संभाजीनगर : राज्यात यंदा दीडशे टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाल्याने , शेतीपिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झालेले आहे . परतीच्या पावसाने नगदी पिके हातची गेली आहेत , त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा , अशी मागणी अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे . जास्त पाऊस झाल्यामुळे शेतीपिके आणि फळबागांचे जवळपास नव्वद टक्के नुकसान झालेले आहे . यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना पैसा मिळवून देणारे सोयाबीन , कापूस या पिकांवर पावसाने नांगर फिरवला आहे त्याचप्रमाणे मोसंबी , संत्रा , पेरू , डाळिंब या पिकां मोठे नुकसान झाले आहे . खरीप कांद्याची रोपे सडू गेली . उत्पादनच हाती येणार नसल्याने , शेतकऱ्यां लावलेला पैसा परत मिळणे अशक्य आहे . सरकार या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावे . जर सरकारने ओट दुष्काळ जाहीर केला नाही तर अन्नदाता शेतक संघटना न्यायालयात जाऊन न्याय मागेल , अस . इशारा संघटनेचे अध्यक्ष सूर्यवंशी यांनी दिला आहे .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
2021માં ભારતમાં દરરોજ બળાત્કારના સરેરાશ 86 કેસ નોંધાયા, NCRBનો ચોંકાવનારો અહેવાલ
નેશનલ ક્રાઈમ રેકોર્ડ બ્યુરો (NCRB)ના નવા રિપોર્ટ અનુસાર, 2021માં ભારતમાં બળાત્કારના કુલ 31,677...
ડીસા નગરપાલિકાના બે કર્મચારીઓ વયનિવૃત્તિ થતાં વિદાય સમારંભ કાર્યક્રમ યોજાયો.
ડીસા નગરપાલિકાના બે કર્મચારીઓ વયનિવૃત્તિ થતાં વિદાય સમારંભ કાર્યક્રમ યોજાયો.
कै.ल.दे. महिला महाविद्यालयात ' पोषण सप्ताहाचे उद्घाटन
परळी ,
येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात गृहशास्त्र...
Karnataka Election 2023: 'कर्नाटक चुनाव के बाद भाजपा का एक इंजन कबाड़ में चला जाएगा', वीरप्पा मोइली ने कसा तंज
Karnataka Election 2023 कांग्रेस के वरिष्ठ नेता और कर्नाटक के पूर्व मुख्यमंत्री वीरप्पा...