हिंगोली जिल्ह्यात सलग तीन वर्षांपासून कधी अतीवृष्टी तर कधी ओला दुष्काळ यामुळे शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू असुन यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतीपिकाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे परतीच्या पावसाने तर शेतकऱ्यांचे कापुन टाकलेल्या सोयाबीनला कोंब आले असुन शेतकरी संकटात सापडला असताना शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही दिवाळी सण काही दिवसांवर येऊन ठेपला असुन निराश झालेल्या सेनगाव तालुक्यातील गारखेडा येथील गावकऱ्यांनी एकत्र येत मुख्यमंत्री यांना पत्र लिहून साहेब आमच्या शेतजमिनी गुरे ढोरे सहीत आमचं गाव विकत घ्या अशी मागणी केल्याने प्रशासनाची झोपच उडाली आहे.भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या नावाने शासन शेतकऱ्यांसाठी लाखो रुपयांच्या विवीध योजना राबविल्या जातात तरी याच नानाजी देशमुख यांच्या जन्मभुमीतील गारखेडा येथील गावकऱ्यांना गाव विक्रीला काढण्याची पाळी आली आहे.यावर मुख्यमंत्री काय भुमिका घेणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
संभागीय आयुक्त उर्मिला राजोरिया ने किया लाखेरी उपखंड का दौरा
संभागीय आयुक्त उर्मिला राजोरिया ने किया लाखेरी उपखंड का दौरा
लाखेरी ...
अमन बच्चा गैंग का सक्रिय अपराधी,फैजल उर्फ बच्चा गिरफ्तार
डॉ0 अमृता दुहन, पुलिस अधीक्षक जिला कोटा शहर ने बताया की शहर मे सक्रिय अपराधियों एवं गैंग के खिलाफ...
पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांचा परभणी जिल्हा दौरा
परभणी, दि.13 राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे...
फूड और एनर्जी अनसिक्योरिटी जैसी चुनौतियों से निपटने के लिए अंतरराष्ट्रीय स्तर पर समन्वय जरूरी - वित्त मंत्री
नई दिल्ली, बिजनेस डेस्क। वित्त मंत्री निर्मला सीतारमण की ओर से सोमवार को कहा गया कि फूड,...
जिला अस्पताल में कोबरा सांप की एंट्री से दहशत, स्नेक एक्सपर्ट युधिष्टिर ने सांप को रेस्क्यू कर जंगल में छोड़ा
बून्दी क्षेत्रीय वन अधिकारी हेमेंद्र सिंह रामगढ़ बूंदी ने बताया कि उपवन संरक्षक रामगढ़...