संभाजीनगर : राज्यात यंदा दीडशे टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाल्याने , शेतीपिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झालेले आहे . परतीच्या पावसाने नगदी पिके हातची गेली आहेत , त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा , अशी मागणी अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजीराव सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे . जास्त पाऊस झाल्यामुळे शेतीपिके आणि फळबागांचे जवळपास नव्वद टक्के नुकसान झालेले आहे . यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना पैसा मिळवून देणारे सोयाबीन , कापूस या पिकांवर पावसाने नांगर फिरवला आहे त्याचप्रमाणे मोसंबी , संत्रा , पेरू , डाळिंब या पिकां मोठे नुकसान झाले आहे . खरीप कांद्याची रोपे सडू गेली . उत्पादनच हाती येणार नसल्याने , शेतकऱ्यां लावलेला पैसा परत मिळणे अशक्य आहे . सरकार या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहावे . जर सरकारने ओट दुष्काळ जाहीर केला नाही तर अन्नदाता शेतक संघटना न्यायालयात जाऊन न्याय मागेल , अस . इशारा संघटनेचे अध्यक्ष सूर्यवंशी यांनी दिला आहे .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
સરકારી યોજનાનો લાભ મેળવો...
➡️ ફક્ત 50 હજાર ૧૫ વર્ષ માટે ભરો અને 50 હજાર દર વર્ષે ગેરેન્ટેડ આજીવન મેળવો. તેમજ 40 લાખ પરિવાર...
6000 mAh बैटरी, 128GB स्टोरेज और 50MP कैमरे वाले फोन को ऑफर्स में खरीदने का मौका, बेहद खास है डील
Vivo T3x 5G स्मार्टफोन पर कई बैंक ऑफर्स मिल रहे हैं। इस फोन को एक्सचेंज ऑफर के साथ भी लिया जा...
শিৱসাগৰ বিশ্ব বিদ্যালয়ৰ ভাৰপ্ৰাপ্ত উপাচাৰ্য্যৰ দায়িত্ব লৈ ড°জিতেন হাজৰিকাৰ উত্তোলন প্ৰথমখন শিৱসাগৰ বিশ্ব বিদ্যালয়ৰ পতাকা।
শিৱসাগৰ বিশ্ব বিদ্যালয় হিচাবে প্ৰথমখনপতাকা উত্তোলন উপাচাৰ্য্য ড°জিতেন হাজৰিকাৰ।...
થાન પંથકમાં ગેરકાયદેસર ધમધમતા કોલસાની ખાણમાં દરોડો કરવામાં આવ્યો
થાન પંથકમાં ગેરકાયદેસર ધમધમતા કોલસાની ખાણમાં દરોડો કરવામાં આવ્યો