जिल्ह्यात काल मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. या पावसामुळे काढणीला आलेले सोयाबीन पीक व कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून शेतात ढिगल घातलेले पाण्याने भिजून गेले आहेत तर काही ठिकाणी सोयाबीन काढणी अवस्थेत असताना शेतात पाणीच पाणी झालेले आहे. बीड तालुक्यातील ८ पेक्षा अधिक महसूल मंडळात व शिरूर तालुक्यातील २ महसूल मंडळात मोठ्या प्रमाणात पाऊस काल रात्रीच्या सुमारास झालेला आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नव्या शासकीय नियमानुसार नुकसान भरपाई द्यायला हवी तर शेतकऱ्यांनी पीकविमा नुकसान ऍपवर नुकसानीची नोंदणी करणे आवश्यक असल्याचे शेतकरी आंदोलन समितीचे धनंजय गुंदेकर यांनी म्हंटले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
हिन्दी दिवस के अवसर पर विभिन्न प्रतियोगिताएं आयोजित हुई
हिन्दी दिवस के अवसर पर विभिन्न प्रतियोगिताएं आयोजित हुई
जजावर, सरकारी मिडिल स्कूल ताकला में...
કોડીનારના વેળવા ગામે હાઈવે પર પડેલા મસમોટા ખાડાઓના કારણે મચ્છી ભરેલ ટોરસ ટ્રક પલટી ગયો
કોડીનાર પંથકના અડવી ગામથી વેળવા ગામ સુધી હાઈવેમાં સી.સી.રોડ બની ગયો છે. પરંતુ આ રોડ પણ રોડ પૂરો...
ದೆಹಲಿ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ನಲ್ಲಿ ಮದ್ದುಗುಂಡುಗಳ ಸಾಗಾಟ: ಓರ್ವನ ಬಂಧನ
ದೆಹಲಿಯ ಇಂದಿರಾಗಾಂಧಿ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣದಲ್ಲಿ ಲಗೇಜ್ ಜತೆಗೆ 6 ಜೀವಂತ ಸಿಡಿಮದ್ದುಗಳ ಸಾಗಾಣಿಕೆ...
Ujjwala Yojana पर बोले केंद्रीय मंत्री Anurag Thakur, कहा- उज्जवला पर सरकार ने बढ़ाई सब्सिडी
Ujjwala Yojana पर बोले केंद्रीय मंत्री Anurag Thakur, कहा- उज्जवला पर सरकार ने बढ़ाई सब्सिडी
मेरी या कलेक्टर की लाश आएगी काउंटिंग में धांधली हुई तो
जनपद बलिया में,मेरी या कलेक्टर की लाश आएगी काउंटिंग में धांधली हुई तो।मालूम होकि जनपद बलिया...