संभाजीनगर : राज्यात यंदा दीडशे टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाल्याने , शेतीपिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झालेले आहे . परतीच्या पावसाने नगदी पिके हातची गेली आहेत , त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा , अशी मागणी अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे . जास्त पाऊस झाल्यामुळे शेतीपिके आणि फळबागांचे जवळपास नव्वद टक्के नुकसान झालेले आहे . यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना पैसा मिळवून देणारे सोयाबीन , कापूस या पिकांवर पावसाने नांगर फिरवला आहे त्याचप्रमाणे मोसंबी , संत्रा , पेरू , डाळिंब या पिकां मोठे नुकसान झाले आहे . खरीप कांद्याची रोपे सडू गेली . उत्पादनच हाती येणार नसल्याने , शेतकऱ्यां लावलेला पैसा परत मिळणे अशक्य आहे . सरकार या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावे . जर सरकारने ओट दुष्काळ जाहीर केला नाही तर अन्नदाता शेतक संघटना न्यायालयात जाऊन न्याय मागेल , अस . इशारा संघटनेचे अध्यक्ष सूर्यवंशी यांनी दिला आहे .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
 PLease Click Here to Join Now
 Search
 Categories
 - City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
  গৰীয়া মৰীয়া পৰিষদ জিলা সম্পাদকৰ প্ৰতিক্ৰিয়া 
 
                      ড্ৰাগছৰ বিৰুদ্ধে ডিগবৈত প্ৰতিবাদ কৰা প্ৰতিবাদকাৰীক আৰক্ষীয়ে পহাৰ কৰা ঘটনাক মৰাণৰ প্ৰতিক্ৰিয়াৰ...
                  
   Kolhapur : आंबर्डे आरोग्य केंद्रास रोटरी क्लबकडून सोळा लाखांचे साहित्य...BPN news network 
 
                      Kolhapur : आंबर्डे आरोग्य केंद्रास रोटरी क्लबकडून सोळा लाखांचे साहित्य...BPN news network
                  
   सोनारी आबकारी विभाग और नामतोला पुलिस ने बोलेरो पिकअप से 10 कैश बियर जब्त किया 
 
                      *सोनारी आबकारी विभाग और नामतोला पुलिस ने बोलेरो पिकअप से 10 कैश बियर जब्त किया* चराई देव जिला...
                  
   પાવાગઢ ખાતે આગામી 3 દિવસ સુધી માતાજીનું મંદિર સવારે 5 વાગ્યાથી રાત્રિના 9 વાગ્યા સુધી ખુલ્લું રહેશે 
 
                      પાવાગઢ ખાતે આગામી 3 દિવસ સુધી માતાજીનું મંદિર સવારે 5 વાગ્યાથી રાત્રિના 9 વાગ્યા સુધી ખુલ્લું રહેશે
                  
   Reliance Jio, Airtel और Vi ने सरकार को भेजा SOS, कहा- 6GHz स्पेक्ट्रम बैंड के लिए नए सिरे से करें शुरुआत 
 
                      COAI यानी रिलायंस जियो एयरटेल और वोडाफोन-आइडिया ने केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव को एक...
                  
   
  
  
  
   
   
  