संभाजीनगर : राज्यात यंदा दीडशे टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाल्याने , शेतीपिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झालेले आहे . परतीच्या पावसाने नगदी पिके हातची गेली आहेत , त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा , अशी मागणी अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे . जास्त पाऊस झाल्यामुळे शेतीपिके आणि फळबागांचे जवळपास नव्वद टक्के नुकसान झालेले आहे . यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना पैसा मिळवून देणारे सोयाबीन , कापूस या पिकांवर पावसाने नांगर फिरवला आहे त्याचप्रमाणे मोसंबी , संत्रा , पेरू , डाळिंब या पिकां मोठे नुकसान झाले आहे . खरीप कांद्याची रोपे सडू गेली . उत्पादनच हाती येणार नसल्याने , शेतकऱ्यां लावलेला पैसा परत मिळणे अशक्य आहे . सरकार या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावे . जर सरकारने ओट दुष्काळ जाहीर केला नाही तर अन्नदाता शेतक संघटना न्यायालयात जाऊन न्याय मागेल , अस . इशारा संघटनेचे अध्यक्ष सूर्यवंशी यांनी दिला आहे .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीला सुवर्ण झळाळी
सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाअध्यक्षपदी बार्शीच्या सुवर्णा शिवपुरे...
ભ્રષ્ટ અધિકારીઓનીમિલીભગતથી ગેરકાયદસર.દારૂ-ડ્રગ્સનોવેપલો ચાલી રહ્યો છે અને લોકો ભોગ બની રહ્યા છે!
મળતીયાઓ, ભ્રષ્ટ અધિકારીઓની મિલીભગતથી ગેરકાયદસર દારૂ-ડ્રગ્સનો વેપલો ચાલી રહ્યો છે અને લોકો ભોગ બની...
দেওবাৰে নিশা বিলাসীপাৰাৰ সাধুভাষা ১ম খণ্ড গাঁৱত অগ্নিকাণ্ড
দেওবাৰে নিশা বিলাসীপাৰাৰ সাধুভাষা ১ম খণ্ড গাঁৱত অগ্নিকাণ্ড
Weather Update: UP में अगले दो दिन बारिश का अलर्ट | लोगों को चिलचिलाती धूप से राहत | Rain | Monsoon
यूपी में अगले दो दिन बारिश का अलर्ट जारी किया गया है। प्रदेश में बारिश की बूंदों से भीषण...