संभाजीनगर : राज्यात यंदा दीडशे टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाल्याने , शेतीपिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झालेले आहे . परतीच्या पावसाने नगदी पिके हातची गेली आहेत , त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा , अशी मागणी अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे . जास्त पाऊस झाल्यामुळे शेतीपिके आणि फळबागांचे जवळपास नव्वद टक्के नुकसान झालेले आहे . यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना पैसा मिळवून देणारे सोयाबीन , कापूस या पिकांवर पावसाने नांगर फिरवला आहे त्याचप्रमाणे मोसंबी , संत्रा , पेरू , डाळिंब या पिकां मोठे नुकसान झाले आहे . खरीप कांद्याची रोपे सडू गेली . उत्पादनच हाती येणार नसल्याने , शेतकऱ्यां लावलेला पैसा परत मिळणे अशक्य आहे . सरकार या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावे . जर सरकारने ओट दुष्काळ जाहीर केला नाही तर अन्नदाता शेतक संघटना न्यायालयात जाऊन न्याय मागेल , अस . इशारा संघटनेचे अध्यक्ष सूर्यवंशी यांनी दिला आहे .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ડીસામાં પ્રેમી-પંખીડા ભાગી ગયેલા મામલે યુવકનું શખ્સોએ અપહરણ કર્યું
ડીસાની સોસાયટીના યુવક-યુવતી આઠ મહિના અગાઉ ઘરેથી ભાગી ગયા હતા. જેનું મનદુઃખ રાખી આશાપુરા સોસાયટી...
नन्हे लक्ष्य अग्रवाल को स्वतंत्रता दिवस 2024 पर राजस्थान सरकार के जिला स्तरीय समारोह में किया गया सम्मानित
कोटा, राजस्थान - कोटा के लक्ष्य अग्रवाल, जिन्होंने अपने साहस और देशप्रेम के प्रति अद्वितीय उत्साह...
Breaking News: लोकसभा चुनाव के लिए तीसरे चरण की 93 सीटों पर वोटिंग शुरू | Aaj Tak
Breaking News: लोकसभा चुनाव के लिए तीसरे चरण की 93 सीटों पर वोटिंग शुरू | Aaj Tak
MCN NEWS| जमिनीसाठी मुलाने केला सावत्र आईचा खून
MCN NEWS| जमिनीसाठी मुलाने केला सावत्र आईचा खून
पूर्व अध्यक्ष प्रमोद शर्मा बार कॉउन्सिल ऑफ राजस्थान की अनुशासन समिति के सदस्य नियुक्त
बार कॉउन्सिल ऑफ राजस्थान द्वारा अनुशासन समिति का गठन व सहवरित सदस्यों की नियुक्ति की गई है!...