हिंगोली जिल्ह्यात सलग तीन वर्षांपासून कधी अतीवृष्टी तर कधी ओला दुष्काळ यामुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू असुन यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतीपिकाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे परतीच्या पावसाने तर शेतकऱ्यांचे कापुन टाकलेल्या सोयाबीनला कोंब आले असुन शेतकरी संकटात सापडला असताना शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला असुन निराश झालेल्या सेनगाव तालुक्यातील गारखेडा येथील गावकऱ्यांनी एकत्र येत मुख्यमंत्री यांना पत्र लिहून साहेब आमच्या शेतजमिनी गुरे ढोरे सहीत आमचं गाव विकत घ्या अशी मागणी केल्याने प्रशासनाची झोपच उडाली आहे.भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या नावाने शासन शेतकऱ्यांसाठी लाखो रुपयांच्या विवीध योजना राबविल्या जातात तरी याच नानाजी देशमुख यांच्या जन्मभुमीतील गारखेडा येथील गावकऱ्यांना गाव विक्रीला काढण्याची पाळी आली आहे.यावर मुख्यमंत्री काय भुमिका घेणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांना ईडीची नोटीस
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. त्यांना सोमवारी...
फर्जी सिम चलाने वालों की खैर नहीं, एक्शन मोड में सरकार; एक गलती पहुंचा सकती है जेल
New SIM card rules फर्जी कॉल और एसएमएस पर लगाम लगाने के लिए टेलीकॉम डिपार्टमेंट खूब सख्ती बरत रहा...
500 मीटर गहरी खाई में गिरा सैन्य वाहन, भारतीय सेना के चार जवानों की मौत
सिक्किम राज्य के पाक्योंग जिला अंतर्गत दलपचंद में गुरुवार को सेना का एक वाहन दुर्घटनाग्रस्त हो...
Team India Welcome in Ahmedabad: World Cup Final खेलने अहमदाबाद पहुंची टीम का स्वागत | #shorts
Team India Welcome in Ahmedabad: World Cup Final खेलने अहमदाबाद पहुंची टीम का स्वागत | #shorts
રાજુલા તત્વ જયોતિ વિસ્તારના પોકસો ના ગુન્હેગાર વિજય ભરતભાઈ માળી નો નિર્દોષ છુટકારો.
રાજુલાના મહે. એડી. સેશન્સ જજ સાહેબની કોર્ટમાં આ કેસ ચાલી જતાં.રાજુલાના વિદ્વાન ધારાશાસ્ત્રી...