संभाजीनगर : राज्यात यंदा दीडशे टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाल्याने , शेतीपिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झालेले आहे . परतीच्या पावसाने नगदी पिके हातची गेली आहेत , त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा , अशी मागणी अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे . जास्त पाऊस झाल्यामुळे शेतीपिके आणि फळबागांचे जवळपास नव्वद टक्के नुकसान झालेले आहे . यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना पैसा मिळवून देणारे सोयाबीन , कापूस या पिकांवर पावसाने नांगर फिरवला आहे त्याचप्रमाणे मोसंबी , संत्रा , पेरू , डाळिंब या पिकां मोठे नुकसान झाले आहे . खरीप कांद्याची रोपे सडू गेली . उत्पादनच हाती येणार नसल्याने , शेतकऱ्यां लावलेला पैसा परत मिळणे अशक्य आहे . सरकार या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावे . जर सरकारने ओट दुष्काळ जाहीर केला नाही तर अन्नदाता शेतक संघटना न्यायालयात जाऊन न्याय मागेल , अस . इशारा संघटनेचे अध्यक्ष सूर्यवंशी यांनी दिला आहे .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Israel-Hamas War Impact: Jio-Airtel को तगड़ा नुकसान, India में 5G पर भी होगा असर! | GoodReturns
Israel-Hamas War Impact: Jio-Airtel को तगड़ा नुकसान, India में 5G पर भी होगा असर! | GoodReturns
ठाणे रेल्वे पोलिसांनी आरोपीतांना सी सी टी व्ही फुटेज च्या आधारे 05 तासात आरोपी शोधून गुन्हे उघड केले
महाराष्ट्र : ठाणे रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक 09 वर फिर्यादी हे 00.09 ते 02.00 वा चे सुमारास ठाणे...
Sehat Talk with Isha Bhatia Sanan, Ep. 06: How does a C-section or cesarean delivery take place?
Sehat Talk with Isha Bhatia Sanan, Ep. 06: How does a C-section or cesarean delivery take place?
चिपळूण नगर पालिकेच्या शौचालय निविदा प्रक्रियेत अनियमितता?; माजी नगरसेवक इनायत मुकादम यांची तक्रार
चिपळूण : शहरातील सुमारे एक कोटी रुपये अंदाजपत्रकीय खर्चाच्या शौचालये कामाच्या निविदा प्रक्रियेत...