जिल्ह्यात काल मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. या पावसामुळे काढणीला आलेले सोयाबीन पीक व कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून शेतात ढिगल घातलेले पाण्याने भिजून गेले आहेत तर काही ठिकाणी सोयाबीन काढणी अवस्थेत असताना शेतात पाणीच पाणी झालेले आहे. बीड तालुक्यातील ८ पेक्षा अधिक महसूल मंडळात व शिरूर तालुक्यातील २ महसूल मंडळात मोठ्या प्रमाणात पाऊस काल रात्रीच्या सुमारास झालेला आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नव्या शासकीय नियमानुसार नुकसान भरपाई द्यायला हवी तर शेतकऱ्यांनी पीकविमा नुकसान ऍपवर नुकसानीची नोंदणी करणे आवश्यक असल्याचे शेतकरी आंदोलन समितीचे धनंजय गुंदेकर यांनी म्हंटले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Vinayak Raut On BJP : हिम्मत असेल तर उमेदवारी अर्ज मागे घ्या; विनायक राऊत यांचा भाजपला टोला
Vinayak Raut On BJP : हिम्मत असेल तर उमेदवारी अर्ज मागे घ्या; विनायक राऊत यांचा भाजपला टोला
रावतभाटा में दिन भर रही उमस से राहत देर शाम को हुई बारिश
रावतभाटा में दिन भर रही उमस से परेशान शहर भर में रहा बेहाल देर शाम को हुई करीब 7 बजे तेज बारिश से...
janavi Raval//London, Navratri ma "Ma" ni Maher
janavi Raval//London, Navratri ma "Ma" ni Maher
Ukraine Russia Conflict: यूक्रेन के राष्ट्रपति जेलेंस्की ने PM मोदी को लिखा पत्र, की मानवीय सहायता की मांग
नई दिल्ली, यूक्रेन के राष्ट्रपति वलोडिमिर जेलेंस्की ने प्रधानमंत्री को एक पत्र लिखा...