हिंगोली जिल्ह्यात सलग तीन वर्षांपासून कधी अतीवृष्टी तर कधी ओला दुष्काळ यामुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू असुन यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतीपिकाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे परतीच्या पावसाने तर शेतकऱ्यांचे कापुन टाकलेल्या सोयाबीनला कोंब आले असुन शेतकरी संकटात सापडला असताना शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला असुन निराश झालेल्या सेनगाव तालुक्यातील गारखेडा येथील गावकऱ्यांनी एकत्र येत मुख्यमंत्री यांना पत्र लिहून साहेब आमच्या शेतजमिनी गुरे ढोरे सहीत आमचं गाव विकत घ्या अशी मागणी केल्याने प्रशासनाची झोपच उडाली आहे.भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या नावाने शासन शेतकऱ्यांसाठी लाखो रुपयांच्या विवीध योजना राबविल्या जातात तरी याच नानाजी देशमुख यांच्या जन्मभुमीतील गारखेडा येथील गावकऱ्यांना गाव विक्रीला काढण्याची पाळी आली आहे.यावर मुख्यमंत्री काय भुमिका घेणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
सावनभादों सिंचाई परियोजना नहर में जलप्रवाह की समस्या, फ्रेशर पाइप डालकर छोड़ा पानी
कोटा. कनवास उपखंड क्षेत्र में सावन भादो सिंचाई परियोजना नहर में जलप्रवाह की समस्या को लेकर ऊर्जा...
एसटीएफ जांच में फर्जी निकले शिक्षिका के दस्तावेज कार्रवाई के निर्देश।
गोरखपुर। कूटरचित दस्तावेज के सहारे परिषदीय स्कूल में 12 वर्षों से कार्यरत शिक्षिका एसटीएफ...
श्रीजी हॉस्पिटल में आईसीयू में भर्ती मरीज का दूरबीन द्वारा फेफड़ों का सफल उपचार
कोटा हार्ट एवं श्रीजी हाॅस्पिटल में डाॅ. विदित सक्सैना द्वारा आई.सी.यू. में भर्ती मरीज़ अभय कुमार...