संभाजीनगर : राज्यात यंदा दीडशे टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाल्याने , शेतीपिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झालेले आहे . परतीच्या पावसाने नगदी पिके हातची गेली आहेत , त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा , अशी मागणी अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे . जास्त पाऊस झाल्यामुळे शेतीपिके आणि फळबागांचे जवळपास नव्वद टक्के नुकसान झालेले आहे . यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना पैसा मिळवून देणारे सोयाबीन , कापूस या पिकांवर पावसाने नांगर फिरवला आहे त्याचप्रमाणे मोसंबी , संत्रा , पेरू , डाळिंब या पिकां मोठे नुकसान झाले आहे . खरीप कांद्याची रोपे सडू गेली . उत्पादनच हाती येणार नसल्याने , शेतकऱ्यां लावलेला पैसा परत मिळणे अशक्य आहे . सरकार या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावे . जर सरकारने ओट दुष्काळ जाहीर केला नाही तर अन्नदाता शेतक संघटना न्यायालयात जाऊन न्याय मागेल , अस . इशारा संघटनेचे अध्यक्ष सूर्यवंशी यांनी दिला आहे .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Samsung, Xiaomi नहीं, इस फोन के पीछे दीवाने हैं लोग, दुनियाभर में हुई सबसे ज्यादा बिक्री
काउंटरपॉइंट रिसर्च के अनुसार ग्राहक iPhone 15 को खरीदने में खूब दिलचस्पी ले रहे हैं। Q3 2024 में...
તળાજાના ક્યાં નામાંકિત વેપારી વિરુદ્ધ જમીન પચાવી પાડવાના આરોપ સાથે ફરિયાદ નોંધાઇ?
તળાજાના ક્યાં નામાંકિત વેપારી વિરુદ્ધ જમીન પચાવી પાડવાના આરોપ સાથે ફરિયાદ નોંધાઇ?
Owaisi, PM Modi, और Congress तक की रैली में बजता है ये Hyderabadi Band | Marfa
Owaisi, PM Modi, और Congress तक की रैली में बजता है ये Hyderabadi Band | Marfa
ગ્રામજનોએ કુરિવાજો અને વ્યસન મુક્ત ગામ બનાવવા પ્રતિજ્ઞા લીધી..
ગુરુ મહારાજની પ્રેરણાથી ઝાબડિયા ગામના ગ્રામજનોએ કુરિવાજો અને વ્યસનોને તિલાંજલિ આપી
આજ રોજ...
सरकार ने 18 जुलाई से जीएसटी के नए नियम लागू कर दिए हैं
जीएसटी को लेकर लगातार खबरें चल रही हैं. सरकार ने 18 जुलाई से जीएसटी के नए नियम लागू कर दिए हैं....