शिवाजीराव पंडितांनी बीड जिल्ह्यातील सामान्य जनतेची सेवा निष्पृहपणे केली, आयुष्याची 50 वर्ष लोकांसाठी दिली, त्यांच्या पुढच्या पिढीने त्यांचा वारसा समर्थपणे पुढे सुरु ठेवला आहे, त्यांना तुम्ही शक्ती द्या, त्यांच्या पाठिशी मी पुर्ण ताकदीने खंबीरपणे उभा आहे असे आवाहन खा. शरदचंद्र पवार यांनी केले. शिवाजीराव पंडित परिवाराने मला दिलेले प्रेम मी कधीही विसरु शकत नाही, दादा, आमच्यासाठी सदैव प्रेरणा देणारे आहेत असे प्रतिपादन केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी केले. माजीमंत्री शिवाजीराव पंडित यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, रोहयो मंत्री संदिपानराव भुमरे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजीमंत्री धनंजय मुंडे, राजेश टोपे आदी मान्यवर उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
JETPUR ધોરાજીમાં વરસાદ વચ્ચે વૃક્ષ ધરાશાયી થવાની ઘટના 14-09-2022
JETPUR ધોરાજીમાં વરસાદ વચ્ચે વૃક્ષ ધરાશાયી થવાની ઘટના 14-09-2022
महर्षि श्रृंग जयंती महोत्सव पर हुए विभिन्न कार्यक्रम
बूंदी महर्षि श्रृंग जयंती महोत्सव के तहत शनिवार को प्रात सांगवदा स्थित श्रृंगेश्वर महादेव के पूजा...
राजस्थान पेंशनर मंच के प्रदेश महामंत्री महावीर शर्मा बने, राजस्थान राज्य के पेंशनरों में खुशी की लहर।
राजस्थान पेंशनर मंच ,बूंदी के मुख्य संरक्षक पुरुषोत्तम पारीक ने बताया की राजस्थान पेंशनर मंच के...
शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांचा अपघाती निधन
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या घडीला भीषण अपघात झाल्याने त्यांचे निधन झाल्याची...