जिल्ह्यात काल मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. या पावसामुळे काढणीला आलेले सोयाबीन पीक व कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून शेतात ढिगल घातलेले पाण्याने भिजून गेले आहेत तर काही ठिकाणी सोयाबीन काढणी अवस्थेत असताना शेतात पाणीच पाणी झालेले आहे. बीड तालुक्यातील ८ पेक्षा अधिक महसूल मंडळात व शिरूर तालुक्यातील २ महसूल मंडळात मोठ्या प्रमाणात पाऊस काल रात्रीच्या सुमारास झालेला आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नव्या शासकीय नियमानुसार नुकसान भरपाई द्यायला हवी तर शेतकऱ्यांनी पीकविमा नुकसान ऍपवर नुकसानीची नोंदणी करणे आवश्यक असल्याचे शेतकरी आंदोलन समितीचे धनंजय गुंदेकर यांनी म्हंटले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
વલભીપુર પાસે પાટીદાર પાસે ફોરવીલ કાર ખાળીયા માં જઈ ખાબકી હતી
વલભીપુર પાસે પાટીદાર પાસે ફોરવીલ કાર ખાળીયા માં જઈ ખાબકી હતી
टीवी एक्ट्रेस वैशाली ठक्कर ने इंदौर स्थित अपने घर में की आत्महत्या, वैशाली की दोस्त और एक्ट्रेस प्रिया सोनी ने किया चौंकाने वाला खुलासा
टीवी एक्ट्रेस वैशाली ठक्कर ने इंदौर में अपने घर पर आत्महत्या कर ली है। अब वैशाली की दोस्त और...
Maldhari community irked as SMC catches cattle from stables in Surat | Zee News
Maldhari community irked as SMC catches cattle from stables in Surat | Zee News
JNU में 'ब्राह्मण भारत छोड़ो' का लिखा गया नारा, जांच के दिए गए आदेश
JNU caste slogan row: दिल्ली कीजवाहरलाल नेहरू यूनिवर्सिटी (JNU University) एक बार फिर विवादों में...
Election Commission : चुनाव आयोग ने 5 चुनावी राज्यों को वोटर लिस्ट अपडेट करने का दिया निर्देश
नई दिल्ली, निर्वाचन आयोग (ईसी) ने मध्य प्रदेश, छत्तीसगढ़, तेलंगाना, राजस्थान और मिजोरम में...