ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या - जगदीश पाटील गव्हाणे औरंगाबाद जिल्ह्यासह - कन्नड तालुक्यात मागील चार- पाच दिवसांपासुन परतीच्या पावसाने झोडपून काढले आहे.तसेच या पावसामुळे पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. विशेषतः काढणीस आलेल्या सोयाबीनचे कापुस मका या पिकाचे जिल्ह्यांसह तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या नुकसानीची दखल घेऊन शासनाने नुकसान भरपाई जाहीर करण्याची मागणी दुर्गा ब्रिगेड चे तालुका अध्यक्ष जगदीश पाटील गव्हाणे यांनी केली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Aditya L-1 Mission Updates: दूसरा पड़ाव भी हुआ पार ! अंतरिक्ष में आदित्य की धूम | PSLV | Rocket
Aditya L-1 Mission Updates: दूसरा पड़ाव भी हुआ पार ! अंतरिक्ष में आदित्य की धूम | PSLV | Rocket
Mahindra की इस 7 Seater SUV की कीमत में हो गई बढ़ोतरी, दो नए वेरिएंट्स को भी किया शामिल
Mahindra की ओर से भारतीय बाजार में कई सेगमेंट में एसयूवी को ऑफर किया जाता है। कंपनी की ओर से 7...
Lok Sabha Election Voting Phase 1: Udhampur क्षेत्र में महिला वोटरों की संख्या ज्यादा | Aaj Tak
Lok Sabha Election Voting Phase 1: Udhampur क्षेत्र में महिला वोटरों की संख्या ज्यादा | Aaj Tak