभरापासुन सुरू असलेल्या परतिचा पावसामुळे दहिगाव शिवारामधील मका कापुस सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने परिसरातिल शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे तसेच जनावरांनचा चारा़ देखिल पावसामुळे खराब झाला असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत व परिसरामध्ये काही काही शेतकऱ्यांनच्या शेतामध्ये मका सोयाबीन पिकांमध्ये पाण्यामुळे कोंब दिसु लागली असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे तरी शासनाने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे