हिंगोली जिल्ह्यात सलग तीन वर्षांपासून कधी अतीवृष्टी तर कधी ओला दुष्काळ यामुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू असुन यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतीपिकाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे परतीच्या पावसाने तर शेतकऱ्यांचे कापुन टाकलेल्या सोयाबीनला कोंब आले असुन शेतकरी संकटात सापडला असताना शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला असुन निराश झालेल्या सेनगाव तालुक्यातील गारखेडा येथील गावकऱ्यांनी एकत्र येत मुख्यमंत्री यांना पत्र लिहून साहेब आमच्या शेतजमिनी गुरे ढोरे सहीत आमचं गाव विकत घ्या अशी मागणी केल्याने प्रशासनाची झोपच उडाली आहे.भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या नावाने शासन शेतकऱ्यांसाठी लाखो रुपयांच्या विवीध योजना राबविल्या जातात तरी याच नानाजी देशमुख यांच्या जन्मभुमीतील गारखेडा येथील गावकऱ्यांना गाव विक्रीला काढण्याची पाळी आली आहे.यावर मुख्यमंत्री काय भुमिका घेणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
PM Modi in Rajasthan: 'चार राज्यों के विकास को आज मिलेगी नई ऊर्जा', बीकानेर दौरे से पहले पीएम मोदी का ट्वीट
PM Modi in Rajasthan प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राजस्थान के बीकानेर के एक दिवसीय दौरे...
खारुपेटिया पौर सभा ने निकाली तिरंगा यात्रा
आजादी के अमृत महोत्सव और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के हर घर तिरंगा कार्यक्रम को जन जन तक पहुंचाने...
40की रफ़्तार से चलेगी हवाए 24 घंटे में 11शहरों में बरसात
_यूपी में कल से 4 दिन बारिश-ओले का अलर्ट, 33 जिलों में चेतावनी,_
_40 की रफ्तार से चलेंगी हवाएं,...
विद्यासागर गुरुकुल इंग्लिश स्कूल वाशिम जिल्हा
"अत्यंत महत्त्वाची" पाल्यांना सूचना
वाशिम दिनांक 19 सप्टेंबर 2022
सर्व विद्यार्थी ,पालक, ऑटो चालक यांना सुचित करण्यात येते की, वाशिम...