संभाजीनगर : राज्यात यंदा दीडशे टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाल्याने , शेतीपिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झालेले आहे . परतीच्या पावसाने नगदी पिके हातची गेली आहेत , त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा , अशी मागणी अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे . जास्त पाऊस झाल्यामुळे शेतीपिके आणि फळबागांचे जवळपास नव्वद टक्के नुकसान झालेले आहे . यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना पैसा मिळवून देणारे सोयाबीन , कापूस या पिकांवर पावसाने नांगर फिरवला आहे त्याचप्रमाणे मोसंबी , संत्रा , पेरू , डाळिंब या पिकां मोठे नुकसान झाले आहे . खरीप कांद्याची रोपे सडू गेली . उत्पादनच हाती येणार नसल्याने , शेतकऱ्यां लावलेला पैसा परत मिळणे अशक्य आहे . सरकार या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावे . जर सरकारने ओट दुष्काळ जाहीर केला नाही तर अन्नदाता शेतक संघटना न्यायालयात जाऊन न्याय मागेल , अस . इशारा संघटनेचे अध्यक्ष सूर्यवंशी यांनी दिला आहे .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
গোলাঘাট মেৰাপানী পথত দুষ্পপ্ৰাপ্য কাছ উদ্ধাৰ বন বিভাগৰ উপস্থিতিত বালিজান বৰনাম ঘৰৰ পুখুৰীত এৰি দিয়ে
গোলাঘাট মেৰাপানী পথত দুষ্প্ৰাপ্য কাছ উদ্ধাৰ বন বিভাগৰ উপস্থিতিত বালিজান বৰনামঘৰৰ পুখুৰীত এৰি দিয়ে।
पाथरी तालुक्यातील पोहेटाकळी येथे उद्या आरोग्य शिबीर
गरजु रुग्णानी लाभा घ्यावा-पत्रकार लक्ष्मन उजगरे
पाथरी(प्रतिनिधी):पाथरी तालुक्यातील मौजे पोहेटाकळी येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे...
होनोबाचीवाडी येथे एसटी बस सुरू करा...सामाजिक कार्यकर्ता गजानंद बोहरा यांची मागणी,एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले निवेदन
पैठण : होनोबाचीवाडी हे गाव आडुळपासून जवळपास 8किलोमीटर अंतरावर आहे.आणि या गावाला मुख्य बाजारपेठ...