संभाजीनगर : राज्यात यंदा दीडशे टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाल्याने , शेतीपिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झालेले आहे . परतीच्या पावसाने नगदी पिके हातची गेली आहेत , त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा , अशी मागणी अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे . जास्त पाऊस झाल्यामुळे शेतीपिके आणि फळबागांचे जवळपास नव्वद टक्के नुकसान झालेले आहे . यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना पैसा मिळवून देणारे सोयाबीन , कापूस या पिकांवर पावसाने नांगर फिरवला आहे त्याचप्रमाणे मोसंबी , संत्रा , पेरू , डाळिंब या पिकां मोठे नुकसान झाले आहे . खरीप कांद्याची रोपे सडू गेली . उत्पादनच हाती येणार नसल्याने , शेतकऱ्यां लावलेला पैसा परत मिळणे अशक्य आहे . सरकार या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावे . जर सरकारने ओट दुष्काळ जाहीर केला नाही तर अन्नदाता शेतक संघटना न्यायालयात जाऊन न्याय मागेल , अस . इशारा संघटनेचे अध्यक्ष सूर्यवंशी यांनी दिला आहे .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
मणिपुर मुद्दे पर राष्ट्रपति से दखल देने की मांग, विपक्षी दलों के नेताओं ने मुर्मू से की मुलाकात
Manipur Crisis: कांग्रेस सांसद अधीर रंजन चौधरी और भारतीय गठबंधन पार्टियों के 20 सांसदों ने...
Election 2024: Rahul Gandhi ने PM Modi पर बोला हमला, कहा- मोदी जी जनरल कास्ट में पैदा हुए थे
Election 2024: Rahul Gandhi ने PM Modi पर बोला हमला, कहा- मोदी जी जनरल कास्ट में पैदा हुए थे
વડાપ્રધાન નરેન્દ્રભાઈ મોદી દ્વારા દેશભરમાં રેડિયો કનેક્ટિવિટીને પ્રોત્સાહન આપવાના ભાગરૂપે દિલ્હી ખાતેથી દેશના કુલ 91 એફ.એમ.રેડિયો ટ્રાન્સમીટર્સનું વર્ચ્યુઅલી લોકાર્પણ કરવામા આવ્યું
વડાપ્રધાન નરેન્દ્રભાઈ મોદી દ્વારા દેશભરમાં રેડિયો કનેક્ટિવિટીને પ્રોત્સાહન આપવાના ભાગરૂપે દિલ્હી...
विवाहितेच्या मृत्यूचे गूढ अद्याप अस्पष्ट; शवविच्छेदन अहवालानंतरच उकलणार
विवाहितेच्या मृत्यूचे गूढ अद्याप अस्पष्ट; शवविच्छेदन अहवालानंतरच उकलणार
रत्नागिरी...