संभाजीनगर : राज्यात यंदा दीडशे टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाल्याने , शेतीपिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झालेले आहे . परतीच्या पावसाने नगदी पिके हातची गेली आहेत , त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा , अशी मागणी अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे . जास्त पाऊस झाल्यामुळे शेतीपिके आणि फळबागांचे जवळपास नव्वद टक्के नुकसान झालेले आहे . यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना पैसा मिळवून देणारे सोयाबीन , कापूस या पिकांवर पावसाने नांगर फिरवला आहे त्याचप्रमाणे मोसंबी , संत्रा , पेरू , डाळिंब या पिकां मोठे नुकसान झाले आहे . खरीप कांद्याची रोपे सडू गेली . उत्पादनच हाती येणार नसल्याने , शेतकऱ्यां लावलेला पैसा परत मिळणे अशक्य आहे . सरकार या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावे . जर सरकारने ओट दुष्काळ जाहीर केला नाही तर अन्नदाता शेतक संघटना न्यायालयात जाऊन न्याय मागेल , अस . इशारा संघटनेचे अध्यक्ष सूर्यवंशी यांनी दिला आहे .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
PORBANDAR રાણાવાવમાં મહિલાની હત્યા બાદ લૂંટમાં ગયેલા દાગીના રીકવર કરાયા 13 09 2022
PORBANDAR રાણાવાવમાં મહિલાની હત્યા બાદ લૂંટમાં ગયેલા દાગીના રીકવર કરાયા 13 09 2022
इस बार कैसा होगा बजट? राजस्थानवासियों को क्या-क्या सौगात मिलने जा रही हैं; दिया कुमारी ने दिए बड़े संकेत
राजस्थान में बुधवार से विधानसभा में बजट सत्र शुरू हो गया है। भजनलाल सरकार 10 जुलाई को बजट पेश...
DANTIWADA/દાંતીવાડા તાલુકામાં માવજી દેસાઈ ને પ્રચાર પ્રસાર દરમિયાન મળ્યો પ્રતિસાદ..
DANTIWADA/દાંતીવાડા તાલુકામાં માવજી દેસાઈ ને પ્રચાર પ્રસાર દરમિયાન મળ્યો પ્રતિસાદ..
ગુજરાત ATS ની ટીમે વડોદરા જીલ્લાના સીંધરોટ ગામની સીમ ના ખેતરમાં પતરાના શેડની ફેકટરીમાંથી મેફેડ્રોનનો જથ્થો ઝડપ્યો.
ગુજરાત ( A.T.S ) એ.ટી.એસ.ના નાયબ પોલીસ અધિક્ષક શ્રી એસ.એલ ચૌધરીનાઓ ને મળેલ ચોકકસ બાતમી મુજબ મો...