हिंगोली जिल्ह्यात सलग तीन वर्षांपासून कधी अतीवृष्टी तर कधी ओला दुष्काळ यामुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू असुन यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतीपिकाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे परतीच्या पावसाने तर शेतकऱ्यांचे कापुन टाकलेल्या सोयाबीनला कोंब आले असुन शेतकरी संकटात सापडला असताना शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला असुन निराश झालेल्या सेनगाव तालुक्यातील गारखेडा येथील गावकऱ्यांनी एकत्र येत मुख्यमंत्री यांना पत्र लिहून साहेब आमच्या शेतजमिनी गुरे ढोरे सहीत आमचं गाव विकत घ्या अशी मागणी केल्याने प्रशासनाची झोपच उडाली आहे.भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या नावाने शासन शेतकऱ्यांसाठी लाखो रुपयांच्या विवीध योजना राबविल्या जातात तरी याच नानाजी देशमुख यांच्या जन्मभुमीतील गारखेडा येथील गावकऱ्यांना गाव विक्रीला काढण्याची पाळी आली आहे.यावर मुख्यमंत्री काय भुमिका घेणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
29 October को ग्लोबली पेश होगा Kia का Tasman PickUp, Toyota Hilux को मिलेगी कड़ी चुनौती
साउथ कोरियाई वाहन निर्माता Kia की ओर से दुनियाभर में कई बेहतरीन वाहनों की बिक्री की जाती है।...
West Bengal: 'हमारे काम का पैसा नहीं दिया', Mamata Banerjee ने सरकार पर लगाया फंड नहीं देने का आरोप
West Bengal: 'हमारे काम का पैसा नहीं दिया', Mamata Banerjee ने सरकार पर लगाया फंड नहीं देने का आरोप
शेतामध्ये काम करत असलेल्या एका महिलेला चाकुचा धाक दाखवुन चोरट्यानी मंगळसुत्र लांबविले
औरंगाबाद : वाळूज पोलीस ठाणे हद्दीतील टेम्भापुरी येथे शेतामध्ये काम करत असलेल्या एका महिलेला...