कन्नड: शालेय पोषण आहार योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना पोषण आहार ६ तारखेपासून मिळत नाही या आहारात विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे कडधान्य दिले जाते . परंतु कन्नड तालुक्यातील रामनगर पळशी येथील अंजना सागर माध्यमिक विद्यालय येथील आठवीच्या विद्यार्थ्यांना निकृष्ठ दर्जाचा पोषण आहार दिला जातोय हा आहार विद्यार्थ्यांसाठी पोषणयुक्त आहे की फक्त संबंधित मुख्याध्यापकांसाठी असा प्रश्न उपस्थित केला जातोय शालेय पोषण आहारामध्ये कडधान्याचा वापर करून विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो .मात्र या शाळेतील अनुसूचित जाती आणि जमातीच्या गरीब विद्यार्थ्यांची संख्या या शाळेत जास्त आहे . अशाच गरीब मुलांना पोषणयुक्त आहार मिळून त्यांचा बौद्धिक विकास व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने शालेय पोषण आहार ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली या शाळेतील विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा कडधान्ययुक्त आहार दिला जात नाही असा आरोप येथील विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी केला शाळेचा प्रथम सत्र सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा शालेय पोषण आहार दिला गेला नाही तर हा पोषण आहार गेला कुठे असा सवाल पालक उपस्थित करत आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Assam Flood: Cyclone Remal के बाद असम में बाढ़ से बिगड़े हालात | Aaj Tak | Latest Hindi News
Assam Flood: Cyclone Remal के बाद असम में बाढ़ से बिगड़े हालात | Aaj Tak | Latest Hindi News
સોની બજાર વેપારી મંડળ દ્વારા આયોજીત ગણેશ મહોત્સવ
સોની બજાર વેપારી મંડળ દ્વારા આયોજીત ગણેશ મહોત્સવ
Rajasthan की उन हवेलियों की कहानी, जो अपने सुनहरे अतीत की यादों में खोई हैं (BBC Hindi)
Rajasthan की उन हवेलियों की कहानी, जो अपने सुनहरे अतीत की यादों में खोई हैं (BBC Hindi)
MP की शिवराज सरकार प्लेन से कराएगी बुजुर्गों को तीर्थयात्रा, जानिए स्कीम
दिल्ली सरकार के ट्रेन से तीर्थयात्रा कराने के बाद मध्य प्रदेश के मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ने...