ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या - जगदीश पाटील गव्हाणे औरंगाबाद जिल्ह्यासह - कन्नड तालुक्यात मागील चार- पाच दिवसांपासुन परतीच्या पावसाने झोडपून काढले आहे.तसेच या पावसामुळे पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. विशेषतः काढणीस आलेल्या सोयाबीनचे कापुस मका या पिकाचे जिल्ह्यांसह तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या नुकसानीची दखल घेऊन शासनाने नुकसान भरपाई जाहीर करण्याची मागणी दुर्गा ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष जगदीश पाटील गव्हाणे यांनी केली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
 PLease Click Here to Join Now
 Search
 Categories
 - City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
  પોરબંદરના ઇન્દિરાનગર પાસે જંગલમાં  આગ લાગતા ફાયરબ્રિગેડ ઘટના સ્થળે પહોંચી 
 
                      પોરબંદરના ઇન્દિરાનગર પાસે જંગલમાં આગ લાગતા ફાયરબ્રિગેડ ઘટના સ્થળે પહોંચી
                  
   महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांना वाॅर्ड क्र ९० मुकूंदनगर,राजनगर गेट नं. ५६ ते चिकलठाणा रेल्वेस्टेशन लगत येथील झालेल्या रस्त्याची दुरवस्था बाबत सर्व पक्षीय निवेदन देऊन कामासाठी निधीची मागणी केली 
 
                      औरंगाबाद:- दि.१६ स.(दीपक परेराव)महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंञी नामदार एकनाथ शिंदे यांना वाॅर्ड...
                  
   विद्युत निगमों के कार्मिकों के लिये पुरानी पेंशन योजना के अन्तर्गत GPF खाता आवंटित करने एवं CPF कटौती बंद करने बाबत। 
 
                      विषयान्तर्गत निवेदन हैं कि राजस्थान सरकार द्वारा राजस्थान राज्य के पाँचो विद्युत निगमों के...
                  
   
  
  
  
  